(॥५॥४/८॥२5७/१|_ (_|3२,र

0) 192667

/ ४०६6] ॥४७-4/॥५]

017--881--5-8-74--15,000 0511.111. (1 0/]1२१७1॥१ 11117२617१

९811 [६०. भजन 0065801 ०. ?& 0५ 12-१८ *॥(॥0४ शा

रि पश, ७. भा.

1'1(]2

९6 ०७-१ (५७८७ :

गृषा ७०0 आठ्पयात ७९ एलपलालत ला ७" ७लणिलट प८ वद्चाल 189 010 ७९100%.

ठवणाची मासोळी

स्वतंत्र सामाजिक कादंबरी

किंमत ४॥ रुपये

: प्रकाहक 4

दा. ना. माघे, बी. ए.

कूल अँड कालेज बुकस्टॉल कोल्हापूर.

प्रथमावृत्ति : बषे-प्रतिपदा १८८३ सवे हक्क स्वाधीन

: मुद्रक : चिं. पां. मोडक समन्वय मुद्रणालय, १९६ /६९ सदाशिब पेठ, पुणें

लघणाची मासोळी होय जरी जिव्हाळी तरी जळी ना वेगळी जिथे जेवी ।।

रघू कुठंतरी शून्याकडे दृष्टि लावून ताडताड चालला होता. मोठा गांडी- रस्ता सोडून त्यानं कॅनॉलच्या कडेची पायवाट धरली. डोक्यावर अजून ऊन रणरणत होत. इतक्या उनांतनं बाहेर पडायला वास्तविक आता कैऱ्याचे दिवससुद्धा उरले नव्हते. जोडीला कुणी नव्हतं. किती लाज जायचं आहे याचा पत्ता असल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. त्याच्या चालण्याला कसलं बंधन नव्हतं. अंगांत एक रेघारेघाच्या कापडाच हात धुलाइचं दडकं अन्‌ वबिटकी विजार; डोक्याला घामानं मेणचटलेली टोपी अन्‌ पायांत जुनाट गांबठी वबहाणा-अद्या वेष्ांत तो भरकटत होता. अन्‌ त्याला पाहून कुणीहि गांवकऱ्यानं म्हटलं असतं, पोरगं घरांतून पळून चाललेल दिसतंयू-- ?

---पळून जायचा विचार खूच्या डोक्यांत आला नव्हता असं नाहीं. पण बारा वर्षीच्या पोराच्या डोक्यांत पळायचं आलं तरी ते जाऊन जाणार कुटं? --दहा-पांच मैलांच्या पलीकडे त्याची धांब जाणं शक्‍य नव्हतं. आणि पळून जाऊन हवं ते साधणार असतं, तर तें करायलाहि रघूची ना नव्ह्ती. पप पण ते साधायचं नाहीं हृ रथूला ठाऊक होतं.

रघूला जे साधायला हवं होतं तें अगदी साधं होतं. चार दिवसांपूर्वीच सातबीच्या परीक्षेचा निकाल लागून रघू व्ह. फा. झाला होता. त्याच्या निकालाविषर्यी कुणाच्याच मनांत दका नव्हती, चांगला पंचावन्न टक्के मार्क मिळवून तो पास झाला होता. परीक्षसाठी सातारला जाऊन आल्यापासून त्यानं पुढच्या शिक्षणाचा ध्यास धेतला होता. परीक्षेच्या वेळेळा एका वषात तीन इयत्ता ', चार वर्षात मॅट्कि ? या क्लासवाल्याच्या जाहिरातींनी, आपल्या शिक्षणाची कांहींतरी साय झाली पाहिजे-हीच त्याची तळमळ वाढठी होती.

लवणाची मासोळी

ती गोष्ट रघूनं एकदा आपल्या वडलांच्याजवळ कादून पाहली. पण कृष्णं- भटानी गरगर डोळे फिरवून त्याला गप्प बसवले. रघूनं आपल्या आईजवळ हृद्ट घेतला. रखमात्राइनं'त्यातल्या त्यात सायीची वेळ बघून, पोराची होस, त्याची हुषारी, आपलं मेळं जन्माचं दळिद्र ? या साऱ्याचा पाढा मटजींपुढं वाचला. पण “' त्यातलं काही व्हायचं नाही ?? या एका वाक्याच्या पलीकड कृष्णंभटजी नी आपली मजल जाऊं दिली नाही. बायकांचा जन्म मेला अस- लाच ? म्हणून रखमाब्राइनीं दांन दिवस उपास काढला, कृष्णंभटजी घरात असायची वेळ रघून बाहेर काढायला सुरुवात केली. कृष्णंभटजी मात्र ठरल्या- प्रमाण घरच किंबा आमत्रणाच अन्न पोटात पडल्याबरोबर इनामदाराच्याकड'चा ब्रिजिकचा डाव खेळायचा क्रम चुकता पाळीत होते. हें असच किती दिवस चालायचे होते कुणास ठाऊक १-पण खूच्या निकालाच्या आधी दोन दिवस कुष्णभटांना वाचा फुटली,

:: चिरिजीव कुठ आहेत १? अलीकडे जेमतांना सुद्दा घरात दिसेनासे “झालित ?

सुट्टीचच दिवस आहेत. लवकर जेवून घेतो. जात असेल कुठ खेळाय- 'बिळायळा, त्यान तरी काय करायच आता ?

घरांत बसून कांही. रूपावली, समासचक्र याचं अध्ययन केलं तर बापाच्या झोळींत धांडा पडेल वाटतं ? तुम्हीच त्याचे फार लाड करतां-- ?

:: घाठ काय करायचं ते पहाटेच करून टाकतो. ते चुकवीत नाहीं रघू अन्‌ पोरवय आहे -- थोर्ड' खेळावंसं वाटायचंच --- ??

:: असं खेळत रहायला इनामदार नार्दी लागून राहिला आम्ही. कळायला हवे आता -- लहान नाही काही-”

:£६ लहानच नाहींतर काय ! असं कितीसं वय आहे त्याचं परवा तर बारावे सरल, त्यानं काय करायचं या वयात ?

या वयात मी ल्ल लावायला जात होतो. मुहूर्ताच्या दिवसात तेबडेच पांच-दहा रुपये आणि दहा-बीस खण-नारळ पदरांत पडतात. यांना कारही मिळवायला नको अन्‌ शिकायला जायला पैसे मात्र दवेत, आणायचे कुणाच्या

ब्रापाचे ? ??

लवणाची मासोळी

4.७५ ७0 ७१ हव उत 9 लट हक अन का का का अक कळ शरा छळ कळा कक १७ ७७ छा का छा त्रा झा आरा कक शा का छळ. झा छा का एक का का क्क 9 25 आ. अभ झळ

: घोर आहे अजून-कळत नाहीं त्याला. समजाऊन सागितल्यावर--- ?!

५६६ सुमजाऊन काय सांगायचं त्यांत १? आपलं आपण सारं ओळखायला हवं. तुमचीच फूस असते. परवां त्या तात्यांच्याकडे आमंत्रण होत. साफ ज्ञाणार नाह ? म्हणून सांगितलं. मलाच जावं लागलं-- ?

“८ माझ चुकल असलं तर त्याबद्दल त्याला बोळ लावायला नकोत. पण त्या तात्याच्या घरांत त्याला सारी * भट - भट ? म्हणून चिडवतात. पोराच्या जातीला एवढे मड ? अन्‌ ' गृहस्थ ? असे फरक केलेले आवडत नाहींत. आपली एक आहेच जन्माची भटकी. मिळालं पोराला शिकायला तर त्याची तरी सुटणूक होईल त्यातनं. मेळ उठावं त्यानं बोलाव-जणूं कांही याच्या घरच आम्ही फुकटाफुकटीच खाता. आहोत !

हे असलं बोलायच तर आधीच चांगला गृहस्थ पाहून द्यायला सांगा- यचं होतत बापाला. आमच्या घरात - भटाच्या घरात - आल्यावर भटकीच उणं कादून काय उपयोग ? दह्या पिढ्या झाल्या उपाध्येपणाच्या या गावाच्या सोमंत.

“: माझ आता काय राहिलंय £ - माझा जन्मच गेला भटीण म्हणून घेण्यात. पण निदान पोराच्या पाठीमागं तरी तं नको अस मनात येतं राहून राहून-?'

५८ तुमच्या मनांत यायला काय होतंय. दहा पिढयाची वृत्ति सोडायची -- म्हणजे आम्हांला गावात राहू देईल का कुणी ?

मग काय - पोरानं अशीच भटकी करीत जन्म काढायचा अन्‌ त्यात तरी काय मिळतंय तं दिसतंयच की - दुकानदाराच्या वाणसामानासारखी आरद्वापक्षाच्या दक्षिगचीसुद्धां आतां उधारी ठेवायला लागलेत अन्‌ ही सगळी म्हणे ग॒ह्स्थार्ची घरं- ?

ते आमच आम्ही पाहून घेऊं. तुम्हांला दोन वेळेला कांही. कमी पडलं नाहीना? ?”

५६ असं म्हटल्यावर बोलणंच खुटलं. चाललंच आहे. असेल नशिब्रांत तर या हामांत रघूचीही आहुति पडूं दे-?

जेवताना असलं अभद्र बोललेलं मला खपायचं नाही. आपल्या निरं- न्ीबाना संध्याकाळीं घरांत बसायला सांगा,

संध्याकाळचा तो अलीकडे ताठर्मीत जातो-?'

डू लबणाची मासोळी,

:: कांही नको तालमींत जायला, अन्‌ तिथ वाटेल त्या पोरात मिसळून ती शिवाशीव घरात कालवायला. आजपासून तालीम बंद. *?

सांगत बापडी-?

--अन्‌ त्या दिवर्शी संध्याकाळी रघूला तालीम चुकवून घरांत रहावं ळागठं. त्यानं चागल्या खरपूस माराचीसुद्धा तयारी केली होती. रखमाबाई हुकराला नवस बोळून बसली. रघू त्या दिवशीं घरी असूनही तिनं त्याला लबकर जेवायला घातलं, कृष्णमट आठ वाजून गेल्यावर घर्री परत आले; आणि त्यानीं इनामदाराकडे फराळ झाला म्हणून जेवायचं नसल्याचं सांगितलं. त्यानी रघूला हांक मारली. आता काय होणार या शंकेने, रखमाबाई दाराशी येऊन उभी राहिली, रघू मान खाली घाळून बापापुढे उभा राहिला,

५: काय चिरंजीव, आज तालमीत गेला हातात कीं नाहीं?

(न नाहीं. १)

५६ हमासचक्र-रूपावर्लाचं कारही अध्ययन केलत का ?

५६ पाठ झालींत दोन्ही.

५८ आतां पुढं काय करायचा बेत आहे £ ?'

* शिकायला जावसं वाटतंय

५६ मग जा की. कशाला राहिला आहात घरात ?

:: अजून उन्हाळ्याची सुट्टी आहे. शाळा भरायला एक आठवडा आहे. तबर काही जमलं तर--

मग-जमळ नाहीं का अजून तालमीत जाता रोज-तिथल्या पैल- वानानी पट्टी करून वर्गणी जमवली नाहीं का

ते कसली पट्टी जमविणार १- गरीब आहेत सारे.

अन्‌ तुम्ही काय असे कुबेराचे ब्राप लागून राहिलाय ? शिकायला जायचं म्हणजे काय तोंडाच्या गप्पा आहेत ?

0550.

५: आला का अं अं ? शिकायला जाता ना जा. तुम्हांला कुर्णी बांधून घातलं नाहीं. दाही दिशा मोकळ्या आहेत !

रखमाबाईला आतां राहवेना. नेहमींची मयोदा सोडून ती रघूदखत कृष्णंभटजींना म्हणाली एवढ्याद्या पोराला असं थोरामोठ्यासारखं लावून

छवणाची मासोळी ष्‌ कनककलललानिडरित ळा ममिनोलानन नल केलिमिनिभेनिनेहीडोडभमिबेजनरोड बद तति, “कशाला बोलायचं ? त्याला वाटायचच, आपल्या बरोबरीची मुल शिकायला चालली तर आपणही जावं. त्यांतून त्याचा नबर असतो वगोत नेहमी पहिला, प्यानं माग रहायचं आणि बाकीच्यांनी पुढं जायचं म्हणजे त्याला वाइट वाटायचंच. त्याची समजूत काढायची ते आपणच आपल्या पोराला असं बोलल्यावर?

५६ या गावंढद्या गांवांत पहिला नंबर मिळवला म्हणून काय झालं ! बाहेर टिकायला पाहिजे ना £ फुकटच्या नाहीत या गाष्टी - ?

:: चृण बाहर जायला मिळाल्याशिवाय तें कसं कळणार अन्‌ आई, नुसती काही ब्राह्मणाची अन्‌ पाटलार्ची मुलंच जात नाहींत तो गणपा चाभाराचा तायासुद्धा पास झाला तर शाहू बोर्डिंगांत शिकायला जाणार आहे. त्याला म्हणे फुकट शिकवतात तिथे, *

“६ मग तुम्हीसुद्धा आमच्या पोर्टी यायच्या ऐवजी कुणा कृष्णा चांभाराच्या पार्टी जन्म घ्यायचा होतात ...नाहीं तर आतां दत्तक जा.

“: त्याला काय हें बोलायचं १? आपलं ऐकलं तें त्यानं सांगितल.

तेवढंच बरं नेमकं ऐकायला आल ? त्या तालमीत चालले असतील एकेक नेत. घरांत तोंड मुस्कट मारल्यासारखं करायचं अन्‌ बाहेर मार राजे- श्वराच्या गुट॒गुल गोष्टी चालायच्या. कळलीच शिरलाय घरांत--- ?

६: मग त्यानं काय करायच तें तरी एकदां सांगून टाकावं ?

: माझ्या शिस्तीन चालायचं असलं तर बघतां कांहीं योग जुळतोय का तं. पण याना स्वतःचे गुण उघळायचे असतील तर मात्र या घरांत पाणी प्यायला मिळायच नाहीं. एक पोरगा स्वर्गवासी झाला म्हणून अंघोळ करून मोकळा होईन. आहे का तयारी £ ?'

:£६: पूण कशाची तयारी ?

“: दुसरी कशाची १- चिरंजीवांना शिकायला जायचं आहे ना ? तुम्हां” लाही भटाची बायका म्हणून घ्यायचा कंटाळा आलाय-अंमलदाराची आई म्हणून मिरवायला पाहिज. करतां काय £-सारी लाज, अभिमान गुंडाळून ठेवणं आलं. आमच्या बापजाद्यांनी कर्धी म्हणून यजमानाकड तोंड पसरलं नव्हतं, पण चिरंजीवांच्या पायांत तें करणे भाग पडलं, ?

लवणाची मासोळी

:. कुणाकडे पैसे-बिसे मागितळे काय ! आज शेटजींच्याकडे जायचं झालं: होतं वाटतं ! म्हणूनच वेळ लागला १-पण झाले ना कबूल £ ?

: शोटजीकडं कशाला-कजञ मागायला £-या कृष्णभटानं जन्मांत पैच कर्ज काढलं नाहीं. लय़ा-मुंजींतले पंचे नेसून दिवस काढले पण अडक्याची उधारी नावावर चढूं दिली नाही. मान तोडला तरी कुणाच्या त्णांत पडणार नाही, अन्‌ असं क्रण काटून कधी शिक्षण झालंव उचळून दरमहा पंचवीस रुपये द्यायला कुणी हरीचे लाल या गांवांत नाहीत अन्‌ असले तरी त्यांची अजीजी करणारा हा कृष्णंभट नाही.

“६ पुण मग-मग करायचं तरी काय झालंय ? ??

जं आजपर्यंत केलं नाहीं ते. सारी हयातभर बिजिकच्या डावात जरो- बरीचे जोडीदार म्हणून खेळला माडीला माडी लावून-यजमानक्रृत्याची वेळ सांडून एरग्वी मागणं मागितलं नाही. पण आज त्या अप्पा इनामदाराच्या पुढ दांत वेंगाडणं आले. त्यांना शब्द टाकलाय--- ?

“६: पण ते काय करणार! ?

“£ म॒झं पुरतं ऐकून तर घ्याल, त्यांचा बापू गेलीं दोन सालं एकटा राहिल होता. त्याला यंदा शिवपुरात ठेवायचा विचार आह अप्पाचा-- ?

८. अग बाई, आणि तं कां £-इतक्या लाब एवढस पार--- ?

हीं एवढीशी पोरेंच डोक्यावर बसून मिरे वाटतात काय झालं एक देव जाणे की तो बापू जाणे. कुणीं म्हणतात, त्याला हाटेलात खायचे, अच्यावच्या हिंडायचे नाद लागल, अभ्यास करीनासा झाला. कुणा म्हणतात आणखीन कांही-“- ?

6 ळोकतांच्या तोंडाला कुणी हात लावायचा. पण इनामदार स्वतः--?

“८ ते काय खरं असलं तरी गांवांत आपल्या तांडानं कबूल करणार आहेत थोडेच. ते म्हणतात मुलाला खानांवळीचं अन्न मानवत नार्ही, त्याच्या शाळेंत शिक्षणही यथातथाच आहे. एकूण काय त्याचा बेत चाललाय यंदा बापूला तिथं ठेवायचा नाही. अन्‌ एकटाही ठेवायचा नाहीं. त्यांचा विचार आहे आत्याबाईनीं शिवपुरला बिऱ्हाड करून रहाबं बापूच्या शिक्षणासाठी, तेव्हां, त्यांना शब्द टाकडाय. हे आमचे चिरंजीव-रघ्या तिथं राहून सगळा बाजारद्दाट बधीळ. आत्याबाईंच्या देवाधर्माला उपयोगी पडेल. तिथं त्याला

लवणाची मासोळी ट्स

* मा अक ता मा अह. अह अड आह आढ. अड आढ. आऊ अह आ0 आ? ७8 2३ > हा अक आ. अह. 58, कक आहे... शन का करक अक अळा हि >

जेबायळा घाला अन्‌ मग यांना काय शिकायचं तें शिकून दिव्रे लावूं द्यात. फीची नादारी मात्र अभ्यास नीट करून मिळवली पाहिजे, काय समजलं कुणाच्या पुढें नाहीं ती अप्पा इनामदारांच्या पुढं भीक मागितली, या उपर असेल तुमच्या नशिबात तसं-- ?

“* पण हृ तरी नक्की झालंय ना ? का अजून त्यात काहा पण आहे

माझ्याकडून मी शब्द टाकलाय. अन्‌ चार माणसांत तरी अप्पानी हो ला-हो म्हटलंय, तसे ते शब्दाचे धड आहेत--पण कुर्णी सागाव १? अजून तयांच्या घरांतच हाणामारी चालली आहे-- ?

हूं आणखीन कसलं नसत विघ्न--? ?

*' ब्रापूच्या मनात बिऱ्हाड करायचं नाही. अन्‌ शाळा तर मुळीच बदलायची नाहीं. अप्पांना तिचे नांव नकोयू एक तर चिरंजिवाना आधी गुण उधळलेत. एखाद्या हाटेलबाल्याचं नाहींतर पानपटद्टीकाल्याच देणंसुद्धा असेल. अन्‌ दुसर म्हणजे आपल्याच तालुक्‍याच्या गावांत राज गावच्या माणसांची वर्दळ ह्रघडीला चारदोन माणस उतरायला यायची इनामदाराचं घर म्हणून हक्कानं, घराची खानाग्ळ व्हायची, अन्‌ खर्चाला तरी कोण पुरवठी पडणार ?

टडहा | त्यांत काय एवटं-.इनामदारांच्या घरचा हत्ती तो--- ??

: तोच पोसणे कठीण आहे. इथ खेड्यात राहून शाहस्च्या खर्चाची काय कल्पना येणार आहे १? जीव फेसाटीला येईल. अग्पा करताहेत तेंच. टीक; पण-पण त्यांच्यांत तिसरीच भानगड उमटली --_ ??

:: ती आणखी कसली ? एकदां मालकांनी टरवल्यावर---

मालकाला काण ठरवून देईल तर ना |! जसे आमचे चिरजीब तसंच ते. बापून्ची बह्दीण कमळी यंदा पांचबी पास झाली ना? ती हट्ट धरून घसली आहे-बापू नापास झाला तरी त्याला शिकायला ठेवताय-मी पाय झालं. मी पण शिकणार म्हणून---?

नाहीं तरी ती पोरगीच हुशार आहे बापूपेक्षां-- ?

हुषार असून काय करायचं १-पोरगी आहे ना £ ही पोरगी शिका- यला रहायची म्हणजे कठीणच झालं | त्यांतून ल्हान तरी आहे ? बारावे. चालूं आहे-नहाण येईल वर्षमरांत-अशा पोरीला बाहेर मांवी ठेवायची --_?

।्ट लबणाची मासोळी

८: घण आत्याबाई जाताहेत ना ? घरच केल्यावर बाहेर गांवचे काय आलंय ? त्यांतून आतां होताहेत कुठं लवकर पोरींची लग्न ! कायदासुद्धां स्झालाय्‌ ना-मग करायचं काय दोन बर्ष धरांत राहून ?

वा |! वा ! तुम्ही तर मोठ्या सुधारकच व्हायला लागलात ! दोन सर्षात घरी आईच्या हाताखाली कराय--सवरायला शिकेल. बुक शिकून काय 'नबऱ्याला त्याचीं पानं वाढायची आहेत ताटांत *

तो. कशाला पानं वाढील ? इथं नाहीं का घरांत ब्राह्मण तिला सासरही मिळायचं असंच थोरामोठ्यांचे. ताटावरनं पाटावर अन्‌ प्राटाबरने ताटावर ??

५६ म्हणून काय कुळाचार सोडायचा र? इनामदाराच्या ब्राधकांना कधी -रांगोळींतसुद्धा * श्री) काढायला आली नाही. आता काळ बदलला म्हणून झाल्या पाच इयत्ता गावातल्या गावात तेवढ्या पुरे!

५६ घण तें आपल्याला काय करायचंय ? त्यांचं ते कांही कां ठरवीनातू्‌ ! -आपल्या रघूची सोय झाल्याशी आपल्याला कारण--- ??

“६ त्यातच तर सारं अडलंय ना |! आत्याबाई म्हणतात पोरीचं शिक्षण "पुरे. बापू म्हणतोय तिला न्यायचं नाही. अप्पा पेंचांत पडलेत-त्यानं सारा "“अेतंच फिसकटायचा---

: पण मग पेंच उरलाय कसला ? ??

कमळीची आई म्हणते एवढी मोठी पोरगी इथं खेड्यात रहायला नको. रस्त्यान जातां-येतां वार्टेतर्ळी वात्रट पोर काय हब त॑ बोलतात. त्या- 'पेक्षा दाहरात जाऊन शिकली लयन होस्तवर तर तेवढच बरं, शिकलेली म्हणून घरही बरं मिळेल. अन्‌ इथं ब्राह्मण आहे त्यापेक्षा तिथं आत्याबाईच्य़ा द्वाता- -खालींच काहीं करायसवरायला शिकली तर शिकेल---??

म्हणजे अजून कांहींच पक्क नाही. सगळ दुसऱ्यांच्या हातांत-शंक- -राची मर्जी. एवढे कसतरी जमून रखघूच्या मनासारख झालं म्हणजे घर, *

त्यापं होईल काहीतरी. पण तुमच्या चिरंजीबांना हं पटवून द्या; नाहींतर -सगळं सोडून आम्ही ठरबायचं आणि आयत्या वेळेला या बादशहाची मर्जी “फिरा यची-आपल्याला इनामदारांच्या इथं रह्दायचंच नाही म्हणून --?

*लवणाची मासोळी

रघू हें सारं नुसतं ऐकत हाता. दोन दिवसांनीं त्याच्या परीक्षेचा निकाळ लागला अन्‌ त्याच्यानंतर एक-दोन दिवसांत इनामदारांचं बिऱ्हाड शिबपुरला व्हायचं नक्की झालं. तेव्हापासून रघूनं बाजूला सारळेला विचार त्याच्या डोक्यात घर करून राहिला. त्याच डोकं सुन्न झालं अन्‌ त्या भरांत तो ऐन उन्हाचा घरातून बाहेर पडून कनालच्या वाटेला लागला. शिकायला जायला मिळणार याचा आनंद मानावा की इनामदारांच्या घरांत राहायला लागणार याची खत करावी त्याचे त्यालाच कळेना कृष्णंभटांनी काढलेली शांका अगदी बरोबर होती, शिकायला जायचा बेत रघू करीत होता तेव्हा इनामदार त्याच्या ख्िसंगणतींत नव्हते. पण आतां इनामदाराचं धर आणि रघूचं शिक्षण यांचं जण कांही लय़ लागल्यासारखं ज्ञाल होतं आणि तंच त्याला जाचीत हात. त्याच्या बालवयात त्याला या विचारान असह्य वेदना होत हात्या. आतला ताप सहन करण्याची ताकद॒यावी म्हणूनच कीं काय तो उन्हांत भटकत हाता.

> >< ><

रघूची मुज त्याच्या सातव्या वर्षी इनामदाराच्या बापूबरोबर झाली. मुज म्हणज काय हे पुरतं कळायचंसद्धा त्याचे वय नव्हतं. त्या वळी आपली मुज इतर म्रुलांच्यापक्षा लवकर हांतय याचीच त्याला गंमत आणि अभिमान वाटला, त्याच्या आधीसुद्धा गांबांतले सारे लोक कोणत्या ना कोणत्या प्रसर्गी आपल्या बडलांच्या पायां पडतात, त्याना दाक्षिणा देतात, आईला फुकट खण मिळतात, आपल्याला वाणाचं खारीक-खोजर भरपूर मळत याचा आनद व्हायचा. “आम्ही ब्राह्मण आहोंत? सांगतांना त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर तकतकी चढायची मीसुद्धा आतां दादांच्यासारखा ब्राह्मण जेवायला जाणार, लोक माझ्याही पाया पडतील-यांत कांहीतरी मान आहे, मोठेपणा आहे या क्रश्पनेनं तो खुषीत असायचा.

---पण इनामदारांच्या इथं मुंजीची तयारी सुरू झाली तेव्हां त्याच्या या मानाच्या आणि मोठेपणाच्या कल्पनेला पहिला धक्का बसला. गव्हूेले करायसाठी रखमाभाईला बोलबायला म्हणून इनामदाराचा भाग्या गडी सकाळच्या प्रहरी आला, तो मुळी असं सांगतच आला कीं, '“ आत्याबाय म्हगाल्या, आता

१० लवणाची मासोळी तुमाकडची मुंज बी आमच्या हतंच हुयाची हाय तर रघूला घिऊन येरवाळीच या. भटजींचा आज उपासच हाय जनू. ?? रघूला त्या निरोपांत कांही विरोष वाटलं नाहीं. पण श्राद्धपक्षांच्या आमंत्रणाशिवाय एरवी नुसतं फुकटांत जेवायला जाणं रखमाबाईला पसंत नसायचं. अन्‌ त्यांतून रघूला बरोबर न्यावसं तर तिला बाटत नव्हतं. पण तुळशीला पाणी घालून खघूचा भात चुलीवर ठेवायच्या आत दुसरं बेलावणं आलं, तेव्हां खट्टू होऊन तिला रघूला घेऊन इनाम- दाराकडं जावंच लागलं. तिथल्या त्या रगाड्यांत मुलाची पहिली जेवण व्हायला बारा वाजले. मधे एकदां भूक म्हणून खघूनं आईकडं पाहिलं. तेव्हा आत्याबाईनी ताडदेखलं झालंच हं पिठलं भात रघू *' म्हणून म्हटले आणे चार पावलं जाऊन हर्वेत मोठ्यानं सरजत्ती केळी, “' मेली भटांची जात सढा अन्नाला हावरलेली, त्यातून दुसऱ्याच्या घी असले की जास्तीच, अगदीं उष्टावणाच्या दिवसापासून दिकवून ठेवतात असे कार्ही-- ?

रघूला भूक आवरली नाही म्हणून बारा बाजता तो पोटभर जेवला, पण त्याला त्या भाताची चव विचित्र लागळी रखमाबाईनं एकदा पदराने नाकाचा दोडा साफ करायचं निमित्त करून डोळे पुसले, पण त्या टिवद्षी आपला उपास असल्याचं सागून तिनं अन्नाला हात लावला नाहीं. तेवढ्यावरच तं निभावलं असतं तर कदाचित्‌ रखघूच्या मनांत कारही राहिलं नसते. पण गव्हल्याटा बसल्यावर गावातल्या यच्चयाबत्‌ ब्राह्मणाच्या बायकांची तोडे हातायेक्षाही अधिक झटझट चाळू लागलीं, अन्‌ त्याना पहिल्यादा कुठला विषय मिळाला झसला तर तो रघूच्या मुजीचा आणि रखमाबाईच्या सोंवळ्याचा -?

रस्वमात्राइचं आपलं बर. कार्यात कार्य. खर्च नका कारही कराय- सवरायला नको. अन रघूला सातव तर आहे. पण आतांपास्नं आपली दक्षणा चाळू-हो म्हण्जे श्राद्वापश्नाला बाहेरचा दुसरा भट बोलवून बाटणी पडायला नको. आपलं उत्पन्न दुप्पर झाल ?' आत्याबाईनीं सुरुवात केली.

“८ त्याच काय ? मटजीनी माया कमी का केली असेल रखमात्राइनीं थारात मुंजीचा बरार उडवून दिला असता. पण आमच्या इथे सांगायचं झालं कीं आत्याबाई, तुमच्या घरनंच मुंजीचे बिचारायचं झालं. इनामदारानी नुसती आपल्यापुरती ४ज करून कसं चालेल म्हणून रघूची मंज करून द्यायचं ठरवलं वाटतं. आणिक काय ती सातव्या वर्षापावतर लाभायची

ल॑वणाची मासोळी १९ लाभायची पहायचं नसतं ना ? ?? गांवच्या मास्तरीणब्ाईनं पुस्ती जोडली.

५६ मला कांही त्यातलं ठाऊक नाहीं. पुरुष मंडळी बाहेरच्या बाहेर सगळं ठरवतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाण करायचं एवढ आपलं काम-?? रखमाबाईनं वित्रय बद करायसाठी म्हणून, पण खरं तेच सां गेतलं.

ब्राकी तसं बघितलं तर रखमानाइईचा रघू म्हणजे आमच्या वसताच्या बरोबरीचा. आमचा बेत होता बसंताबरोबर त्याची मुंज लावून द्यायचा, पण आतां आत्याबाईच्या वाड्यातनं उठावणी झाल्यावर आमचा काय पाड' ळागणार-त्यांतून आमच्या वसंताची मंज काही आणखी दोन वषे तरी व्हायची नाहीं म्हणा, १? स्तरीणबाईनं विषय चाळू ठेवायचा अन्‌ त्यातल्या त्यात आपला मोठेपणा सांगून घ्यायचा बेत साधला.

: तुमचा बेत आम्हांला कळला असता तर आम्ही नसतां हा. तुमच्या आड' आलो. आम्हांला काय दोजारच्या वाडीतल्या जोशा डी दोन सूल होतांच

त्यांतल्या एकाची मुंज लावून टिळी असती. बाकी आता तरी काय- तुम्हांला जोशांचं घर आहेच म्हणायच. आमचं काय १-आधी आपल्या उपाध्याचं पहायचं असा रिवाजच आहे. म्हणून अप्पाच्याकडून विषय कोटला. मटजीहि हा म्हणाले अन्‌ आपली बसल्या बैठकीला मुंज ठरटी--- ?

: ब्राकी तुमच्या इथला उकाडाच मोठा आत्याबाई. त्यात आमच्या कासं- डीचा काय पाड' लागणार | आता काय मुंजीला बापूच्या मावशी येणार असतील ना ददैद्राबादकडच्या ! त्यांचा आपला संगळाच्या सगळा मोगलाई खाक्‍्या--- ??

“६ अहो पहिलं कार्य हं अप्पाच्या हातचं, येणार सगळी- यायला हवीतच, त्यासाठी सगळं त्यांच्या बरोबरीनं करायला लागतंय अप्पांना. नुसती पाचर रुपयांची बनात घेतली गड्याचा अन्‌ पद्ेवाल्याचा पोषाक करायसाठी, मावशीच्या ड्‌थन पट्टेवाले येणार-त्यांच्या पुटं आमच्या गडीमाणसाचं तरी उण दिसून कस चालेल ?

“६ हो तर काय ! अहो तुमच्या इथलं काथ म्हटलं तरी खरं म्हणजे सार्‍्या' गांवाचंच कार्य हें आत्याबाई. दैद्रावादकरांच्यापुटं आपल्या गावच्या इनाम- दारांचं कांही उणं दिसतां कामा नये. आपल्या आपल्यांत असल तेव्हांच वेगळं, पण बाहेरचे पाहुणे म्हटले की गावाचं नोव राहिलं पाहिजे. बरं का रखमाबाई ! !”

१२ लबणाची मासोळी

'मास्तरीणबाई रखमाबाईकडे पहात आपल्या ल॒गड्याचा पोत न्याहाळूं लागली .

रघूला मोठ्या बायकांचं हें बोलणं कांहीं फारसं कळलं नाही. पण त्या साऱ्यात आपल्या मुंजीचं नांव नुसतं निघायचं म्हणून निघालं, बाकी सगळं बोलणे इनामदाराच्यापुरत एवढ जाणवलं. पुनः एकदां आपल्या आईचं नांव निघाल्यावर त्याला बरं बाटलं, तवट्यात आव्याब्राईची गर्जना सुरू झाली.

““ आता तूंच विषय काढलास एश्वदा म्हणून बर झाळं, नाही तर मला आपलं अशुद्ध न्‌ अवघड होऊन बसल होतं. पण आतां आलीच वेळ तर आपलं सागून टाकतं. रखमाबाई, तू आमच्या या वहिनीच्या बरोबरीन वाव- भार साऱ्या सुंजात देवका-मात्राभोजनाच्या वेळेला. तेव्हा हा पुरुषी मुकटा नको नेसूस बाई, मावशीची मडळी हंसतील. आतां मुंजीचा खर्च बांचलायच छंबीतेवी. तेबढा एक बायकांचा अंगभर मुकटा घ्यायला सांग नवऱ्याला,

रखमाब्राई या माऱ्यानं चूर झाली होती. बाकीच्या बायका आत्याबाईच्या बोलण्याला साथ करोत आपापल्या परीनं उघड किंबा पदरांत तोंड लपवून हंसत होत्या, आत्याबाईना सांथ करणं ह! सगळ्या बायकांचा धर्म होता. कारण आपत्याबाईच बोलण म्हणजे ' हायकोर्टा 'चा निकाल होता. त्याच्यावर “अपीळ? नव्हतं. रघूला मात्र त्या बोलण्यान अन्‌ तोंड लपवून हसण्याने गुदमरून टाकल. सुंजीबद्दल कांई' तरी चमत्कारिक वाटू लागलं.

>< >< ><

रघूपक्षा इनामदाराचा बापू चांगला दीन वर्षानी मोठा होता. त्यामुळं खर म्हणजे त्याचे आणि बापूचे सवगडी वेगवेगळे असायचे. त्यांची घरंसुद्धा निरनिराळ्या आळ्यात होती. पण अगर्दी लहानपणापासून इनामदारांच्या इथल्या बििकच्या अडुथात कृष्णंभटाभरोबर जायची संवय झाली म्हणून असो की वर्षअखेरीं बापूर्ची पुस्तकं रघूला मिळूं लागलीं म्हणून असो, तिथ त्याची बापूबरोबर जोडी ठरून गेली, बापूला ही गोष्ट कर्धीच फारशी आवडली नव्हती, पण अप्पांच्या कचेरीत मार्डाला मांडी लावून बसणाऱ्या गुरु- जोंच्या मुलाला तो उघड-उघड डाफरू शकत नव्हता. सुरुवातीच्या त्याच्या युक्त्या वेगळ्या असत. शनवार रविवारी दुपारच्या वेळेला वडिलांनी बाद म्हणून -टाकलेल्या इस्पिटांच्या जोड्यांतून निरळून बावन पार्नी डावाचा अरासा जोड तयार करून त्याच्या जोरावर मुलांचा पत्त्यांचा अड्डा इनामदारांच्या वाड्या-

ळबणाची मासोळी $:4 दोजारच्या विठोन्नाच्या देवळात पडायचा, त्या डाबात रघूला सामावून घेताना बापूनं अन्‌ त्याच्या बरोबरीच्यानी त्याला घायकुतीला आणायचं. एक दिवस, असाच डाव पडला असताना खघूला कुणाच्या बाजूला घ्यायचा याचा बाद सुरू झाला. मास्तराचा बंडू म्हणाला, “' बापू , तुझ्यामुळ हा चिव्वुरडा रघ्या आपल्या डावात ठुड्बुडतो. त्याला हवं तर तुझ्या बाजूला घे, आमच्याकडं नकाच, ?

:: त्र तर |! माझ्या बरोबर येतो म्हणे |! मी काय त्याला कडेवरन घेऊन येतोय्‌ थोडाच मी का म्हणून घेटैन त्याला म्हणजे आम्ही आपलं सारख दळत बसावं. तें काही नाही. आपण गुलाम टाकून गरी ठरवायचे-?”? बापू उसळून म्हणाला.

“: मळा येतंय लाडीस -बघा तर खरं रखघूनं सांगायचा प्रयत्न केला.

हो हो | तू मोठा शहाणाच लागून राहिलायस कीं नाही १-शाळे- तल्या पढदिल्या नंबराची ऐट इथ खेळताना नाही चालायची ब्चंमजी-इथं आम्ही सागू तसं खेळायच असल तर--??

“: तुम्ही खोट खेळता म्हणून होय १- बरे कारे चेडू -बापूला एक्क्या-< राजाच्या खुगा ठाऊक आहेत म्हणून त्याचा हुकूम सर होतो ?

रघ्या, बदडून काढीन बघ. तुला काय करायचंय ? चामडा कुठला | ??

बाप्या, आम्हाला असं फसवतोस होय-थांब्र लेका *

“' बोलायचं कारण नाहीं. पत्ते माझे आहेत. खेळायचं असलं तर मुकास्याने खेळा-

तर तर-तुझ्या घरात डाव ठेवतात म्हणून पत्ते तुझे झाले वाटते- बिजिकचे सारे डाव पट्टी करून आणलेले असतात. आमचे काका पण पट्टी देतात--- *

५८ मृग आणा जावा की डाव आपाल्या काकाच्याकडन-कर्धी आणला नाहींत तो आजपर्यंत ?

बापू-जंडूची अशी जुंपलेळी बघून रघू घाबरला. त्याला वाटलं आपण बापूची युक्ति सांगितली म्हणून असं झालं; तर बेहूचीहि युक्ति फोडावी म्हणज़ञे फिटटफ'ट होऊन भांडण मिटेल अन्‌ त्यानं तोंड उघडलं.

शड लवणाची मासोळी

: बरं का बापू , तुला एक्क्या-रानाच्या खुणा ठाऊक आहेत त्री या बंडूची पण एक गमत आहे-तो कनी पान चोरून हुकूम मारतो अन्‌ डाव सर करतो---

: रघ्या लेका तुझी बाजू घेतली तर माझ्यावरच उलटलास होय कधी रे लेका, पान चोरून हुकूम मारला मीं ? खोट बोढतोत. थांब घर-आतां शुरुजीनाच सागता. ?? बड उसळून म्हणाला.

“: तो तसलाच आहे. रे बंड्या. लेकाचा गुडध्याएवढा नाही तरी आमच्यात खेळायला पाहिजे अन्‌ वर आपल्या आपल्यांतच भांडण लावून द्यायळा बघतोय. ह्याला आपल्यातन हुसकून द्यायला हूवंय- ?” बापू-जंडूची एकी होऊन ते दोघेहि त्याच्यावर उसळले.

रघूची पंचाइत झाली. तेवढ्यांत रामन एक शक्कल काढली. तो बापूच्या कानाला लागला. अन्‌ मंग बापू मोठेपणाचा आव आणून म्हणाला, जाऊं दे रे-लहान आहे अजून त्याला डावातली गंमत कळत नाहीं. पण रघ्यानं कुणाच्या बाजून खेळायचं याच भांडण नकोच मुळी. आपण आज सगळेजण गाढवान खेळू या. ?? अन्‌ असं म्हणता म्हणतां त्यानं बंडूला डोळा घातला. रघू आता आपल्याला खेळायला मिळणार या खुषीत होता. त्याचं लक्ष या डोळाडोळीकडे नव्हत. पानं वाटून झालीं. तेव्हां नेमके एके-राजे खघूच्या पानात येऊन बसले. अन्‌ डाव सपायच्या वेळेला रघू वीस पार्नी गाढव झाला, पुढच्या आरडा-ओरडीनं अन हुलडीनं काहीतरी भानगड झाली एवढ खघूच्या ध्यानात आळे. तो म्हणाला, “' तुम्ही कट करून मला जाडी पानं दिली. आता मी पिचतो-मग अधू या. ?? दुसऱ्या डावांतल्या पाहिल्या चार उताऱ्यात रघूच्या हातांतलीं पानं कमी झालीं. पण नंतर पुनः एकदां बाकीच्या साऱ्याकडे एकेका रंग!ची कटापी निघाली; अन्‌ रघू चांगला बत्तीस पार्नी गाढब व्हायचा रंग दिसूं लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षांत आलं अन्‌ तो ओरडला, पानं चोरून झक्कू देताय-रडीचा डाव खेळताय ?? अन्‌ त्यान पानं फेकून दिलीं, तसे सारेच त्याच्यावर उलटले आणि त्याला ' रडूबाई ? म्हणून खरोखर रडेपर्यंत चिडवून निघून गले.

-_असले प्रसंग वरचेवर यायचे. रघूची स्थिति विचित्र झाली होती. 'त्याने एक-दोनदां बापू-बंडूची संगत सोडायचा प्रयत्न केढा.. पण ग्रांवांतली

लवणाची मासोळी १५ सारी ब्राह्मणांची मुल होतीं. या दोघाच्या गट्टींत-जापूच्या इनामदारीमुळं त्याच्याकडं मोहोळ जमायचं, तर बडूचे वडील मास्तर, त्याला दुखवून उपयोगी नाहीं म्हणून त्याला धरून रहायचं; या वृत्तीन त्यांच्याभोबती गराडा पडलेला असायचा. त्याना सोडून जायचं म्हणजे मराठ्यांच्या मुलात वावरायला हवं. ररक तर ही मुलं सुट्टीच्या दिवशीं हमखास बाजाराला किवा रानात जायची अन्‌ कधी त्याचा डाव पडलाच गावांत तर त्यात » 1 ८३"यारी-क्षा मोठे बाप्य असायचे. त्याच्यात डाळ शिजणं कठीणच. तरीसुद्धा रघून त्यांच्यात दोन- चारदा मिसळायचा प्रयत्न केला अन्‌ “असूं ग्रे-आलाया बामन तर येऊ यरे. ? म्हणून त्यानीद्वि रघूळा आपल्यात येऊ दिला पण नेमकी त्याच खेपेला ती गाष्ट कृष्णभटजीच्या कानावर गेली. बापू-बेडूला रघूची अडचण होत असली तरी त्यान दुसरीकडे रमावं हं त्यांना बर वाटल नाहीं. अन्‌ तोंडी लावण्याला रघ्या नसला तर आपसात भाडणं होतात हं त्याना जड वाटलं. म्हणून रव्या वाटल त्या पोरात मिसळल्याची गुणगुण भटजीच्या कानावर घालण्यात आली अनू या शिवाशिवीबह्दल दिक्षा म्हणून भटजींनी रघूला दिवस मावळल्यावर नदी- वरनं झोलेत्यानं यायळा लावून वर घरात आल्यावर यथास्थित प्रसाद दिला.

त्यानंतरच्या एका वर्षी रघूला एक नवीन युक्ति सांपडली. चातुमीसात गावात कुणा कोरगावकरबुवारची कीर्तन सुरू झाली, संध्याकाळीं शाळा सुटली कीं थट रामाच्या देवळात कीतनाला जाऊन बसायला खून सुरूवात केली. रघधूच तोंडीलावणं सटल्यापासून बापू-बंडूला चुकल्या-चुकल्यासारखं व्हायला लागलं होतं. म्हणून त्यानीं पहिल्यांदा थोडीशी थट्टा करून पाहिली. आजोबा- सारखं कीतनाला जाऊन बसणं अन्‌ तेंहि जेबकईचा---पच्याचा डाव सोडून ह्या आचरटपणाबद्दल ते दोघे चिडवत होते. नंतर खूला त्या चिड'ण्याचं काहींच वाटलं नाहीं. पण हँ. आपल्यापेक्षा चिमुरड॑ कार्ट बघत नाहीं ह्याची बापू-बंडूला खंत वाटली, चीड आली, त्यांनी डोकी तलखपणानं काम करूं लागली,

-ण्आणि त्यांना अचानक इवं होतं ते सांपडल. इनामदारांच्या अडुयांत बुवांच्या कीतेनावर टीका व्हायला सुरुवात झाली होती, कारण हरदासी आचरटपणाच्या परिचित कोट्या आणि सुधारणेवरची खमंग टीका ही कांही कोरगांवकरांच्या कीर्तनांत इनामदारकंपूला मुळींच मिळत नव्हती, बुवा

१६ लवणाची मासोळीः बेदान्ताबद्दल बोलताना मूळ ग्रथांना घरून तेवटंच बोलत होते. इनामदाराच्या अडुथानं त्याचं कारण शोधून काढलं. बुवांची हातीघुती मुलगी अबू त्याच्या- बरार हिंडत हाती. हा मूर्तिमंत अनाचार वावरत असताना बुवांना अटी कडच्या ' सधारकी चोचल्यावर ? टीका करायला तोंड होतंच कुठे !--- आणि हा शोध लावतांनाच त्या अडुयात अंबूच्या चारित्र्याची चचो झाळी--ती. कुणाचा तरी हात धरून नक्का पळून जाणार |! कारण अक्षरा: बारा गावच पाणी ग्यालेली पोरगी ती. अप्पा इनामदार'नी आगि हासहो असं करणाऱ्यानी नक्का ठखून टाकलं. आणि त्यांतच बापू-बड्टला हवं होतं तं सांपडलं--

--- खर म्हणजे स्त्री-पुरुष संब्रधाची कल्पना येण्याचसुद्धा त्यांचं वय नव्हतं. पण खेड्याच्या वातावरणात च्यायला ? स्तोत्रानं कान इतक्या लहानपणापासून पवित्र व्हायळा लागतात, गावांतल्या भानगडी ? ची चर्चा इतक्ष्या राजरोस कानावर येते कीं बापू-बंडूना हव तें सापडले यात आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. त्यांनी एके दिवशीं शाळतच जाहीर करून टाकलं कौ, रध्या नेबर एकचा इब्लिस-वय चारलेला आहे. ता कीतनाला जातो तो कथेची गोडी वाटते किंवा खडीसाखरेचा प्रसाद मिळतो म्हाणून नव्हे; तर त्याची नजर दुसरीकडे आहे. लेकाचा गुळाच्या ढेपीवर नजर ठेवून आहे सुंगळ्यासारखा.

त्या माऱ्यानं रघू हादरला, रडवेला झाला कीतनाला जायचं बंद करावं असं एक वेळ त्याच्या मनात आलं, पण कीर्तनाला नाहीं गेलां तर हीं दोघं जास्तच चिडवतीळ म्हणून तो जात राहिला. मात्र त्या घाणेरड्या बोलण्यामुळं त्याच्या मनांत एक सदी कायमची बसली. स्त्री-पुरुष संबंध हा चेष्टेचा- चिडवण्याचा विषय आहे. त्याच्यांत कांहीतरी अमंगळ आहे. या कल्पनेने तो कुठल्याहि स्त्रोशीं बोलतांना दबकू लागला---दुरावलेला राहू लागला.

बापू-बंडूची ती घाणेरडी थट्टा त्याला मधून मधून डिवचूं लागली, विनाकारण खुपूं लागली. पण तिच्याबद्दल कुणाशी--अगरदी आईपादीसुद्धा कांहीं बोलावं असंत्याला वाटेना. थट्टा आठवली कीं त्याला थोराड बांध्याची- काळसर अंबू दिसायंची-मग्र एकदम कसली तरी शिरशिरी यायची. डोळे

लवणाची मासोळी १७ मिटायच-आईची प्रतिमा तरंगू लागायची पण अचानक आईची प्रतिमा- सद्धा नकोशी वाटायला लागठी अश्शी एक त्याची विचित्र अवस्था झाली. >< >< ><

रघू सहावीत गेळा अन्‌ त्याच वर्षी बापू-बडू सातवीच्या परीक्षंत नापास झाले. पण नापास झाल्याबरोबर 'या व्ह. फा. कांद्दी राम नाहीं; आप- ल्याला कुठं मास्तर व्हायचं आहे ? असं म्हणत त्यानी इग्रजी शिकायसाठी ताढुक्‍याच्या गावाला क्काम हलवला, आणि रघूच्या मागचा त्याचा भोंगा कमी झाला. त्यावेळीं कृप्णंमटजीनी त्याच्यामागे दुसरा उद्योग लावला. चातुर्मासांत ब्राह्मण? जेवायला जाणं, तुळशीची लं लावणं, लय़ातून अंतरपाट घरणं, हें तो करीतच होता; पण आतां सणासुदीच्या आदल्या दिवशी रानात जाऊन दुर्वा, दभ, बेल आणायचे कामही भटजीनीं त्याच्यावर सोपवून टाकलें. रघूळा या कामाचा तिटकारा होता असं नाही, उलट या रानांत खूप हिंडायला मिळायचं, जाभळा-बोरांच्या दिवसात मनमुराद फळं खायला मिळायची अनु याचा खूप आनद व्हायचा -पण शाळा चाळू असतांना असल्या पाय- पिटींत दोन तास खर्ची करणं त्याच्या जिवावर यायचे कारण त्याच्या अभि- मानाला कसलाहि डाग लागणारी एक वस्तु त्याच्यापाशी होती ती म्हणजे त्याचा शाळंतळा पहिळा नंबर, कृप्णभटजीचीं किरकाळ कामे करून, अनेक- वेळा दुपारच्या आमंत्रणाचं जेवण देशस्थी उशीरात अवेळी उरकूनसुद्धां त्यानं शाळेंतला पहिला नंबर सोडला नव्हता. पुस्तकं नेहमींच चार-दोन कमी, इनामदारांच्या बापूनं गबाळेगणानं वापरून उरलेली, आगापिछा नसलेली असायचीं ! पण त्याची कदर करता मेहनतीच्या आणि अकलेच्या भांड- बलावर त्यानं आपला गाडा रेटला होता. सातवीत गेल्यावर तर त्याची मोठी त्रेधा उडाली होतो. बिजिकच्या पोकाखातर मास्तरारनी मुलाचा अभ्यास करून घ्यायची सोपी याती काढली होती - त्याच्याच एका मित्रान लिहिललीं बहुतेक सगळ्या विषयांची प्रश्ोत्तर त्यांनीं क्रमिक पुस्तकांपेक्षा अधिक महत्वाची करून ठेवलीं होतीं ! अन्‌ परीक्षेत नापास झाल्याच्या तिरिमिरीत बापून नेमकी तेवढीच पुस्तक जाळून टाकलीं होती. आणि त्या पुस्तकांत नसलेले उत्तर मास्तरांना नुसत्या काना-मात्रेच्या फरकानंदेखीालळ चालत नव्हत. रघूची पंचाईत झाली. तेव्हां त्यानं शाळेतल्या एका मुलाचं पुस्तक मागून

ळ. मा...२

शट लवणाची मासोळी आणून त्यातनं इतिहास-भूगोळ, दासत्राची सत्रंधच्यासत्रंध प्रक्षात्तर डढिहू काढण्याचा उद्योग केळा होता.

त्याच्या वयाच्या मानानं अवजड' असलेल्या या महनतीच्या भरीला कृष्ण भटजीचीं वाढती कामं येऊन रघूच्या अभ्यासाला अडवण होऊं लागळी. पग कोणाजवळ बोलायची साय नव्हती, कोग्गववकगाणणटा कीर्तनानंतर त्याच आडदेशी बोलणं तुटक झाल होते आणि आडईपाशी योळून काहा. उपयोग व्हायचा नाही हेही कळून चुकळ होतं. खूच्या बाबतींत आणि विदोपतः त्याच्या अभ्यासाच्या बात्रतींत रखमाब्राईने चुकून एखादा इाब्द उच्वाग्ला तरी *“' तुम्हाला काय समजतय त्यांतळ ?* हे. भटजीचं उत्तर खूलासुद्ा अंगवळणी पडलं होतं.

मात्र दभी-दुर्बोच्यासाठी रानं तुडवताना रथूला एक मोकळीक आपा- आप मिळाली. अडीअडवणींच्या जागतन आपल्याला हृव ते साहित्य जमवताना रघूला अनेकदा पंचाईत व्हायची; पण त्यावेळी जवळपास असलेल्या गुराख्याच्या किवा दोतकऱ्याच्या मुळात मिसळून त्याच्या मदतीनें आपलं काम करून घेताना रखघूळा “का रे ? म्हणणार कुणी नव्हतं. रवूळा असं कारही हवेस झाल की. त्यानं जवळ दिसेल त्याला हाक मारायची अन्‌ रघथूच्या वरोबरीच्या किंबा त्याच्यापेक्षा चार सहा वर्षानी माठ्या असलेल्या मुलानी ' देवाच्या कामात ? ' ब्रामनाच्या पोरा ला होसेने मदत करायची. त्या मदतीने म्हणा, की त्यांच्या कोशल्यानं म्हणा, रघू अशा मदतनीसाकडे मनोमन खंचला जायचा. त्यातल्या त्यात रग्या जाधवाचं अन्‌ खूत्र सूत खूप जमायचं.

असाच एकदां रघू कनालजवळच्या वावराच्या बाधावर उंच असलेल्या बेलाच्या झाडाकडे पाहात उभा होता. खूप वेळ विचार करूनहि त्याला बेल काढायची युक्त सुचेना. लहान-सहान झाडावर चढायला तो कचरत नव्हता. यण हें झाड होतं खूप उंच आणि अगर्दी ब्रारीक, रघू इकडे तिकडे पाहूं लागला. अन्‌ त्याला हरून दूरवरनं रंग्या धावतच आला --- काय बामना, बेळ पायजे व्हय - मग असा का बावरलास - चढ कीं वर---? “' भीति वाटते रे ?' असं खूनं म्हणतांच हत्‌ ल्येका ! बामन त्यो बामन - नुसती तूंप-रोटी . खा.?? म्हणत रंग्या सरसर झाडावर चढला देखील. ' अरे हळू - बेतानं -

लवगाची मासोळी १९ पड'श्ीलबिडशील---<? असं खूच्या तोंडात आलं, पण र्ग्याच्या ते गावीदी नव्हतं. वरनं सपूसप्‌ घेलाच्या बारक्या डहाळ्याच टाकायला त्यानं सुरुवात केली. “' पुरे-पुरे म्हणून रघू कटाळला - पण रग्याने चागला हलकासा भाराच खाली साठेपर्यंत आपलं काम चालूं ठेवलं, खालीं उतरल्यावर खघूनं रंग्याला बसवून घेतल ---

६६ का र- फुरं नाय का झाला ? ?

“६ पुरे की - त्याचा काय भारा बांधायचा आहे ---?

£ पंग -आता जाऊं य्ये की मसराकडे---?”

“६: बुस - जाशील आता. रग्या---?

अरं बोळ की मदा - लाजतुयास का ब्रायकुवानी --?

रंग्या, एवढा सरसर झाडावर चढलास, तुला भीति नाही कारे वाटली १? ??

“: छुल | मी काय तुझ्यावानी ब्रामन है व्हय असा भ्याला--?

“* तर तर-ब्राह्मण नसलास म्हणून काय पडलास तर तुला लागायचं नाही १?

““ तू असाच भ्याचास बामना - झाडावरन पडले तर लागल म्हून झाडा- वर चढायचाच न्हाइस - आर, चार-दान डाव पडल्याबिगर झाडावर चढाया इल कंदी £ ??

“६ झरे रंग्या -मी काय झाडावर चढत नाही ? पण असल्या बारीक अन्‌ अवघड झाडावर -- मुद्दाम पडायलाच चढायंच -- एखादी फादीगिंदी मोडली तर 22

:: त्र काय हुईल ? जरा वाईच खरचढलं - रगात निगल - खरचाटलं तर त्ये बरे हुतं - रगात निगाल तर पुन्याच्यानं येतं --?

*“ पण मुद्दाम का---१ ?

:: अन्‌ म्या नसतो चडलां आज, तर बामना, तुला ह्यो बेलाचा पाला गा कसा गवसला असता £ अरं - रगात निगाळ तर चोकून टाकावं, जरा ख्रचाटलं तर पाला चोळावा - कुटंबी घावतो --?

“६ कोणचा पाला मला दाखवून तरी ठेव-- ??

२० लवणाची मासोळी

:८ अर त्यो माक्‍याचा पाला - कुटंबी असतुया -- त्येची काय आप्रुपाई हाय ? अन्‌ न्हाय घावला त्यो तर कनूचाबरी मऊसूत पाळा चोळावा - तुमी बामनाची पोरं लईच करत - अक्शी नाजूक नार- आमचं काय, आमी वारा पितो रानचा जल्मल्यापासनं---

रंग्या बोलायच्या रंगात आला. रघू मंत्रठुग्धासारखा ऐकत होता. खेड्यातल्या वातावरणातला मनमोकळेपणा अन्‌ अवगस्वळपणा आयपल्यांतही आहे असं तो समजत हाता. पण रंग्याच्या बोलण्यानं ता किंचित्‌ दुखावला - अन रग्याचं वर्म पकडावं म्हणून त्याला म्हणाला--

:: त्र तर ! काय सांगतोस रंग्या -म्हणे जन्मल्यापासनं रानना वारा पितो. जसा कार्ही रानांतच जन्माला आलास--- ?

“६ तुला खरं न्हाई वाटत बामना ? अरं मागल्या सालालाच माझी आई पाटलाच्या मळ्यांतन भिम्याला धिऊन आली की--- ?

“६ खर सांगतोस ? तुझी आई उघड्यावर बाळंतीण झाली ??

तशी पार उगड्यावर न्हाई रं. भांगळाया गेली हुती पाटलाच्या मळ्यात. पोटात वाईच कळ आली. तह्या शोबऱ्यांत गेली अन्‌ भात्यान हातरून पडली. अन्‌ सांजला भिम्याला पाटीत घाळून घरला आली.??

रघूला ही कथा नवीन होती. तो आश्चर्यानं थक्क झाला. रंग्याचं वम पकडायला म्हणून तो गेला अन्‌ स्वतःच गुरफटला. आपण ब्राह्मण म्हणजे कुणीतरी श्रष्ठ हा त्याच्यावर जन्मापासून झालेला संस्कार त्याला स्वस्थ बसूं देईना. त्याचा खरा खोटा अभिमान डिवचला गेला. कुठं तरी रंग्यापक्षां वरचढपणा दाखवलाच पाहिजे या हदृव्यासानं त्याने आपला ठेवणीतला विषय काढला --

“: ते बाकीचं कांही असू रंग्या - पण यू असा जन्मभर म्हशी वळतच रहाणार का ! शाळेंत कां येत नाहीस ?

“८ साळंत - अन्‌ ततं येऊन माज्या म्हशी कोन वळायचा ? हतं मी मसरांच्या पाठींत धापाटी घालतुया त्यो साळंत येऊनश्यान मीच मास्तराच्या धोपाट्या खावाव्यात व्हय ? वा बामना-- ?

: अरे पण शाळेंत शिकलास तर तुझाच फायदा होईल-- ??

लवणाची मासोळी २१

कशाचा फायदा तूं काय करतुयास झाडावरनं ब्येलाचा पाला काडाया न्हाई येत तुला अजून -. तू शिकला असचीळ गबतातला - पर ह्यो पठ्ठ्या बाटाचं सारच्या सारं गबात कापतो - अन्‌ मसर जोगावतो, तूंच साग की योक “ग? मोटा का सार गवात मोद ?

ह्या अडाणी पोराची कशी समजत घालायची ते रघूळा कळेना. जाधाचं गवत ? गवतातला “ग? पेक्षा मोठं म्हणून त्यानं रघूला निदान बोलण्यात तरी हरवलं होतं. चाकोरीतून शिक्षणाचे पाठ घेणाऱ्या रधूजवळ असल्या तेढ्या व्यवहारज्ञानाला उत्तर नव्हतं, तो मुकाट्यानं बेल गोळा करून उठला. जणू गुदमरून टाकणाऱ्या रंग्याच्य़ा भिन्न सस्कृतीपासून तो दूर व्हायळा लागला होता. रंग्याच्या बोलण्यात कांहीं तरी चुकतं आहे, आपल्याला त॑ कळत नाही, म्हणून त्याचं आकर्षण वाटतंय, पण आपण आहां त्यात कातरी अधिक, वेगळं, चांगलं आहे या समजुतीनं खूला घट्ट कवटाळडं होत,

--“खाण्यासवरण्याच्या, शिवारोबीच्या वरपेवर होणाऱ्या घरच्या -- दारच्या उललेखांना रघूच्या मनांत स्वतःच्या वेगळेपणाविपर्या, मोठेपणाविषरयी काही कल्पना पोसल्या होत्या; संस्कार रक्तात मिनून गेळे हाते ते त्याला नेहमीं जाणवत, जागवीत, सागत रद्दात, कीं त॒ रंग्या जाधवापेक्षा निराळा आहेस. पण हे निराळेपण बापू-बंडूच्या सहवासात, आठवणीत विरघळायचं. तिथ त्याचं भटपण त्याला थिटं करायचं, काळवंडायळा लागायचं - आणि या दुकलीचे आणि रंग्याच वर्तन याची तुलना तर त्याला खोड्यात पाडायची- बाबचळून टाकायची ----

>< > ><

सातवीच्या वगीत गेल्यावर कृष्णंभटांर्न' रघूच्या माग आणखी एक व्याप लावून दिला. इनामदाराच्या इथ दररोज दुपारी पूजेला जायचं. त्यात त्याचा बोलायचा हेतु होता - आता हळूं हळूं चिरंजीवांनीं एकक गोष्टीचं ज्ञान मिळवाबं आणि आपल्याला वयोमानाप्रमाणं थोडासा विसावा द्यावा. सहर्जी साधणारं होतं तं म्हणजे जास्तीत जास्त दिवस रघूचं एक वेळचं जेवण जआाहेर पडेल आणि आपल्याला सकाळच्या बिजिकच्या डावांतनं रोजच्या रोज मधेच उठून यायला लागायचं नाही. अगदींच सणावाराची किंवा श्राद्धपक्षाची तीथ असेल तेवढ्यापुरतं बघतां येईल.

२२ लवणाची मासोळी

बापू नसताना इनामदाराच्या वाड्यात जायला एका अर्थी खूळा फारशी अडचण नव्हती. त्याच्याशीं कुरापत काढायला कोणी तिथं नव्ह्त. पण दुसरी- कड्डन रखघूळा शंका आढी आणि ती खरी झालीच. रघू पूजेला म्हणन इनाम- दाराच्या घरी जाऊ लागला तरी पूजेच्या आ'बींच्या आणि इतर धऱ्याच गाष्टी त्याला कराव्या लाग लागल्या. ऐन स्वयंपाकात असताना आत्याबा ईना गाड तेल, नाहींतर खोबर, वेलदोडे संपल्याचं आढळून यायचं, आणि रघूळा सोंवळ्याच्या लगोटीनिशी उघड्या अंगानं वाण्याच्या दुकानात चक्कर टाकून यायळा लागायचं. अन्‌ हे पूजेच्या 'आधी झालं असळं तर आत्याबाइनी कुठं तरी वेंधळ्यासारख बघत चिधोबिंधीवर पायर दिला असक्लील ? म्हणून त्याळा पुष्कळ वेळा दुसऱ्यांदा अंथोळ करायला लावायचो.

आत्यावार्ईच्या कामाची ही पद्धति आणि हा वरचप्मा सगळ्याच्या परि- चयाचा होता पण अप्पा इनामदाराना आपल्या ब्रिजिकच्या डावापुठे घरांत लक्ष घालायला सवड नव्हतो आणि काहीं बाबतींत आपण ' जुन्या वळणाला धरून आहोत ? हें सागणं त्याना सोयीचं वाटायचं. त्यांपैकी एक बाबत म्हणजे होतां होइतो. बायकोशी बोलणं ही होती. त्यामुळे सहाजिकच सव व्यवहार आत्याबाईच्या मार्पीत आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे चाळायचे. खघूला त्याचीच धास्ती वाटत हाती. पण अप्पाचं मत होते, सगळा घरचा गाडा आत्याबराह चालवतात त्यामुळं आपल्याला तेवढीच माकळीक मिळत. त्यानुळं आपल्या अभ्यासाची सबब रघूळा त्याच्याजवळ सागता येत नसे. एक वेळ त्याच्या मनात आलं कीं, बापूच्या आईला सागून पहावं. पण इनामदारीणवाईची स्थिति त्याच्या डोळ्यापुढे होतीच. कधी आत्याबाई स्वयंपाकघरात गुंतलल्या असताना किंवा देवदर्शांनाला बाहेर गेल्यावर इनामदारीणब्राईनी आप्पाच्या- जबळ एखाद्या विषयाचं बोळण काढलंच तर अप्पानी म्हणावं, “' काय हव नको तें आत्याबाईना सागा. तेवढाच त्यांना मोठेपणा, नाहीतरी त्याचं काय आहे. सारा संसार तुमचाच आहे - तरीसुद्धा एवढ्या आपुलकीने ती कष्ट उपसते - तिला कळता कांहीं करायचं तुम्ही का मनांत आणावं तिनं मनात आणलं तर सासरकडनं वीस-पंचवीस रुपयाची पोटगी घेऊन उझर्टंही क्षेत्राच्या ठिकाणी हरि हरि ? म्हणत दिवस काढील, मग तुम्हाला तिची किंमत कळेल---??

टवशाची मासाळी २३

इनामदारीणबाड्ची ही. अवस्था गांबातल्या पोगसोगनासनुद्धा ठाऊक टोती. त्यातून रघू तर अधिक - उणा नेहमीच वाड्यात वावरणारा. पूर्वाच्या हकाकली सगळ्याच्या सगळ्या त्याळा ठाऊक नव्हत्या सन्‌ त्या त्याच्या आकलनाच्याही पळीकडच्या होत्या. तरी मधून मधून त्याच्या कानी माठ्या माणसाची बालणी यायची - त्यातळे मवळे मघळे कळतील तेवढे तुकड संदर्भान जुळवून त्यानं पाहिले होते. बापूची आई म्हणजे मागलाईतत्या कुणा जहा- गिरदाराची तिसरी की चनथी मुलगी -- तिच माहेरच नाव मनू पदावबाईत नाव कमावलेल्या इनामदारांच्या वाड्यात त्या जुन्या धाग्यान येऊन पडलो. तिळा कळायला लागायच्या आधीच आत्याबाई माहेरा बरेऊन राहिलेल्या. आप्या इनामदाराना लहानपणींच रनामटारीचं कर्तेपण मिळाल्या]ळ आणि या काळी काही करता घरच्या कगगी भरत असल्यामुळें त्याच्या रिकाम- पणची एकुलती एक कामगिरी म्हणजे इनामदाराचा बंदा वाढवग. त्यामुळं बापूच्या आईची पहिल्यांदा बाजेशी जी ओळख झाली तिचा लोभ काहीं त्या बाजला सुटना, सोळा वषात म्हणज तिशीची झुळूक ळागते लागते ताच इनामदारीण बाईची दहा बाळतपण झाली होती - त्यातून वाचली बापू अन्‌ कमळी हो दोघंच. पण त्यामुळ इनामदारीण बाईंच्या स्थितीत काहा फरक पडला नव्हता, उलट मूळ जजतक्या लवकर जाईल तितक्या प्रमाणात पुढची खेप जवळ यायची ! अद्या स्थितीत लहानपणी रवूळा बापूच्या आईची आळख राहिली ती नेहमी बाजेवर निजते ती बाई म्हणून, त्यावेळ! ती वाई म्हणज रघूला एक भयकर आळशी आणि निरुद्यांगी बाहू वाटायची. त्यात ठंच्या स्थूळ थलथलीत बाध्यापुळे तवी दिसायचीहा फार सुखावळेटी तिचं आत्याबाडनी केलेले वणन ऐकून तर खघूला हंस आवरेनासं झालं होत. चौथीच्या भूगोटात त्यान सिंघ - काठेवाडवी माहिती वाचटी होती. आत्या- वाडूना हा भूगोल केव्हा कळला होता कुगास ठाऊक: पण त्यांनीही नेमका यातला ठाब्दू वापरला होता - त्या म्हणाल्या, “' छवरातल्या आपल्या गावटी म्हशी - त्यांचं वेत दोन वर्षांनीं येतं. पण घरात ही कठली दैेद्राबादी का जाकराबरादा आणला आह तिच मात्र सारं वसावणी, *? %

त्यावळी अशा चरवर विनोदाचा विपय झालेडी ब्रापूची आई, समज येऊ लागला तशी खूला तिच्याबद्दल आपलकी वाटं लागली -- आलत्याबाईच

२४ लवणाची मासोळी कांही तरी फटकळ बोलणं ऐकण्यापेक्षां आपल्याला काय हवं बापूच्या आडेला मागितल तर ते लबकर मिळतं, निदानीं बोलणी खावी लागत नाहीत हें लहान-सहान प्रसगांनीं रघूला पटवून दिलं होतं. पूजेच्या वेळी एक-दोनदा बापूच्या आइकडं तडक रघू गेला होता. पण तिनं बघते? म्हटलेलं एकदा आत्याबाइच्या कानावर आलं आणि मग त्रिजली कडाडली, र्या, घरातलं काहीं पाहिजे असलं तर मला मागायचं हें का तुला ठाऊक नाहीं ! उगीच कशाला बापूच्या आईला त्रास देतोस -- जसा काहीं आज नवीनच आला आहेस वाड्यात --- २?

तेव्हापासून खघूच्या तोंडाला खीळ बसली. रघू आत्याबा्ईशीं बोलायचा प्रसंग टाळतो हे इनामदारीणबार्ईच्या ध्यानांत आलं हात एवढ्याश्या लहान मुलाला त्रास नको म्हणून म्हणा कीं आपळी सात-आठ मुलं जगली नाहीत तर मुलं जगावीत किंवा जगायची नसठी तर होऊ तरी नयेत यासाठी देवाची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून म्हणा, सुरवातीला उभी होती तोपर्यंत बापूची आई पूजेची तयारी करून, गंध उगाळून ठेवायची. आत्या- बाईचं बोलणंसद्धा खाल तिनं त्या पायांत, “' एवढी तयारी कशाला करून द्यायला हूवी त्याला. भटाचं पोरगं बोठून चाळून पूजा करायळा बोलावलं, म्हणजे नुसतं देवाच्या डोक्यावर पाणी का ओतायचं त्यान - त्याची त्याला घेऊ दे तयारी करून. ?' पण सार बोलणं मनावर घेता बापूची आई करायचं तेवढ करीत राहिली, आत्याचाईही एक-दोनदां बोळून गप्प बसल्या. कारण त्याना ठाऊक होतं की ही मिजास दोन-चार महिन्याच्यावर चालणार नाहीं, एकदा ही बाजेला खिळली कीं झकत भटाचं पोरटं सगळं आपल्या हातान करून घेईल, आणि जसजसे बापूच्या आईचे बाळंतपणाचे दिवस जवळ आले तसतद्या आत्याबाईही रघूला जास्ती जास्ती काम सागून, कांही ना कांही सागून उणं काढून बोळून घ्यायला लागल्या.

बापूच्या आईच्या या बाळंतपणांत तर आलत्याबाईरनी रघूला हाताखालच्या गड्यासारखं वागवायला सुरुवात केली. सारं काढ्याचं सामान, वॉण्याच्या दुकानातलं अळोब-खोबरं, एवढंच नाहीं तर कुठला कुठला रानांतला बाभळीचा डिंक - सार आणायची कामगिरी, बापू असता तर जोडीला आला असता म्हणत म्हणत - रघूवर पडली, आणि चार-दोन पायल्याचं ओझं उरापाटी

लवणाची मासोळी २प्‌ आणल्यावर त्याच्या हातावर एक किडकीशी खारीक पडली. भाग्या गडी घरांत असूनसुद्धा, त्याला ह्यांतठं समजायचं नाही म्हणून त्याची सुटका झाली होती. खारीक हातात पडल्यावर रघून बघताच ती चड़ीच्या खिशात कांबळी, कारण मटाला “वाणांत कसल खारीक-स्थागरं मिळतं' तें आता सरावाने ठाऊक झालंच होतं. पण त्याची तक्रार त्याबद्दल नव्हतीच. या साऱ्या उद्योगात वेळ मोडून त्याच्या अभ्यासाची खोटी व्हायची; अन्‌ अभ्यास हेंच तर त्याच वम होते.

पूजेचे करून मिळत होतं तोंवर खूचा पूजंत फारसा वेळ मोडत नव्हता. आता तो काळ जाऊन शिवाय भरीला ही वरची कामे आळी आणि दररोज सरासरीनं दीड-दोन तासाचा वेळ जाऊं लागला तव्हा रघूच्या मनावरचा बांध निघाला. तो कुगापार्शी काही बोलला नाहीं. पण कुणाला सागतासवरता त्यानं एक दिवस पूजेला जायवंच अंद करून टाकळ -- संघ्याकाळी शातिपाठाच्या वळी कृष्णंमटाकडे आत्याबाईेनी तिख्थट मीठ लावून रपोट ? कळा

“६ आतां तुम्हीच बघा गुरुजी, तसा लहान आहे अजून स्वू , पण त्याला आता एवढं कळूं नये का १९ घरात बाळंतीण आहे - माझी ताराबळ होते. इकडे तुम्ही काहो कमी जास्ती म्हणता झातियाठाला येतायू अन्‌ आपलं दुपारच्या वेळेला देवांना तांब्याभर पाणी मिळूं नय ?

:< म्हूणजे ? रघ्या आला नव्हता पूजेळा आज मला ठाऊक नाही-?

'“: तसं त्यांचं चुकल असं मी म्हणत नाही. बापूची आड उभी होती नेतर सारी पूजेची तय्नारी करून देत होती, त्याची पूजा लवकर आटपत होतो. आता त्याचं त्याला करून घ्यावं लागत सगळे - पण मो तरा कुठे कुठ पुरवणी पडणार ? अजून कळत नसेल. तसं पोरवयच आहे त्याचं---

“६ म्हणून काय झाळ - लहान आहे का गघडो - सगळं करायला पाहिजे वेळेला ,!

“६८ माझं तरी दुसरं काय म्हणणं - पण आता कायशी त्याची परीक्षा जवळ आली वाटतं - सातारला जायचा आहे ना यंदा - अभ्यास फार असतो वाटत? आम्हांला काय कळतेय त्यातलं. पण आपल देवाधर्माच पडले, त्यातून घरात बाळंतीण --- ??

२६ लवणाची मासोळी कसळे आले आहेत अभ्यास - चोचलच झालेत फार-- हीं रोजची काम करायचा नाहात तर काय नाकर ठेवायचे -- उद्या पाटवून दता त्याला, -ण्याणि श्ातिपाठासनं परत घरीं गेल्यात्ररावर भटजींनी रखघूच्या पाठीला हात घातला. काही विचारता त्याला यथेच्छ बडवून काढला. अन्‌ मग त्याळा बालका केला. त्याचं म्हणण काहीसं पटळं असळे तरी तत ढाखवायची भटांची तयारी नव्ह्सी, सुकास्यानं उद्याथासने पूजेळा गेल पाहिज. मला पवा नाही शाळेची न्‌ त्या परीक्षेची, *? अक्षी तगटणी देऊन भटजी आधल्या उद्योगाला लागले.

>< >< ><

बापूच्या आईच्या या बाळंतपणाचाही दो [विकप्णं झाला अन्‌ तिनं बाज साडायच्या आत मुलानं इनामदाराचा वाडा सोडला. त्यावेळीं रघूच्या सातवीच्या वगात पूवेपरीक्षेच्या तयारीची झिमड चालली हाती; पण त्याच्या पाटीमागची इनामटाराच्या घरची पूजा सुटळी नव्हती. त्यातल्या त्यात अभ्यासाला सवड मिळावी म्हणून रघू पूजेला जायला उद्यीर करू लागला. बापूच्या आईनं त्याला हलकेच विचारलें, “' मुद्दाम उन करून का येतोस शाळा सुटल्याबरोबर अंघोळ करून यावं ?' खून सांगितलं, “' परीक्षेचा अभ्यास आहे. तो झाल्यावर आंघाळ करून निघतो, ?' बापूची आई अजून स्वयेयाकबर - देवघरात वावरायला लागली नव्ह्ती तिनं दान दिवस विचार करून आपल्याकडून तोड काढली. ?? सवू, शाळा सडली की आघाळ करून यत जा. मी. कमळीला पूजेचे करून ठवायळा सांगते म्हणजे, तुझी चटकन सटका होऊन अभ्यासाला सवड दोइल.

दुसऱ्या दिवशी कमळी सकाळच्या वेळी आईच्या सागण्याप्रमाण देव- घरात लडबुडूं लागडी, आईने तिळा आदल्या टिव्शी काय काय करायचं, कसं कसं सारं सामान जुळवून ठेवायचं, याची माहिती दिली होती. कमळीनं आपल्या परीनं फुलाची परडी, तबकात कापूर, उदबत्ती, नीराजन याची जुळणी कली, परकराचा काचा मारून गध उगळायाची तयारी झाली. कपाळावर चागळे घामाचे ओघळ लागेपर्यंत खसाखसा गंध उगाळलं अन्‌ ते थाटींत भरून हात स्वच्छ धुतले, कसाची बट डाव्या हातानं कपाळावरनं

लवणाची मासोळी २७ मार्ग सारली अन्‌ सारं कारही आईनं सांगितलं तसं जमलंच अद्या समाधानानं कमरेवर रब्माईसारख दोन्ही हात ठेवून ती साऱ्या सरंजामाकडं फुललेल्या चेहेऱ्यानं पाहूं लागठी.

अग बाई ! सारंच तुसळ केरात - अजून नेवद्याचं राहिळेच की. एवढ्यात ता आला तर - २' अस आपल्याद्यीच आईच्या पाक्तपणानं म्हणत ती पळत पळत स्वयपाक घरात गेळी.

काय हो अवतार कमळे ? - आणि हे. गितोडे कसळे सगळ्या कथाळभर अन्‌ परकरावर - कुटं उघळळी होतीत सकाळच्या प्रह्री १---? आत्याबाई चुळीशी डाळ वेरीत वेरीत एकदम उसळल्या ---

: उघळले नव्हते मी काही ! अस काय बोलतीस आत्या ! उघळायला झी काय गोठ्यातळी कालवड आहे १? ?'

“६ ती बरी तुझ्यापेक्षा ! एकदा दाव्याला बाधून घातली की गप्प राहते. पण तं म्हणजे मुलखाची अवखळ झाली आहेस. शोभत नाही आतां - ओोरीच्या जातीला, लहान कां आहेस. वारावं सरेल वैशाखात---*?

म्हणजे मी मोडी झालें होय £ वा आत्या - बापू माझ्या।क्षा तीन वर्षांनी माठा आहे - त्याला म्हणतेस, '।* माझं बाळ - एवढ्यादया वयांत परक्या ठिकाणीं राहिल्यं.'? अन्‌ सत्रा नवस बोलतेस --

:- तर तर - त्याची बरोबरी करायला बघते - नक्षी काही भ'ऊबंदीण, पण आक्काबराई, तो आहे मुलगा. दोलतीचा खाबर आहे- तू जाशीळ पाय लावून आपल्या नवऱ्याच्या घरीं - ती एक काळजीच भरीला - अन्‌ त्यातन हा सअसळा अवतार-र-?

कसला अवतार आत्या, काही तरी बोलणं काटतस अन्‌त्यात कामाचं ण्ल्या डा स्नज य... 22 कुठल्या कुठं राहून जातं ५: त्र काय ? माटी कामाची पडलीस कीं नाहीं? कधी हाताखार्ठी सापडशीळ तर शप्पत, रामा-दावा-गाविदा-- ? ५:६८ आज नाहीं ऐकून घ्यायची तुझ लणे; बरं का आत्या - आज खूप काम केलय मी--- ??

रट &वणाची मासोळी

“६ काय दिवे लावलेस - कीं हें अंग अन्‌ परकर एवढं बरबटून घेतलंस याची संपादणी करायला लागलीस १-- चार अक्षरं आली कीं तांडानं चुरु चुरू करायला तेवढं तयार--- ?

८६ मी तुझ्याशी बोलतच नाहीं. आईलाच --

हो. तेवढं निमित्त काहून तिला नका त्रास द्यायला - सांग काय असेल तं -- ??

£६ घोल तूं - बोल तूं आम्हीं एवढी पूजेची सारी तयारी करून ठेवावी अन्‌ नवेद्याला काय द्यायचं म्हणून विचारायला आलें तर-- ?

“€ कार्टे, तुळा कुणी सागितले होते हे नसते उपद्व्याप १? कशाला गेलीस कडमडायळा त्या देवघरात १- सारी शिवाशिबी करून ठेवली असशील--- ??

“६ उगीच बघायच्या आ्थाच कारही तरी बाळे नकोस आत्या -- मी अंग धुवून, लांध बसून सारे केलंय - गध सुद्धां उगाळून ठेवलंय-- ?

*' त्याचाच सारा राडा वाटतं हा अंगावरचा. जसं काही येतेय सारं ! कुगी सांगितलं होतं तुला ? घेतलं असतं त्या रघ्य़ानं उगाळून - का त्यानंच सोडला हुकूम तुला १? मेळा भट तो भट पण त्याची फारच मिजास झालीय आतांशी -- आता बोल कीं. गप्य कां खेटरं मारल्यासारखी -- परधार्जीण कुठली !

त्यानं कांहीं मला सांगितलं नव्हतं - उगीच कां त्याला बोलतेस काहींच्या बाही. मला नेवेद्याचं सागतेस का आईला विचारू

:: तर तर. त्याची कड घेतो आहे - कोण तो तुझा १? अन्‌ म्हणे आईला विचारू का- जशी काही तुझी आईच करती आहे सगळे-

घोळ तूं - बोळ हवी तशी - मी आपली आईलाच विचारतं-

कमळी रडकुंडीला येऊन बाहेर जायच्या तयारींत होती. तेवढ्यात तो सारा गलका ऐकून तिची आईच तिथें आली अन्‌ काय झालं याची चोकशी करूं लागली.

५६ डोवटीं आलंच ना तुझ्यापर्यंत ! मी तरो काय करूं बाई -ही तुझी छेक बघ - फार शहाणी झाली आहे आज. कुउं देवाच्या पूजेवे करीत बसली

लवणाची मासोळी २९ होती. त्याचं काय म्हणा -- चागलंच ते अन्‌ यायलाही हबं - पण हा असा अवतार करून घेतलाय म्हणून त्याच्याजद्दळ जरा विचारलं तर त्या ख्याची कड घेऊन माझ्यावर वसावसा ओरडायला लागली, संभाळ बाई हिला - आता लहान का आहे - या बयात आमच्या मंगळागौरी संपल्या होत्या पण हिला कारह्दी सुमार नाही. कशाला निघाली त्या भटाच्या पोराच्या पुढे पुढं करायला कुणास ठाऊक--- ??

काही तरीच आपलं - तिचं बय केवरं, ती केवढी - ती काय पुढं पुढं करणार आहे ! ---?

:: अग, तुला आपली लेक लहान दिसायचीच |! पण जगाला का ती लहान वाटणार आहे ! देवाला गेले तर मला विचारतात जायका - कमळीला न्हाण आलं का म्हणून ? लम्नाचा बेत कधींचा ?

:£८ टूटशा -- काय तरी विचारणं - त्याला ना आगा ना पिछा---

आगा - पिछा आणखी कसला असायला हवा - ही एवदी वाढलेली दिसते ना आहे ना गांवाला -- मग लोकं विचारयचीच. अन्‌ नाहीं विचारलं लोकानी, तरी मी म्हणते, आपलं आपण समजून नको का वागायला आता - काय हिचं अडलं होते म्हणून गेली ते पूज़ेवं करून ठेवायला ? त्याने सांगितलं असेल अन्‌ लगेच लागली ही तो म्हणेल तशी नाचायला --- ?

तो कुठला सागतोय - त्याची परीक्षा आली ना आता म्हणून मीच कमळीला सागितडं होतं - तेवढं पूजेचे करून ठेवीत जा म्हणून हिलाही यायला हवेच कीं हें सगळे आता हळूं हळू --?”

काय ! तूं सागितलंस £ मग माझ बोलण खेटलं. हिला यायला हवं म्हणून का हिनं भटाच्या पाराला पूजेचं करून द्यायचं ! म्हणजे न्नागळीच राहील आमची शोभा ! आधींच बाप-लेक दोघेही वाटेल तस वागता-- बोलताहेतच. तो कृष्णंभट तर मेळा तुझ्या बाळंतपणावरनं अप्पाना वाटेल तसं बोलला परवा -- जणूं कांदी याच्या पडशींतले डाळ-तादूळ मागत होतां आम्ही तुझं पोट-पाणी पिकलं तर. अन्‌ त्याचाच लेक तो र्या. मेल तोही अगदीं बापाच्या वर कडी - उमट आहे. त्याला ही कमळी पूजचं करून देणार - नको बाई - त्याच्या परीस माझ्या हाताखाठी स्वयपाकपाणी शिकू देत--- ??

३० लवणाची मासोळी

६६ स्वयंपाकपाणी शिकायला हवच - शिकेल आपल्या हाताखाली. पण रघू कांही तसा वाईट नाहीं हो - पोरगं इतकी कामं करून अभ्यास करतं -- हुशार आहे म्हणून निभते त्याचं त्याला. आतां त्याची परीक्षा आली म्हणून तर-- धी;

घरचीच अशी सामील झाल्यावर मी काय बोलणार भाई ! पण सागून ठेवतं आपली - काळ्या दगडावरची रघ समज - त्या पोट्यांच्या गरिबीच्या मुद्रेर जाऊं नकोस -- त्याचीं लक्षणं काही ठीक नाटीत-- ?

५६ आपल्याला काय करायचंय त्याच्या लक्षणाशीं - आपल्या इथे तो नीट वागतोय ना - आहे सध्या त्याची अडचण तेव्हा होईल तेवटं करावं. उचळून थोडेच देतोय आपण त्याला--- ?

“६ कशी बाई तुला एवढी त्याची भुरळ पडली कोण जाणे ! पण माझं ऐकून ठेव - तो भट अन त्याचं तं पोरगं - दोघंही अगर्दी इब्लीस आहेत. उद्यां टस होईनासं झालं तर 'तुमची कमळी द्या, म्हणायला कमी करायचे नाहींत जाप-लक दोघेही; बरं का - सावध ऐस.

८६ कांहीतरी आपलं मनांत आणायचं - कमळे, तू कशाला मोठ्या माणसाची बोलणी ऐकत उभी राहिलीस, तुला काय पाहिजे आता ?

:६ झो कांहीं तुमची बोलणी ऐकायला आले नव्हते - नेवेद्याला काय ठेवायचं तेवढं मला सांगा--?”

म्हणजे अजून ठेवलं नाहींस का - जा ठेव जा एक गुळाचा खडा डब्यातला --?

कमळी तिथनं निसटली. तिनं गुळाचा खडा देवघरात नेऊन ठेवला तेव्हा रघूनं देवांना पाणी घाळून ते पुसायळा सुरवात सुद्धा केली होती. आत आत्याचं अन्‌ आईचं बोलणं चाललेल अजून ऐकूं येत होतं -- ' केव्हा आलास ? म्हणून रघूळा विचारावं असं मनांत येऊनसुद्धा कमळी मुकाऱ्यानं गुळाचा नेवेद्य ठेवून तिथनं बाहेर पडली. तिच्या चेहेऱ्यावर एकदम लाज आली -- आत्याबाईनी सावध करायसाठी म्हणून उच्चारलेल्या विचारानं कमळीला निराळ्या जगात आणून सोडलं, रघू - खूर्शी आपलं लयन होईल काय १--- पण छे या विचारांत सरळ ती सांपडर्ल ।नव्हूती. खेडेम्ांवच्या चालीप्रमाणं ---

लवणाची मासोळी ३१ ब्लोलण्याच्या वहिबाटीत लय़ाचा विपय येणं ही चीज कमळीला नवी नव्ह्ती --- पण ही त्यात सापडली ती. तिरकसपरणे - तिळा हेका आली रघूने आत्या- आर्टैच बोलणं किती ऐकलं कुणास ठाऊक ? - त्याने तं लय़ाबदलचं ऐकलं असळ तर - खरच का तो कर्धी आईला विचारील - हो आडेलाच -- कारण अप्या -- आत्याशी तो बोलतच नाहीं - की त्याचे वडीलच अप्यांना सागून टाकतोल - मग मात्र-र्‍ >< ज्र ><

स्टेशानपळीकडच्या टकडीआड सूयाचे निबर बुडायला लागळं होत. मारग- पुढे माणसाचा पायरव अजित्रात ऐकायला येत नव्ह्ता. कनालकाठच्या पाऊल वाटेवर अघार साकळाथळा लागला होता. रघूनं चमकून माग पुढे पादिलं. फलांगाच्या दगडानं त्याला सागितलं, नुसत्या कनालचे अंतर दोन मेळ काटलं होत. एकदम भानावर आल्यासारखा होऊन खून तोंड फिरबळ अन॒ उलट दिशेन ता घरी परतायला लागला.

घराच्या दिशेने रघू निघाला तरी घर म्हणताच त्याळा वडलांची कोयिष्ट मति अन्‌ श्राद्ध-पक्षाची आमत्रण याचीच आठवण झाली. अन्‌ त्या श्राद्ध- पक्षाच्या जेवगासाठीं जायच ते उजाड बाडे, पडकीं घरं - अन्‌ तो लाचारी, अजीजी - काय हं असंच चालायच - सारखं सारखं हृंच करीत कायमचं रहायचं. हें नको हात खघूला याच्याहून कांहींतरी वेंगळ होतं. पाहिला नंबर मिळवणाऱ्या मुलाची उमेद निराळी होती - पण त्या उमेदीपा्शीही उभे ठाकले त्याचे तेच कोपेष्ट बडील - एकटे नव्हे - त्याच्या पुढें ताडू ताड बोलणारी आल्याबाई, दुस्वास करणारा बापू - याच्या घरात चोवीस चोबीस तास काढायचे - वर्षानुवषष काढायची --

भरकटतां भरकटतां रघूच्या डोळ्यांपुढून आठवणींत राहण्यासारखे होते तेवटे प्रसंग येऊन गेले तरी त्यांची तीव्रता त्याच्या भटकण्यांत व्यत्यय यावा इतक्या रीताने जाणवली नव्ह्ती. पण या सगळ्यांतून वर्षानुवषे आत्याबाईच्या हाताखालीं राहण्याचा विचार आल्यावर मात्र त्याची घरीं वळलेली पावलं- सुद्धां क्षणभर थबकली. रघूने त्या दिवर्शींच आत्याबाईचं सारे बोलणं ऐकलं होतं, त्यावेळींच त्याच्या मनात आलं होतं, सरळ पूजा अधवट सोडून तरातरा

२२ लटवणाची मासोळी स्वयपाक धरत जाऊन अत्याबाईच्या पुढं उभं रहाव अन त्याना ताड्ताडू बोळून व्याबं - काय बोळून घ्यावं हे त्यानं ठरवल नव्हत - पग काही तरी - आत्याब्रादच्यापक्षाही जास्त आवाज चढवून बोलन घ्यावं असं त्याच्या मनात आलं - काय बोलायचं हं ठरवताना मात्र त्याच्या डोळ्यापुट कृष्णं- भटजी अन्‌ त्याचा तो पाठीवर वळ उठवणारा मार आला. आपण काहीं बोलला तरी आत्याबाई कांगावा करणार - “' कमळीला मागणी घातली - चक्क तिचा हात कीं हा घरला ? असं म्हणायला आत्याबाई आणि तं खरं मानायला आपले वडील दोघंही मार्ग घेणार नाहींत. या भीतीनंच त्या दिवशी सगळे ऐकूनसद्धां मनातल्या मनांत जळफळत खूनं ग्काट्यानं पूजा उरकली. पण आता ती आठवण आल्यावर मात्र क्षणभर थजकून रघू जो पुनः चालायला लागला तो अंधाराची पर्वा करता - त्यादेळीं कुणालाही वाटलं असतं काळोख पडल्यामुळं बामनाचं पोरगं घाबरून भराभरां निघालंय - पण त्याला भीतीचं किंबा कशाचं भानच नव्हतं - आपण आत्याबाईना काय बोलायचा बेत रचीत हातो याची आठवण होऊन तो ता यिंजू लागला होता. सातवीच्या परीक्षेत दोनदां नापास होणाऱ्या बापूयेक्षा किवा त्याच्यासारख्याच दुसऱ्या एखाद्या इनामदारापेक्षां आपल्यासारखा हुषार नवरा कमळीला मिळाला तर तें निदान तिला सुखाचं होईल - पण ह्या जुळणींतलं कमळीचं सुतव ही आपली बाबत नव्हे म्हणून तेवढा माग रघू पुसून टाकायला तयार झाला होता. त्याला एवढच वाटूं लागलं कीं अशी काय मिजास या इनाम- दाराना लागून राहिली आहे की त्यानी वेळी अवेळी भटाचं पारं म्हणून माझा पाणउतारा करावा अन्‌ माझ्याशी कमळीचं लग्न व्हायचं म्हणज मोठं ऑरिष्ट मानावं. एवढा उणेपणा कसला आला आहे ? सारा उपहास अपमान गिळीन -- कोरगावकर बुवानीं कीतनांत सांगितलं होतं ना की, रोंकरानं विष पचवलं - तस सारं पचवीन अन्‌ यांना समजून येईल कीं रघू म्हणजे कांही - मधेच एका वस्तीबरचं कुत्रं भुकलं - रातकिड्यांची किरेरे आवाजी जोरात ऐकू येऊं लागळी कनॉलकांठची पायवाट संपत आल्याची रघूळा जाणीव झाली. रघू म्हणजे कांहीं तसा स्वझाळू नव्हे पण शंकराच्या विषाच्या निमित्तानं कोर- गांवकर बुवांची आठवण होताच त्याला अंबूवरनं जापूनं कलेल्या थट्टेची आठवण झाली - अंबू आणि कमळी - कमळी तर रोज घरांत राहणार, बापू पहारा

लवणाची मासोळी २३ करणार आणि आत्याबाई कुमाडं रचणार. पुनः त्याचं मन धादरटासारखं घाबरायला लागलं, आपला सद्रा घामानं मिजतोयू की काय अशी इंका आली, त्या भरांत त्यानं छातीशी हात नेला. जानवं हाताला लागतांच त्यानं एकदम चमकून डावीकडे पाहिलं. कनाल संपून गाववाटेला लागलं की मर्धेचे एक जुनाट वड लागायचा. त्याच्याबद्दलच्या बऱ्याच आख्यायिका होत्या. त्या वडाच्या जवळ आपण आलोय हें ओळखून खूनं हातांतलछं जानवं फिरवून बह्मणाठ पकडली. अन्‌ तोंडानं ' राम ?) ' राम ' म्हणायला सुरवात केली.

बडाच्या पलीकडे आल्यावर रघूला आपले पाय भेंडाळून गेल्याची पहिल्यांदा कल्पना आली, जाता-येता सहा मेडांच्यावरची एकंदर मजल त्याच्या आंबाक्यांतली नव्ह्ती. अजून जबळ जबळ एक मैल अंतर काटायचं होतं. आठाचा सुमार तरी झाला असेल, केव्हां एकदा घर गाठतोय एवढंच उरलं - तसतसा रघू पावलं मोजीत चालूं लागला. त्याचं मन स्वच्छ झालं--- पार धुवून निघालं. उद्या काय होणार त्यानं ध्यानांतच घेतलं नार्ही. आतां या क्षणी घरी जाऊन पांचायचं अन्‌ दोन घास पोटांत ढकळून आडवं व्हायचं, एवढंच त्याला आठवत होतं---

शिवपुराच्या प्रथम दरीनानं रघूच्या मनावर अनुकूल परिगाम असा काहीं केला नाहीं. एका लहानश्या कां होईना पण संस्थानाची राजधानी असलेलं ते गांव, पावसाळ्याच्या पहिल्या ताडाला रघूच्या खेडेगांवाइतकच गलिच्छ दिसलं. चिखलाने बरबटलेले रस्ते, त्यांच्या अरुंदपणांत भर घालायला आलेले डाहरीपणाची मिज्ञास दाखवणारे दिव्यांचे खाज, माणसा-जनावरांच्या अनू कडेच्या दुकानाच्या गक्षीनं कोंदटपणांत पडणारी भर, ह्या सगळ्यानी सख्घूला अधिकच गुदमरून टाकलं. टांग्याच्या हादर्‍्यांनी : बेलगाडीच्या धकक्यांनाहि मागे पाडलं. अप्पार्नी त्यांतल्या त्यात स्वस्त आणि सोयीची म्हणून बोळकर्डी- तळी जागा बघितली होती. तिचा तडाखा टांग्यांतर्ली ओझीं मोठ्या रस्त्या- पासून साऱ्या बोळभर वाहून नेताना रघूला बसला. पण त्याच्या पाठोपाठ. शद्दरी माणसाच्या अगत्य-आतिथ्याच्या अभावाने आत्याबाईची नागी नरम झाली. मुद्दाम परंठिकाणीं आणून टाकलेला म्हणून बापू खटूट होताच -- अन्‌ त्या दोघाच्या विराधाला टिच्चून आलेली कमळी आपोआपच एकटी पडली होती.

एकंदर्रीत चौघांच्या चार तऱ्हा असा प्रकार इनामदारांच्या बिऱ्हाडांत झाला असला तरी त्याच्यात एक साधारणपणा कळत-नकळत येत होता. अपरिचित शहरी रहाणीच्या हिसक्यानं आत्याबाईचा पहिला नूर पालटू लागला. त्यानंतर त्याना चिंता उरली ती उचलल्या खर्चाची | त्यांचं काळीज लख्ख व्हाव असा खर्च पावलोपावली होत होता. दहाची हिरवी नोट खेडगावांतल्या इनामदारांनासुद्धा आप्रुवाईची चीज बाटायची-पण इथं तिची बोलबोल म्हणतां चटणी उडायची ! आत्याबाईर्नी आपल्या हातानं कैक जाया-बापड्यांना : एवढ॑स ताक * म्हणून तपेल्या भरून दिलेल्या - पण इथं ताकाचं ते फुळक-

लवणाची मासोळी ३५ बणी सुद्धां विकत आणायचं अश्शी आत्याबाइईच्या तोंडची यादी करायची तर ती एक कथाच होऊन बसेल. बापूच्या मनाविरुद्ध प्रत्येक गोष्ट घडत होती. आर्धी दोन वषाचे स्नेही सोबती सोडून अन्‌ तेंही बिऱ्हाडाचे लचांड धेऊन यावं लागलेल. पण याच खापर तरी निदान अप्पांच्या मार्थी फोडायला येत होते. त्यानं होऊन बृहस्टएतीच्या शहाणपणाचा आव आणून दोन्ही मोठीं हायस्कूलं सोडून खाजगी झासांत नांब घातलं - त॑ मात्र त्याचं त्यालाच अवघड झालं. पांचवीची परीक्षा पास व्हायची नाही हा हिशोब मुळांतच ठरलेला. पण या छासांत इंग्रजी शाळेची चव म्हणून नव्हतीच. सारी मुलं खेड्यावरने आलेली आणि तींही पैसे - वरध्रे बांचबा अन्‌ शिकून घ्या म्हणून हांवरलेली -- अगर्दी गांवंदळ, शाहरच्या बाऱ्यापासनं दूर, त्यांतल्या एकाशी ओळख करावी अस जापूला वाटेना. कमळीनं तोंडाचा फटकळपणा कितीही दाखवला तरी मनांतून ती चरकूनच होती. आत्या - आपूर्शी पटायचं नाहीं; रघूर्शी कांही बोलायचं नाही. करावं तरी काय £ - अन्‌ त्यांतनं खेडवळ पद्धतीनं केव्हा लग्नाची उचल घेऊन कुठं ढकळतील त्याचा नेम नार्ही,

--"पण हे सारे इनामदारी ढंग झाळ. रघूला त्याच्याशीं कारही कर्तव्य नव्हतं. त्याला एकदां शिकायला मिळाल्यापासून त्याने ह्या घरांतल्या जाबींकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवून टाकलं. त्याला असमाधानी व्हायचं तसं कार्हींच कारण नव्हतं. पण कुणाला कशाचं अन्‌ कुणाला कशाचं - तर रघूला रिकामीच चिंता लागली, घरांतलीं पडतील तेवदीं कामं अन्‌ नुसत्या इंग्रजीचा टीचमर अभ्यास, यांना पुरून त्याचा बेळ उरू लागला. चार साडेचाराला दुपारचा चहा आवरला कीं पुढं रात्र पडेपर्यंत वेळ कसा घालवायचा हेंच त्याला कळेनासं होई. लहानपणापासून मित्रांच्या बाबतींत टक्केटोणपे खाऊन तो कांहींसा माणूसघाणाच बनू लागला होता अन्‌ नव्या ठिकार्णी आपल्या- सारखे मित्र तरी मिळताहेत सहजासहजीं थोडेच !

त्या रिकाम्या आणि आळशी अवबस्थंतून बाहेर पडण्यासाठी रघूने पुढ त्याचो संवय बनून गेलेली हुकमी युक्ति अंमलांत आणली, पांचाचा ठोका पडला कीं त्यानं बिस्दाडांतनं बाहेर पाऊल टाकायचं. खुणेसाठीं निरनिराळ्या अक्षरांत लिहिलेल्या पाट्या वाचीत किंवा घरांच्या वेगवेगळ्या दरवाजांच्या

३६ लवणाची मासोळी: लकब्रा पहात तो एकेका रस्त्यानं रस्ता संपेपर्यंत किंवा पाय भेंडाळेपर्यंत भटकत जायचा, ही पाट्या वाचायची संवय तर त्यांच्या अंगी इतकीं भिनून गेली कीं कुठल्याही ठिकाणाचा पत्ता तो पाटीच्या खुणेनं सांगायचा. पुण्यात गेल्यावर त्याला अप्पा बळवत चौक किंबा टिळक रोड यांनी कांही बोध व्हायचा नाही पण मोडी पाटी किंवा डा. गुण्याचा रस्ता असलाच शाब्दप्रयोग करून आपल्या मित्राच्या थट्टेचा विषय व्हायचा.

असाच भटकत भटकत रघू शिवपुस्व्या मागच्या रस्त्यानं दूरवर गेला अन्‌. चिंचेच्या बनांत जाऊन थाबला, तिथं एकदम माणसाचा पायरव वाढलेला दिसला म्हणून बनांत शिरून पायवाटेनं त्यानं पुढं जाऊन पाहिलं. चौकशी केल्यावर आपण तिथल्या प्रसिद्ध गणपतीच्या दवळापार्शी आलां हे त्याला कळलं - चागल्या ठाकठीक पोझाखातर्ली सुशिक्षित माणस॑ भाविकपणानं गणपर्तांच्या दर्शनाला आलेली पाहून त्याला उगीचच गमत बाटली. तसं त्याच्या मनात देवाघर्माविषर्यी अजून कारही विपरीत आलं नव्हत - उलट मिक्षुकी बातावरणांत त्याची श्रद्धा पोसलेली होती, त्यानं अगदीं झुद्ध भावानं गणपर्ताचं दर्शन घेतलं. तरीसद्धां त्याला कांहीतरी खटकल्यासारख॑ वाटतच राहिलं. काय तें त्याला समजेना ---

तसं पाहिलं तर त्याला शिवपुरांत अनेक गोष्टी खटकल्या होत्या. शह- राच्या म्हणून त्यानं ज्या कल्पना केला होत्या त्याच्याशी कशाचाच मेळ बसत नव्हता. गावात अजून विजेला ठिकाणा नव्हता. आपलं पहिलं ठिकाण यापक्षां लाखपटीनं चांगलं हें बापूनं त्याला अनेकदा ऐकबल होतं - रघूच्या आयुष्यांत अजून दुसरं शहरच आलं नव्हतं - तरी त्याला आपलं कांहींतरी वाटायचं ! संस्थानची राजधानी म्हणून काहीतरी वेगळं दिसायला पाहिजे अशी आपली त्याची समजूत होती; पण इथं तर एका राजवाड्याशिवाय सगळा मामला खेडेगाधीच दिसत होता. त्यानं भूगोलात इथल्या मिलचे नांब वाचलं हातं पण मुंबईच्या गिरण्याची चित्रं पाहिली होती त्याच्यासारखं इथं काहीं नव्हूतं-- शिवपूर म्हणजे त्याच्या हिदोबी कोरं पुस्तक होतं.

रघूला त्या गणपतीची झालेली माहिती त्याच्या उपयोगी पडठी तीही अगदी अचानकपणे, त्याला जी गोष्ट खटकत होती, तीच आत्याबाईना समाधान' देत होती. तिथल्या भाविकपणाच्या एकंदर कातावरणानं आत्य़ाबाईंना

'ढबणाची मासोळी ३७ त्यांतल्या त्यांत बरं वाटायचं. श्रावणाचा महिना आला तसा त्या भाविक- पणाला बहर आला आणि आत्याबाईर्नी गणपतीला जायचा बेत ठरवला. नेहमीप्रमाणं बापूनं हुडूूत केलं. कमळीला भटकायला हवं होतं पण तिला तरी वाट कुठं ठाऊक होती ? रखघूनं त्या दोषींना बार्गंत गणपतीला न्यायचं कबूल केळं, आत्याबाईना तेवढंच बरं वाटलं

नाहींतरी अलीकडे रघू फारच निवळायला लागला होता. दुपारच्या चेळेला तो कांहीतरी संस्कृत पाठ करीत असलेला दिसायचा. त्यामुळं एकतर कमळीला लुडबुडायला बाब मिळायचा नाही आणि आत्याबाईंच्या कानावर अनायास देवाची चार अक्षरं पडायर्ची. नाहीतरी उपाध्याचा - या खेपेला आत्याबाई भटाचा म्हणाल्या नाहींत - मुलगा आपल्या बळणावबर गेल्याशिवाय रहायचा नाहीं. त्याच्या त्या पाठांतरानं कमळीला मात्र उगीच गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. तेव्हां तिन विचारलं, “' रघू , तुम्हाला तिसरीतच संस्कृतचा अभ्यास असता का रे ? '' खघूनं सांगितलं, “' अभ्यासासाठी नाही, पण एक काम आहे म्हणून गीता पाठ करता आहे” मात्र काय काम आहे याची त्यानं दाद लागू दिली नाहीं, नियमानं गीतेचे तीन अध्याय पाठ करून खघूनं गीता-जयेतीच्या दिवशीं गीता पाठाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि शुद्ध वाणीने आपला पाठ म्हणून एक गीतेचं पुस्तक आणि तीन रुपये रोख तो घरी शब्रेऊन आला.

स्वतःच्या कमाईचे ते पहिले तीन रुपये घेऊन येतांना रघूला आतेदाय आनंद झाला, गीता-पाठ म्हणण्यांत रघूची धार्मिक भावना उचंबळून आठी किंबा आपण उपाध्ये म्हणून हँ त्याला करावंसं बाटलं अद्यांतला भाग नव्हता. त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं तीन रुपयांच्या रोख बक्षिसानं. आपल्या शिक्षणाला असलेला इनामदारांचा आधार केव्हा एकदम सुटेल त्याचा नेम नाहीं अशी भीति नेहमीं रघूला वाटायची. आणि आपले बडील सध्यां देतात ते चार-पांच रुपयेसुद्धां इनामदारांच्या घराबरोबर सुटणार या- विषयी त्याला हेका नव्हती. असं झालं तर काय करायचं हँ त्यानं ठरवलं होतं असं नाही. पण शिवपुरांत आल्यापासून आपण कांहींतरी पाय हालवीत असावं असं त्याच्या मनाने घेतलं होतं. दहा-अकराच्या सुमाराला “' भवती ?? करणारीं बरोबरीची मुलं, दर रविवारी ' प्रभाते मर्नी ' म्हणून

- लवणाची मासोळी आश्रमांतून बाहेर पडडून मिक्षा मागणारे विद्यार्थी यांच्याकडे पाहिलं कीं रघूला विलक्षण लाज वाटायची, यांच्यापेक्षा दोन वेळ आयतं जेवण मिळून आपण शिकतांय्‌ - ते किती सुस्थितीत. या स्थितीला जाऊनसुद्धां आपलं. शिकणं पुरं करायची तयारी असायला पाहिजे -- केवळ मिळतं आहे म्हणून स्वस्थ रहाण्यांत काय अर्थ आहे वयाला क्षेपणारे हे विचार रघू पचवीत होता; अन्‌ झापल्याला झेपेल तेवढं तरी करायला लागायचं हं त्यानं ठरवलं होतं. म्हणूनच गीतापाठाचं आपल्या आवाक्यांतलं काम केल्यावर मिळालेलं. बक्षीस घेऊन तो खुधरीनं घरी आला.

£ कसलं रे नवं पुस्तक आणलंस ! अन्‌ पैसे कुठनं घेतलेस *?

“६ बघ की ! पैसे देऊन नाही. आणलं कांहीं. त्याच्याबरोबर पैसे पण आणले आहेत---

कमळीला गंमत वाटली, पैसे देतां पुस्तक अन्‌ वर पैसे ! त्या बक्षिसाची हकीकत ऐकून तिनं आत्याला हांक मारली --

£ काय म्हणतीस कमळे - पुस्तक ? मला काय त्यांतळं कळतय-- ! ?

५६: अग, रघूनं गीता आणली. त्याला बक्षीस मिळाली अन्‌ पैसे पण--

बक्षीस - अन्‌ आधीं नाही बोलला त्याच्याबद्दल--

आता तर मिळालं. आर्धी कसं बोलणार-- ?

: बरं झालं -- बापूला शीक म्हणावं असलं काहीं तरी - ?' आत्याबाहे कधी नाहीं त्या बापूच्या उलट आणि खूबद्दल बरं बोलल्या --

“६ त्याला काय करायचंय असलं शिकून---

£ त्यांत बाईट काय आहे ? चागलं देवाधमोचं--

ते मला तरी कुठं कळतंय आत्याबाई - मी आपला बक्षिसाच्या आशोनं गीता पाठ करीत होतो झालं-- ??

हात मेल्या; केलं सवरलैस सगळे - आणि आतां असं बोलून आपल्या हातानं त्याच्यावर पाणी ओततोस होय ? सरळ आपला म्हणतोस बक्षिसाच्या आद्ोनं केले-- ?

६६ मृग त्यांत काय बिघडलं मला पैसे हवे होते - तेवढेच फीला उप- यामा पडतील म्हणून केली धडपड--- ?

लवणाची मासोळी ३९

म्हणजे ! त्या तीन रुपड्यांसाठीं का एवहं रक्त आटवलंस - काय तरी अगोचरपणा -- इश्रं काथ तुला कमी पडलं होतं £ पण म्हणतात ना शेळी जाते जिवानिर्शी--- *?

“८: तसं नाहीं आत्याबाई - तुम्ही सगळं करताहांतच. पण उगीच तरी किती म्हणून भार टाकायचा आपलं होईल तेवढं करावे --- ??

“६६: आतां कर हवी तशी तोंडदेखली संपादणी, जा मेल्या; तूं असाच-!

पण रघूनं आत्याबाईचं हें शेवटचं बोलणं पुरतं ऐकलं सुद्धां नाहीं. तो आफ्ल्याच नादांत होता. आपर्ल॑ होइल तेवढं करावं ? हें त्याने आत्या- बाईना समजुतीकरतां सागितलं होत - पण त्याचा अर्थ या तीन रूपयांच्या बक्षिसापेक्षां फार वेगळा होता हें रघूशिवाय इतर कुणालाच ठाऊक नव्हते. त्यान पोस्टाच्या बॅकेत पंचवीस रुपये शिलूक टाकळे होते हं खघूचं खास शुपित होतं खाजगी क्लासांत नाव घातल्यावर नादारी मिळण्याचा प्रश्न नव्हता. म्हणून एकदा नांव घाळून झाल्यावर कृष्णंभटजीर्नी कुरकुरत कां होईना रघूला फी पुरते चार-पाच रुपये द्रमहा पाठवायला सुरुवात केली होती. पण पैस जसेच्यातसे फासाठीं म्हणून खचून टाकायचं रघूच्या जिवावर आलं होतं. त्यानं भोत भीत आपल्या मास्तराजवळ विषय काढून पाहिला. छझुासला जाऊन महिना होऊन गेला होता. रघूनं विचारलं त्याला आाठ दिवस होऊन गेल्यावर त्याच्या मास्तरानी एक दिवस तो बिषय काढला - ?? मग काय जोशी, क्लासची फी देणं तुला परवडणार नाहीं म्हणतोस £

५६ होय सर, वडलानीं सागितलं होतं, नादारी मिळवून शिकणार असलास तरच शिकायला जा -- ??

६६ मग नांव घालायच्या वेळींच तसं सागितले असतंस तर तब्हांच्या तेव्हां तुला सांगून टाकलं असत -- खाजगी क्लासात रे कसली नादारी ? ??

६: नांव घालतांना तसं वाटलं नाहीं. मला ते ठाऊकच नव्हतं. ?

“६: मृग आता गेले की नाही तुझे पाच रुपये फुकट, आर्थी विचारलं असतंस तर ते वांचळे नसते का ?

हो पण--भं...अं...??

अडखळतोस का ? --्बोलना ?

४० लवबणाची मासोळी

भाक शा ला ला काका वह ७७ आकडी शा का का भा अड 9 हा ७७ काया का ला शा का ला का ळा का का का ७७% का कका भक शका कत आह शात धक कि

५: पैसे बांचले असते पण शिकायचं राहिलं असते ना--- !

६६ तुला दोन्ही हवंय होय ? -- पण फुकट कोंण शिकवील ? माझा हा पोटाचा धंदा आहे--

८६ हू मला वाटलं होतं मराठी शाळेत माझा पहिला नबर होता. तसाच इथं बर नंभर राहिला तर नादारी ---??

खरंच का तुला शिकायचं आहे - १? इथं नादारी नाही. पण तुला जर खरोखरीच शिकायची इतकी इच्छा आहे तर त्यासाठी कष्ट करशील

५६८ हो मला झेपण्यासारखे वाटेल ते कष्ट करीन.?

५६ तर मग उद्यांपासून ळछासच्या आधी तासभर येऊन घरांत पाणी भरून ठेवीत जा. आमच्या इथंही अडचण आहे. तेवढं केलंस तर तुझ्याकडून फी घेणार नाही. ?

५६ त्यांत काय अवघड आहे |! आमच्या गांबी तर नदीचं पाणी आणत्रं लागतं - इथं नुसतं नळाचं भरायचं. पण तेवढ्यासाठी तीन रुपये ! ??

जास्त चौकशी करूं नकोस; काम कर आणि शिक्न घे.

--आणि अशा रीतीनं रघून दरमहा तीन रुपये वाचवायला सुरुवात केली. पण ही गोष्ट त्यानं कुगालाच सांगितली नव्हती. इनामदारांच्या इथे कळलं तर बापू टिंगल करील; दुसऱ्याच्या घरचं काम धरल्याबद्दळ आत्याबाई फाडून खातील अशी भीति होतीच. पण त्याशिवाय म्हणजे ही गोष्ट आपल्या वडलांच्या कानांवर जाऊन या निमित्तानं त्यांच्याकडून येणारे चार “णा पांच रुपये बंद व्हायचे. खघूला ते व्हायला नको होतं. त्यानं मुकाट्यानं बँकेत पैसे ठेवायला सुरुवात केली. पण हे पैसे सांठवतांना आपण वडलांना फसवतो किंवा कमाई करतो अश्यी त्याला कोणतीच जाणीव नव्हती. घरचेच पैसे बडलांच्या ऐवर्जी आपण ठेवता एवढं तो मानी - त्यांत कमाईच समाधान नव्हतं; ते त्याला गीता-पाठाच्या बक्षिसानं मिळवून दिलं. त्या समाधानांत बापूनं केलेली गीता-पाठाची थट्टाही रघूनं मनावर घेतली नाही. अंथरुणाला पाठ लावल्यावर रात्री त्याचे डोळे भरून आले. खूप वेळ झाप आली नाहीं - आपण कांहीतरी करूं शकतो, कांहीं तरी करून दाखवणार आहोत. नक्कीच आजपासून आपल्या नव्या पऐेळूला सुरुवात झाली, असं खुप खुप त्याच्या मनांत येत राहिलं---

>< >< ><

-ढबणाची मासोळी डर

हायस्कूलच्या बातावरणांत आल्यावर खघुच्या जीवनाला शहरीपणाचा खराखुरा स्प होऊं लागला. अर्ध्या फलांगाबर घर असलं तरी सायकलशिवाय अडून रहाणारी श्रीमंत, ब्यापारी-अधिकाऱ्यांची मुले, नादारीसाठीं उभ्या राहून इझनावारी पातळं वापरणाऱ्या मुली, तीन विषयांत कसेबसे पास होऊन क्रिकेट-फूटनॉलच्या जिवावर वरच्या वर्गात चढणारे खेळाडू आणि यांपैकीं कार्हीही भांडवल जवळ नसतांना आगाऊपणा करून पुढे रहाणारे भीरवे- अशा निरनिराळ्या विद्यार्थ्याच्या जगांत रघूला चकल्याचकल्यासारख वाटायचं पहिल्यांदा, याच्या उलट बापू मात्र खुर्षीत आला होता. आतां खर खरं शिवपुरांत राहिल्यासारखं वाटतंय अस म्हणायला त्यानं सुरुवात केळी. पण त्यांतही थोडीशी फसगंमत झाली होतीच. मुली आअतलेल्या तुकडीत नांव घातलं गेल्यामुळं रघूला गुदमुरल्यासारखं व्हायचं तर बापू कांहींतरी खटपट लटपट करून आपलं नांब मुलींच्या तुकर्डीत बदळून घेण्यासाठी आटापिटा करीत होता.

* रव्या लेका, तूं माझ्या वगीत असतास म्हणजे बरं झालं असत. आपण तुकड्याची अदळाबद्दल केली असती.

:६ हो, छान झालं असतं - पण तूं पडलास एक वर्ष नं पुढं--'

कमळीने मर्धेच विचारलं. “' एवढ काय गुपित चाललंय रे £

कांही नाहीं, तुला काय कळतयं त्यांतलं--

तर तर. तुलाच सार कळतं जसं कांही -तूं साग रे खू”

“६ रघ्या, फोडायचंनार्ही बरंका?

“: बरं आहे. मी पण येतं पुढच्या वर्षी तुमच्या हायस्कुलांत - मग तरी सगळ कळेल की नाही --

:: चल | तुला कोण येऊं देतंय हायस्कुलांत - बरी आहेस त्या गर्ल्स स्कुलात आहेस तीच. उगीच मुलाच्या शाळेंत मिरवायला नको.”

£: घण बापू; अश्या सगळ्याच मुली गर्ल्स स्कुलात गेल्या तर मग तुझे रे कसं व्हायचं ??

रष्या, लेका, तुला काहीं अकल नाहीं. नुसता परीक्षेत नंबर मिळव तूं. पण बाकी सगळं शून्य --

४२ लवणाची मासोळी

महणजे तुमच्या हायस्कुलात बाकीच्या मुली येतातच ना-- ? मग मी पण येणारच पुढच्या वर्षी ---?”

बरं बरं, बघता येईल पुढच्या पुढं--- म्हणत जापूनं पाय काढला.

अन्‌ रघू, काय म्हणालास रे तूं मधार्शी ! सगळ्या मुली गर्ल्स स्कुलांत गेल्या तर बापूस कसं व्हायचं --म्हणजे रे काय ??

“६ तूं लहान आहेस कमल - तुला नाहीं त॑ कळायचे --?

“बा! बा ! आतां हायस्कुलांत गेल्यावर तूं सुद्धा बापूसारखे बोलायला श्विकलास वाटतं रघू £ म्हणे मी लहान आहे | म्हटलं मीसुद्धा आतां पातळं नेसायला लागलें आहे. आत्याबाई तर घरांतसुद्धा पातळंच नेसली पाहिजेत म्हणतात -- एवढी मोठी दिसायला लागलें. अगर्दी घोडी वाढले असं रोज म्हणतात वाटेल त॑ जसं - कांही तुला एकूच येत नाही --??

“६ आत्याबाईना तूं मोठी दिसतेस, पण अजून --??

५८ मृग काय तुला न्‌ बापूला मी मोठी दिसत नाहीं--?

:६ तसं नव्हे ग. पण -- पण ते तुला कळायचं नाही. ?'

“६: आणि तुला तेवढे कळायला लागलं वाटतं ? असा. कितीसा मोठा आहेस तूं माझ्यापेक्षा १? पण तं राहूं दे - नसलं आम्हांल्ल कळत तर नको कळूं देत. पण मी विचारते त॑ तर सागशील ?

र्ट काय 99

:६ तुमच्या वगात मुली आहेत का रे?

हे. आहेत कीं दोन--?

“: केवढ्या माझ्याएवढ्या की. ' ते? कळायएवद्या

“८ अं £ तुझ्यापक्षा मोठ्या आहेत ---!?

6 अन्‌ भापूच्या वगोत £ ?

त्याच्या वगात आहेत. पण त्याच्या तुकडीत नाहींत-- ??

“६ तरीच ! कळलं मला बापूला मुलींच्या तुकडींत जायचं असेल-- होय की नाहीं ? - त्याचंच एवढ गुपित चाललं होतं वाटतं ?

££ पण तं तुला कसं कळलं? ?

तूं नाहींना सांगितलंस - मग आतां कशाला विचारतोस ? ?

लवणाची मासोळी श्दे

असं काय कमल ! साग ना - नाहींतर तूं त्याला चिडवायला जाशील अनू मींच तुला सगळं सागितलं म्हणून बापू माझ्यावर रागावेल-- ??

पण तूं सांगितलं नाहींस तर तुला त्याची भीति का १?

“६ जसं कांहीं बापूचं वागणं तुला ठाऊकच नाहीं--

“6 मला कांहीं तुमच्या शाळेंतनं कळलं नाही. आमच्या वबगोत बापट नावाची एक मुलगी आहे. तिची बहीण हायस्कुलांत पाचवीत आहे असं ती म्हणाली, तेव्हां मी. पण सागितलं माझा भाऊ पाचबीत आहे म्हणून --?

पण यानं तुला बापूचं गुपित कसं कळलं £ ??

££: आमच्या शाळेंतली बापट म्हणाळी की, तिच्या जहिणीच्या वगोत कोणी इनामदार म्हणून नवा मुलगा आलाय. तो दुसऱ्या तुकडीत नाव असतांना बाहिणांच्या वर्गोत येऊन अगदीं तिच्या पाठीमागच्या जबराकावर बसला होता दोन-तीनदां. पण तो माझा भाऊ नसेल अस ती म्हणाली --?*

“: म्हणजे तो बाणू नसेल असच तर ती म्हणाली ना-- ?

हो, म्हणाली ती माझ्याजवळ तसं. पण मला एवढं कळत नाहीं होय £ - भ्राकी तूं नाहींच म्हणतोस बापूसारखं - पण माझ्याजवळ दुसरी एक गमतसुद्धा आहे बापूची --?' कमळी पटकन्‌ बापूच्या वह्याच्या कोनाड्या- कड गेली आणि तिनं बापूच्या दोन बह्या हुडकून काढल्या. रघू नुसता बघत साईला होता

(६ हूँ बघ आपूच्या वहीत काय आहे. अश्लीच दिसते कारे ती बापट बापूच्या वगोतली *? व्हीतलं एका मुलीचं चित्र दाखवीत कमळीनं विचारलं. रघून त्या चित्राकडं उगीच पाहल्यासारख केलं--

छ्ट्‌ इतिहासांतलं नूरजद्दानचं चित्र आहे मला बनवतोस होय --

रघू कमळीला जनवत होता की नाही. कोणास ठाऊक !!' पण बापूच्या 1चेत्रकलेचा तो नमुना पाहून रघू चकित झाला होता. त्या चित्राला नूरजहा- नच म्हणा, मस्तानीचं म्हणा की यमू बापटचं म्हणा त्यामुळं कांहीं सुद्धां फरक पडला नसता. कारण एक माणसाचा वाटणारा चेहेरा आणि तो चेहेरा बाईंचा आहे हें सांगणारे केस आणि कुंकवाचा टिळा यांच्याखरीज त्यांत

डड लवणाची मासोळी दुसरं काहींच नव्हतं, पण बापू मुलीची चित्रं काढण्याच्या नादाला लागला, मुलींच्या तुकडीत जाण्याच्या आटोकाट प्रयत्न करूं लागला, आणि कमळीच्या म्हणण्याप्रमाणं म्हणजे मुलींच्या पाठीमागच्या बाकावर बसू लागला - या सार्‍्याचं रघूला आश्चर्य बाटलं. अंबुच्या नांबार्शी दहा वर्षाच्या रघूची जोडणी करण्याची मस्करी करणारा बापू - तोच का बापू तीन वर्षे शहरात राहून वेगळा झाला होता इतका बेगळा झाला होता - छे £ कृष्णी बोरगांव- करणीच्या तमाशांतल्या लावण्या हावभाबासाहेत म्हणणारा बापू सरळ रेषेत चालला होता पण ती सरळ रेषा रघूच्या दृष्टांत आली नव्हती, त्याने ध्यानांत बरेतळा नव्हती.

पण रघूला त्याच्याहिपेक्षा आश्चर्ये वाटलं तं कमळीच्या ज्ञानाचं. “मी आतां पातळ नेठायला लागलें? म्हणणारी कमळी, रघूला आपल्या इंग्रजी अभ्यासाच्या शंका विचारणाऱ्या निरागस कमळीहून निश्चित वेगळी होती. रघू-जापूंचे बोलळणच काय पण त्याहून अधिक आपल्याला कळतं हँ दाखवि- 'ण्यासाठी तिनं बापूच्या बह्यांची घेतलेली दखल ही नुसत्या बहीण-भावांच्या स्पर्धेयेक्षां अधिक होती. सतत एकत्र रहाण्यानं तिच्या बाध्यांत पडूं लागलेला फरक जसा रघूच्या नजरेत भरला नाहीं तसाच स्त्रो-पुरुष भेदाच्या जाणिवेचा भाग तिच्या मनांत रुजला आहे हद्दी रघूच्या मित्र्या, आखडत्या स्वभावाला “कळलं नाहीं. आत्याबाईच्या पहाऱ्याची रेवडी उडवणारी कमळी नुसती आात्या- बाईच्या फाजील चिकित्सेखोरपणाला डिवचीत होती असं रघू मानायचा. त्यामुळें आत्याजाईनी कमळीला कधी “' रघूला वरचेवर किती त्रास देतेस ?” असं म्हटलं की रघूनं सावरून ध्यायचे ---

५: त्यांत कसला आला आहे त्रास आत्याबाई - तेवढीच माझी उजळणी पण होऊन जाते --”'

£: पण एखाद्या वेळी बापूला विचारावं - तोही इंग्रजी शिकतो ना £ ?

५: ल्याला कधीं वेळ असतो का आत्या--- ? तो कर्धी सागतो का मला कांहीं - शाळा सुटी कीं घराला पाय लावून जातो. जात असेल त्या - ? कमळीनं बापूला चिडवायचं.

६६ कमळे, तुला माझी चौकशी करायचं काम नार्दी - तुला कारही इथं माझी जबानी घ्यायला ठेवलं नाहीं. ?

लवणाची मासोळी ४५६

आहा क..७॥.या हळ ७0 आ. ला आड अह आकि ७७ हळ आद आहा आक ळा का का करा का का आा ळा ७» ह? झा ह) मक हा ७१8 >). 48 अश शक

५६ बुघितलंस आत्या ? - अन्‌ ह्याला येतंय काय मला सागायला £ ?

६६ चोबडेपणा करू नकोस - तुला काय कळतयं माझ्या अभ्यासांतलं *?

“६ शणिताच्या पंपरावरचा भोपळा दिसतो म्हटलं आम्हाला -- अन्‌ मास्तरांनी बारे इनामदार म्हणून लिहिलंय तेंसुद्धा--?

“: असूं देत जा ! कसली ती तिमाहीची परीक्षा अन्‌ तिचे माक ! प्रत्येक च. ऱ्च शच वेळेला पास होऊन मला नादारी थोडीच मागायची आहे ? आपली वार्षिक पदरांत पडली का झालं---

-ण्शेवटीं बापूनं खूच्या नादारीला टोमणा मारलाच. पण तो लागलाः रघूपेक्षांही कमळीला. ती कांही. तरी उसळून बोलणार होती. तेवढांत आत्याबाईरनी अरे-अर करून ती कळवबडी सोडवली. पण खूला हं सगळं जास्त जास्त अवघड वाटूं लागल. त्याचा कहर झाला गणपतीच्या दिवसात. बापू काही तरी निमित्त काढून गावच्या जत्रेला निघून गेला. कमळीला रात्रीच्या वळीं मेळा कसला असतो तां पहायची हुक्की आली. आत्याबाईनी घालायचा तेवढा मोडता घातला. पण रघूबरोबर येणार नसला तर चार घरांपलीकडच्या मैत्रिणींबरोबर एकटीनं जायची कमळीनं तयारी केली. आत्या- बाईनी नाइलाजानं रघूला तिच्याबरोबर जायला सांगितलं. तोंडाला रंग फासून नाच - गाणी - संवाद करणाऱ्या मुलामुलींचं हदव्य दोघानीही नवीन होतं. त्यांतलं आहिल्योद्वाराचं दुय पाहून तर कमळीला फारच गंमत वाटठी अन्‌ रात्री अकरा वाजता परत येतांना अधाऱ्या रस्त्यावर ठेंच लागली तेव्हां तिनं मला भीति वाटतें म्हणून सरळ रघूचं बोट घट्ट धरलं.

त्याच वेळीं रघू आहिल्योद्वाराचं हृर्य आठवून जुन्या कवितेची ओळ गुणगुणत होता - अहिल्या शिळा राघव सुक्त केली ? कमळीने त्याची बोटं अधिक घट्ट धरीत विचारलं खरंच का रे??

“अ; काय १?

: कुठं काय ? - तुझी तंद्री लागली वाटतं अजून. म्हटलं अहिल्येचं नाटक मधाशींच संपून गेलं - कीं स्वतःच नांब रघू आहे म्हणून--- ??

£ म्हणून काय £

डप &वणाची मासोळी

“£ मला काय ठाऊक ? मी काय मेळ्यांतली तरी आहिल्या थोडीच आहईे--१ ?

काय बोलतीस तें कळतंय का ? ?

अहं !- मला कुठं अजून कळायला लागलंय £?? या कमळीच्या शेवटच्या चाक्‍्याबरोबर रघूच्या बोटांतनं शिरशिरी उठून गेली अन्‌ तो आपली बोटं मोकळीं करायच्या नादाला लागला. पण कमळीची पकड' अधिकच घट्ट झाली अन्‌ ती म्हणाली ““ मला भीति वाटते ना--

दुसऱ्या दिवशीं खूप उशिरा उठल्यावर मेळ्यात काय पाहिलं याची आच्या- बाईनी कसून चौकशी केली अन्‌ सारं देवाधर्माचं होतं हे ऐकून त्यांना समा- धान वाटलं. त्याचा फायदा घेऊन कमळीन लगेच विचारलं, आत्या - आज पण जाऊं का आम्हीं मेळ्याला ---!'

“६ आज पुनः कशाला ! काल पाहिलंस ना एकदा ? ?'

४८ अग पण आज दुसरा मेळा बघूं. गणपती पुढच्या मेळ्यात सारं देवाचंच असतं - छान छान आख्यानं कीर्तनासारखीच--- ?

“< आज मा नार्ही बुवा येणार - ?? खून सागून टाकलं--

“६ का रं ? जानात का देवाचंच असलं तर - मीसुद्धा येईन--

५८ अहे - रोज जाग्रणं करून अभ्यास बुडतो. उशिरा उठल्यावर मग सारा दिवस आळसांत जाता - अन्‌ आत्याबाई, काल कमल भ्याली वाटेत.??

“६६ होय कमळे - अन्‌ मला सांगितलं सुद्धा नाहींस १? तरी मी म्हणत होतं एवढ्या न्ह्ात्याधुत्या पोरीर्नी रात्री - अपरात्री एकटं हिंडणं बरं नव्हे.

८: पुण मी कुठं एकटी गेळें होते काल *

तरीसुद्धा थ्याळीस ना कांही नको जायला--- ?

:££ अग पण ठेच लागली म्हणून ?

६६ म्हृणून काय झालं ? नुसतीच ठेच असली म्हणजे बरं ! कुठं वाटेत कांही असळं बिसलं तर. परकं गांव - आपल्याला नाद्दी ठाऊक. राम £ राम ? तरी म्हणालीस का तोंडानं ! - आधी मला लिंबू उतरून टाकूं दे वा,

18

लवणाची मासोळी ४७ “६: अग मी नाहीं म्हट्लं तरी रघू रामाचीच कबिता म्हणत होता - अन्‌ रस्त्याला कसली आठीत भुतं-बितं. रोज तर आम्ही तिथने शाळेत जातो. तुझं शाळेंतलं शहाणपण राहू दे - कांहीं नको जायला ! ? आमचं आपलं सदा असंच ! ?' कमळीनं आत्याबाईच्य़ाकडे पाठ फिरवून रघूकडे विचित्र नजरेनं पाहिलं.

>< >< ><

कमळीच्या नजरेनं रधू घरांत गडञडून गेला होता. खरं म्हणजे इनाम- दाराच्या वाड्यात पूजा करताना आत्याभाईनी जी मुक्‍ताफळं उघळली होती, आणि त्यावेळच्या तिरमिररींत तो आत्याबाईना अ॑काही बोळून दाखवणार होता त्याच्या सदर्भात बास्ताविक त्याला कमळीच्या पुढच्या पावलाने बरं वाटायला हवं होतं. भटाच्या पोराबद्दल इनामदारांच्या मुलीला वाटूं लागलेली आपयुळ्की ही त्याला संधि वाटायला हवी होती - पण रघूच्या बागण्यांत ही दृष्टीच नव्हती त्याला इनामदाराकडून होणारी अवहेलना नको होती, त्याची बरोबरी करावयाची होती पण ती बराबरी प्रत्यक्ष व्यक्‍्भ होण्याचा संभव आंख तो गडबडला, त्याच्या न्यूनगंडानं त्याला गोगलगायीसारखं अंग डरयताचन घ्यायची संबयच झाली होती. आणि या संवयीनं त्याला अगदी सामान्य बाबीसुद्धा असामान्य अडचणीच्या वाटायच्या. त्याच्या झाळेचेच पहा ना वास्तविक हायस्कुलातून खळ गेंद्रिंग, दर तासाला बदलणारे शिक्षक या अगदी सामान्य बाबी - पण त्याचंसुद्धां रघूला कांहींतरी विशेष, आपल्याला अपरिचित ससं वाटायचं !

खेडेगावच्या संवयीप्रमाणं रघूला शाळा म्हणजे अभ्यास करायचं ठिकाण एवढच वाटायचं. खेडेगांवच्या इतर मुलांनाही शेतीची, मजुरीची, घरची कामं असल्यामुळं शाळेंत अभ्यासाव्यातिरिक्त इतर कांही करायचं असतं याची फारशी जाणीव नव्हती. पण पहिल्या नंजराच्या अभिमानाने त्याला सववत्र आघाडीवर राहिलं पाहिजे असं नुसतं वाटायचं आणि ते जमायचं नाही; याचा जाणीव होऊन तो खंत करायचा. त्यांवून रघूच्या एका मास्तरांची अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींची चौकशी करण्याची पद्धति रघूला फारच अडचणीची वाटायची. त्यावेळेला * ही कटकट कशाला ' असंसुद्धां त्याला व्हायचे.

शट लवणाची मासोळी

एका सोमवारी रघूच्या त्या साने मास्तरांनी इंग्रजीच्या तासाला पुस्तक टेबलावर ठेवून एकदम दुसराच विषय काढळा, आदल्या दिवशीं वाडीच्या टीमबरोबर झालेल्या क्रिकटच्या सामन्याच्या गप्पा सुरू करप्यांत आल्या ---

काय घाटे, काय खेळलास काल ! हायस्कुलचं नांव घालवलंस. ?

नाहीं सर - माझी जागा स्पिलची. मळा उगीच लॉगला ठेवलं पळाय- साठीं - म्हणून कच सुटला,

“६ ळॉगला ठेवलं म्हणून कच सुटला - अन्‌ बॅटिंग करतांना ?

खाटा एल्‌. बी. डब्ल्यू दिला अंपायरनं. ?

: कशावरनं ? तुला संवय आहे पाय मधे घाळून चेंडू अडवायची.?

६६ घण काल मी मर्धे पाय घातला नव्हता सर - वाटेल त्याला विचारा ??

बुघ हं - हरशील |--?

५६ मुळींच नाही - वाटेल त्याला विचारा --?'

“६ काय रे जोशी - काल घाट्यानं मधे पाय घातला होता कीं नाहीं

-णरघू गडबडला. आवंढा गिळीत त्यान सागितलं “मला ठाऊक नाही -- मी काल मंचला आला नव्हता. *?

6: मुचला आला नव्हतास ? मग काय करीत होतास £ गजगे खेळत होतास???

सारा वर्ग हशानं दुमदुमून गेला, रघूनं आपण अभ्यास करीत होतां, आपल्याला क्रिकेटमधल काहीं कळत नाहीं हं सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची आणखी टिंगल सुरू झाली. नुसत्या पुस्तकी शिक्षणाने भागणार नाहीं हें पटविण्यासाठी सान्याचे साऱ्या हायस्कुलळा तांडपाठ असलेले चुटक म्हणून झाले. त्या चुटक्यातल्या थट्टूचा विषय रघू जोशी झाला अन्‌ त्याला ती थट्टा लागली. सान्याच्याविषर्या त्याच्या मनात अदी - नव्हे भीति घर करून राहिली --

तरी त्याला बराह्रचं जग पहायची इच्छा झाल्याशिवाय रादलढी नाहीं. कालांतरानं रघूचा साने मास्तरांच्याविषयींचा ग्रहह्रि बदलला. त्यांनी प्रसंगानं रघूची कितीहि रेवडी उडवली असली तरी आपल्या शाळेंत नांव काढणारा हा विद्यार्थी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणांतून निसटला नव्हता, त्याला अधिकाधिक

लवणाची मासोळी घडवून साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्याभांबतीं, वगातून बाहेर पडतांना नहर्मी पाच-पंचवीस विद्यार्थ्यांचा घोळका असायचा. मंटिकच्या वर्गोतून असेच एकदा बाहर पडल्यावर साने मास्तर रघूची नित्रंधाची वही मुलांना दाखवोत सांगत होते, “' पहा - पहा, ह्‌ पांचर्वीतल्या मुलाचं अक्षर आणि इंग्रजी. तुम्ही अजून कुत्र्या-मांजराचे पाय काढता आणि ? कुठ घालायचं अन्‌ “* दि ' कुठं, हे सागावं लागतं - एक दिवस त्याच्या नित्रंघाची कापी करायला सांगणार आहे मी सगळ्या माटिकच्या वर्गाला ---?)

-ज्"्पण ही साने मास्तरांची सहानुभूति रघूला फार उशीरां कळली. त्याच्या आधी परीटघडीचा इार्ट-कोट आणि ऐटबाज टोपी घालून रुबाबांत बावरणाऱ्या सान्यांच्यापक्षां कळकटलेले घोतर, विटलेला लांज, बंद गळ्याचा कोट आणि चिरफळ्या गेळला रुमाल सांवरीत येणारे फाटक गुरुजी त्याला आवडायचे. फाटक रघूच्या वर्गाला मराठी शिकवायचे, त्यांचा मूळचा विषय गणित; पण मराठी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असतो याचा शोध अनेक शाळातून लागलेला नसतो. गणित, भूगोळ इतकच काय, पण डोईंग- तालीम यांच्या शिक्षकांच्या शिलकी तासात मराठीला बसवायचं. या जमान्यांत फाटकांच्या माथी रघूच्या वर्गाचं मराठो आल होतं. ते सरळ रघूला पुस्तक वाचायला सांगत -- कुणी समजलं नार्ही ? म्हटलं तर आपण एकदा वाचून दाखवीत - पण ते गद्याचा धडा असेल तेव्हाच. पद्याचा सारा भार खघूवर पडायचा. :' पंतांना केकावठीतला उतारा तर खूच्या कायमच्या आठवणींतला होऊन बसला ---

“£ अजामिळ, अघासुर, त्रजवधू बकी पिंगळा अशा गति दिली उरे तृण भेटता इंगळा,

या पंक्‍्तीशीं रघूदेखीलळ अडखळला होता. बाकीच्या मुलांनी अर्थाच्या नादी लागण्यापेक्षां शोवटच्या * इंगळा ? शब्दावरनं ' इंगळे ? नावाच्या मुला- वरून बाक बडवण्यांत वेळ काढला. रघू कोरगांबकरबुवबांच्या कीतनांतढी सारी शिदोरी विस्कटीत होता, अन्‌ त्याची आठवण पुरती काम करूं लागे- पर्यंत फाटक गुरुजी उपरण्यानं कपाळावरचा घाम पुशीत केव्हां एकदाचा तास संपतो याची बाट पद्दात होते.

ल. मा..,

५० लवणांची मासोळी

खरं म्हणज असल्या लहान सहान प्रसंगांची आठवण रघूला राहूं नये. त्यानं वाचलेल्या कोणत्याही मोठ्या माणसाच्या चरित्रात असली हकीकत आली नव्ह्ती, कदाचित्‌ या क्षुलक प्रसंगाच्या स्मरणातच रखघूचा सामान्यपणा साठवळेला असल. त्याची उजळणी तो कर्ची कर्धी करायचा तेव्हां त्याची स्वूय थट्टा व्हायची. पण रघूचा आपला तिसराच पथ. तो या थट्टा करणाऱ्यानाहो गंभीरपणे सागायचा-- “' तुम्हाला नाहींच पटायचं. पण त्याचं कारण मी नव्हे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीकडे पोटतिडकीनं अन्‌ गभीरपणं पहायची संवयच नार्ही. थट्टा करतां, हसता त्या वेळी सुद्धा तुम्ही मनापासून थटा करता, हसता, कीं नाही हु तुमचं तुम्हालाच सांगता येणार नाही. आमच्या बापूची तऱ्हा ! मोठ्या ऐटीनं क्रिकेट खेळायला निघाला -- पण काय केले त्यान ? - पहिला चेट्ट शिवण धरून जोरात फेकायचा, दुसऱ्या खेपेला बोटं वेडींबाकडी फिरवून ब्रेक पडतोय्‌ कीं नाहीं तें पहायचा अन्‌ पाच मिनिटानी पड्‌ बाधून विक्रेट-कौपिंगचा ढंग करायला लागायचा -- झा वृत्तीनं मरळेल्याचगा समुदायात कसलीही पोटतिडीक असणारा मनुष्य विक्षितत ठरावचाच, मला त्याचं काही वाटत नाहीं आशा -- ??

पण त्याच्या या विश्षिप्रपणणाचा उद्धार त्याच्या आवडत्या फाटक गुरुजीनी सुद्धा केला होता. केकावलीच्या त्या ओळींचं स्पष्टीकरण परीक्षेच्या पेपरात लिहताना रघून सब्धच्या सर्भघ विंगळा नायकिगीची कथा उतरली होती. तिच्याब्रदूल फाटकांनीं रघूला चागलंच सुनावलं होतं. एकतर रघूला सारासार विचार नव्हता. त्यान चार माकीसाठी आठ ओळी लिहायच्या सोडून उगीचच इतका मजकूर भरकटला होता. नुसता वेळेचा अपव्यय आणि त्यातून शाळेतल्या मुलानं, पिंगळा असली म्हणून काय झालं, नायकिणीची गोष्ट लिहिण हा तर अक्भग्य अपरा होता.

> > ><

मॅट्रिकच्या आदल्या वर्षी रघूला कांतिलाल नांवाचा नवा स्नेहा अचानक मिळाला. कातिलाल नापास झाला होता अन्‌ त्याचं उटद्टं त्याला काढायचं होतं. प्रत्येक विषयाची मिळतील तितकी गाइड्स अन्‌ नोट्स विकत घेग, चार प्रबुख विषयांच्या शिकवण्या ठेवणे, स्वतःचा ऐसपैस बंगला असतांना बोर्डिंगांत

लबणाची मासोळी ५१ अभ्यासासाठी वतंत्र खोली घेणं - असा विस्तृत आराखडा आखून कातिलाल अभ्यासासाठी हुशार नोडीदार शोधीत होता. त्यानं रघूला हेरळं. किरकोळ मदतीत आपली निदान पुस्तकांची अडचण मिट्ते आहे हें पाहून खघूनं त्याच्याबरोबर अभ्यास करायचं कबूल केलं.

नुसती बाचायला पुस्तकं मिळतील ही रघूची कल्पना खोटी ठरली. नव्या वर्षांधरोबर नवीं पुस्तकं हा कांतिळलालचा सोपा हिशेब असल्यानं त्यानं सारीं जुनीं पुस्तकं रघूळा बक्षीस देऊन टाकली. त्याच्या नोट्स उतरून घ्यायला सोपं पडावं म्हणून डझनभर नोटबुक जादा ' विकत घेऊन दिलीं. रघू या औदार्यांनं पार थक्क झाला. कातिलालच्या खेळत्या व्यापारी वैभवानं बापू इनामदाराची साठवणीची श्रोमती पार फिकी पडली. चार दिवस अभ्यास केल्यावर पांचव्या दिवशी कांतिलालला कंटाळा आला अनू त्यानं रघूला ओढून आपल्याबरोबर सिनेमाला नेलं.

आजपर्यंत रघून इनामदारांच्या मंडळींबरोबर दोन-चार खेळ पाहिले होते. पण ते सारे धार्मिक आणि तीन आण्यांच्या पिटाच्या जागेंत बसून. आज कातिलालनं त्याला नेलं त॑ एकदम गादीच्या खुर्चीवर, बारा-बारा आण्याची तिकिटं काढून - धमाल हाणामारीचा प्यारी मोहब्बत ? हा फियरलेस माधुरीचा चित्रपट पहायला. हाणामारीच्या प्रसंगाच्या वेळीं कांतिळाळ मुठी वळून वार ! पट्ठे ! * म्हणून शाबासकी देत होता. नटीच्या अंगोपांगाच्या दर्शनाचा प्रसंग आला कीं मुद्दाम पुढे वाकत ' मस्त,' ' चक? अस कांही उच्चारीत होता. नाचणाऱ्या बाईनं हीरोच्या दोस्ताला डोळे मारीत गिरका घेतली अन्‌ ओठाचा चंबू करीत ती त्याला बिलगली तेव्हा कातिलालने स्वतःच्या हातांनी आपलीच छाती घट्ट आवळून धरली. एकदम दिवे ढागले तेव्हा जणू आपल्या आळिंगनात खरोखर असलेली नटी निसटून गेली इतक्या कळवळ्यानं कांतिलाल रघूला म्हणाला “' साले, ऐन वेळेला लाईट पाडून पिक्चर संपवतात--- ?

रघूनं त्या रात्री कांतिलालच्या खोलीत बोडिंगांतच झोपायचं असं अगो- दर ठरलेलं होतं. रस्त्याच्या वळणावर येतांच कांतिलालनं खोलीची किली रघूच्या हातांत टाकून सायकल बंगल्याकडे वळवण्याची तयारी केली, तेव्हा

५२ लवणाची मासोळी रघूला हा असं कां करतो ते कळेना. शेवटी कांतिळालनं या अजागळ किंबा वेड पांघरणाऱ्या स्कालरची समजूत पटविली. “असला मस्त चित्रपट पाहिल्यावर धोर्डिंगातल्या ब्रह्मचारी खालींत झाप येणं राक्य नसतं जोशीबुवा. आज मी बंगल्यांत जाणार, माझी बायको बाट पहात असेल --?

रघूला कातिलाल हें एक नवं कोडं वाटलं. कातिलालनं आपल्या आयु- ष्यातळे वाटेल ते तपशील रघूला चार दिवसांत ऐकवले होते, पण त्यांत लयन झाल्याची वाता नव्हती -- उलट ही शांकासुद्धां येऊं नये अश्या रीतीनं तो शाळेंत वागायचा, मुलींच्या बाकावर “ओ मिस, गिव्ह मी किस) या चालीची वाक्यं लिहिण्यात त्याचा हातखंडा होता. खोलींत त्यान खास दोस्ता- करिता म्हणून आपलं फ्रेंच फोटोचे पाकीटही उघडून दाखविलं होतं - लग्न झाल्यामुळं या मलाची वृत्ति अशी झाळी असेल का -- रघूला हशंका आली. मनांत तुलना होऊं लागली, रघूच्या खाती कातिळाल आणि बापू दोघेहि श्रीमंतच. पण बापूचा ढंगसुद्धा कातिलालच्या पुढं फिका पडला. यमू बापटवर मनोमन एकतर्फी ' प्रेम ? करणारा बापू, खुष्ींत असला म्हणजे रघूला शांका विचारायचा पण ती पडली कोकणस्थ अन्‌ मी देस्थ - हें कसं जुळायचं रे१ असली वेडगळ दांका कातिलालनं कधींच उच्चारली नसती.

--कांतिलालच्या या साऱ्या लफड्यांतून त्याच्या बरोबर अभ्यास करणं हें एक दिव्य होते. त्यातून त्याला मागच्या दोन वर्षीतल्या गोष्टी समजावून द्याव्या लागायच्या, त्यातूनही वेळ काढून थोडा स्वतःचा म्हणून अभ्यास करायचा बेत रघूनं केला, कीं पैशाचा चह्ापाण्याचा हात थोडा आणखी सैल सोडून रघूला ' दोस्ताखातर ? बरोबरीनं अभ्यास करायचा आग्रह - हृषद्ट कांतिलालनं धरायचा अन्‌ उपकाराच्या आझ्याची जाणाव असलेला रघू त्या हट्टाला बळी पडायचा--

याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सहामाहींत रघूचा नंबर तिसरा गेला अन्‌ त्याची स्लॉलरदिप गेला, अन्‌ पुढारलेल्या जातिबाहेरचा, स्व विषयांत पास होणारा एकमेव विद्यार्थी म्हणून कांतिळालला राखीव स्कालर- शिप मिळाली. रघूला धक्का बसला. बंगल्यांत रह्ाणाऱ्या कातिलालची जन्म- जात आणि मिक्षांदेही करणाऱ्या रघूची जन्म-जञात याचा प्रत्यक्ष परिस्थितीशी

लछवणाची मासोळी ५३ कसलाच मेळ नव्हता हें डोळे उघडे असणाऱ्या कुगालाही समजलं असतं--- समजावं ही रघूची अपक्ता होती, पण त्याच्या आवडत्या साने मास्तरांनी- सुद्धा त्याला तुझं बरोबर आहे. ? असं म्हटलं नाही. ' चुकल कुठें ' तेंहि त्याना सांगतां येईना. त्यासी सगळा प्रकार थद्रेवारी नेऊन फुंकर घालण्याचा प्रयत्न कला. स्कालरशिप गेली तर नादारी मिळेळ हा दिलासा -पण तो जखमेवरूया मिठासारखा झोंबणारा अन्‌ शोबटीं, “गो, एन्जाय युवर दिवाळी ?' म्हणून त्याला जवळजवळ या विषयात पुनः बोळू नको असंच सुचवलं --

गंमती कर --गो - एंजांय्‌? हे साने मास्तराचे शब्द रिवन्नपणें घोळवीत रघू आपल्या गांवी आला. चार वाजायची वेळ, कृष्णंभटजी हमखास इनाम- दारांच्या इथल्या निजिकच्या अडुघांत रंगलेले असणार तेव्हां फारा दिवसांनीं आपण आईशी मनमुराद बोलूं, आापल मन उघड करू, असा बेत रघू आखीत होता. दाराशी त्याचे पाऊल वाजलं आणि ' कोण आहे? ? म्हाणून कृष्णंभटजींचा करडया सुरातला प्रश्न त्यानं ऐकला. रघू चरकला. हातपाय स्वच्छ धुवून तो आला तेवढ्यात कृष्णभटजी पुनः कडाडले - “' परीक्षा होऊन इतके दिवस झाले - काय दिवे लावीत होतात माग राहून ? शहरांत खुशाल उंडगायची संवय झाली असेल. पाठीमागं कांहीं घरची काळजी इकडं आईबाप जिवंत आहेत की---

:: आताच आलाय ना तो - त्याळा काय ठाऊक इकडचं ? नाहीतर मुळींच राहिला नसता - असेल कांहीतरी शाळेचंच, म्हणून राहिला असेल चार दिवस. ?? क्षीण स्वरांत रखमाबाईचा आवाज आला.

तर तर, साऱ्या परीक्षा आवरल्यावर मुद्दाम याच्यासाठी कामं काढलीं असतील शाळेनं - की रंगरंगोटीच्या कामावर देखरेख करण्यासाठी मुकादम नेमलं होतं तुमच्या चिरंजीवांना--१ ??

आई, कुठं आहेस तूं १--काय होतंय तुला ? ??

“६ बा | फार लबकर आठवण झाली मातोश्रींची. हो ! - फारच छवकर, कृष्णाबराईवर पाचायच्या आत---?

दादा -- ?” रघू एकदम ओरडला. असा ओरडला की, रघू नसून

षड लवणाची मासोळी दुसराच कोणी तर घरात शिरला नाहीं ना असं वाटावं. त्याच्या त्या विचित्र ओरडण्यानं कृष्षणभटजीसुद्दा एकदम गप्प झाले.

: ये बाळ रघू, दमला असशील - बैस इथं माझ्याजवळ - उन्हातनं आलास त्यानं दिसत नसेल, इथं आहे मी कोपऱ्यात --??

चांचपडत रघू अंधाऱ्या माजघरातल्या शेवटच्या खांबापार्शी पाचला. त्याच्या शेजारीं अंथरूणावर रखमाबाई पडली होती. रघूनं तिच्या अंगाला हात लावला अन्‌ * काय ह्या ताप ? म्हणून चटकन्‌ मागं घेतला. रखमा- बाईच्या जवळ रघू गेला तेव्हाच कृष्णंभटजींनी माजघरातलं आपलं पाऊल बाहेर काढलं. मी आता बाहेर जाऊन येता. एवढंच त्यानीं सोपा उतरताना हवेत सांगून टाकलं. थोडा वेळ रघू तिथं सुन्न बसून होता. आपलं मन उघडं करायचं बाजूलाच राहिलं - आता हे सगळं ठीक होईपर्यंत शिवपुराची आठवणही येऊन उपयोगी नाही हे त्यानं ओळखलं, आपला अशक्त हात त्याच्या पाठीवरून फिरवीत रखमाबाई म्हणाली, तू दमून आलास, पण तुलाच सांगायचं आलं - दिंक्यावर लाह्याची पुरचुंडी आहे, त्यांतल्या लाह्या घेऊन खा आणि थोडासा चह्ा कर -- तुझ्य बरोबर मीही घेईन. ?' चहा पितां पिता रघूनं विचारळ, ““ आई किती दिवसापास्नं ताप येतोय मला पत्र पाठवून कळवलं कां नाहीं ? --मी आला. असता ताबडतोब. ??

अरे, त्यांत काय कळबायचं £! तुला उगीच काळजी कशाला ! तुझी परीक्षा आहे म्हणून पत्र आलं तेव्हां नुसती कणकणी येत होती. ऐन परीक्षेच्या वेळेला माझं अंथरुण पडलं. असेल मेला साधाच. होईल बरा - त्यांत काय आहे? ?

असं कांही तरी सांगूं नकोस आई - माझ्या परीक्षेच्या आधीपासनं म्हणजे चांगले बारा-तेरा दिवस झाले की, औषध तरी कुणाचं देताहेत ना आणला होता का डॉक्‍टर ??

“६ एवढ्याश्या दुखण्याला डॉक्टर रे कशाला ? अन्‌ त्याची आणखी उसाभर कोणी करायची ! आठ दिवस घरांतनं बाहेर पडायलासुद्धां झालं नाहीं - काय जेबणापुरतं बाड्यांत जायचं तेवदंच--!?

लघणाची मासोळी

म्हणून आतां मी आल्याबरोबर गेले वाटतं ? अन्‌ तेवढ्यासाठी माझ्या- बर राग. पण तूं इतकी आजारी असतांना औष्रधाची काहीसुद्धा चौकशी नाहों ना ! असंच आहे--?

अरे असं काय बोलतोस. उतरेळ आता ताप - तूं आल्याधरोबर मठा हुशारी वाटायला लागली जघ. पड थोडा वेळ. दमडा असशील ---

'* आ. पडेन संध्याकाळीं. मळा काय झालंय ? आधी तुझ्या औषधाचे काय ते सांग - काहींच कां घतलं नाहींस अजूनपर्यंत १-- ??

“: अरे नाहीं कस ? -- बापूच्या आईन मात्रा दिटी दोन दिवस. त्यानं कार्ही उतार पडेना, तसा कासाराकडचा काढा आणलाय आज चार दिवस -- २?

त्याला काय औषध म्हणायचं - तो कासार सगळ्या ताणावर झापला एकच काढा देतो. बरं, त्यानं काही गुण पडता तर गोष्ट निराळी. पण ह्याना सगळं बिनपैशाचं अन्‌ बसल्या बैठकीला दवय ना? तें काही नाही. मी जातो उद्या सकाळीं अन्‌ घेऊन येतो डॉक्‍्टर--??

“* रघू , बाळ, माझ्याजवळ बोललास तेवढं पुरे. ह्याच्याजवळ असलं काही तरी म्हणशील अन्‌ उगीच बोलणी खाशील. ह्याची नाही श्रद्धा त्या डॉक्टरा-फिक्टरावर, उगीच काय करायचं खर्चोत पट्टून --??

डाक्टर नको असला तर निदान चागला यैद्य तरी आणायला हवाच. हवा तर वेद्य आणीन; पण मी उद्या जाणारच --??

बघू उद्यांचं उद्या - आता आर्था दमून आलायस, त्यात आणखी डोक्याला त्रास करून घेऊ नकोस अन्‌ त्यानाही आठ-दहा दिवस माझं सारं करावं लागलं -- त्यानं चिडचिडे झालेत. उगीच आजच्या आज आणखी भर घाडू नकास---??

दुसऱ्या दिवशीं रघूळा डाक्टर आणायला जायचं जमलं नाहीं. एक तर तो उठलाच थोडासा उशीरान. आणि त्याची नित्यकर्म आवरायच्या आत कृष्णेभटओंचा पाय बाहेर पडला, रघू कसंत्रसं जेवण उरकून रखमानराईच्या जवळ येऊन बसला. तिच्या तापांत उतार पडता उलट तलखली वाढटी होती. रघूनं आरोग्यशास्त्राच्या सामान्य शालेय ज्ञानावरनं अनुमान काढलंहोतंकी

५६ लवणाची मासोळी हा ताप कांडी साधा नाही बहुशः दोषी ताप - टॉयफाइड असावा. त्याबद्दल हयगय करून भागणार नाही. त्याला असं वाटायला लागलं तसा त्याला आपल्या वडिलाच्या एकंदर बेपवाइब्रदहह आणे आपण आल्यापासून बाहेरबाहेर रहाण्याच्या वृत्तीबद्दल मनोमन अतिदाय संताप आला, पण आईला त्रास व्हायला नको हणून, धडा करून सौम्ययणानं आपलं म्हणणं त्यानं कृष्णंभटजीच्या कानावर घातलं, मटजानी नेहमींच्या पद्धतीनं त्याला शहरात राहून रिंग फुटल्याचा ? खुलासा केला आणि वर ' उठल्या असल्या डाक्टर आणायला कुबेराचा खजिना घरात येऊन पडला नाहीं ' हंहो ऐकवलं. रघूने आपल्या परीने काळजी घेतली होती तरीही कृष्णंभटजींची बागी रखमाब्राईच्या कनांवर आदळून तिच्या काळजाला मिडली, तिनं एक वेळ रखघूला गप्प बसायला सांगितलं; पण एवीतेवी आडेला सारं कांही कळलेच हे समजल्यावर रखघूही हट्टाला पेटला. तुम्ही पाहिजे तर माझ दरमहाचे पाच रुपये बद करा - पण या वेळीं मी डोक्‍टर्ला घेऊन येणारच - ? त्यानं बडलाना निक्षून सागितले, कृष्णंभट त्राग्यानं बाहेर पडले. रघू ओटीवर फेऱ्या घालूं लागला ---

त्या रात्री रखमाबाईच्या अंगाची तगमग होऊ लागळी., रघून घाबरून कृष्णंभटजींना जागं केलं. त्याना काय वाटलं कुणास ठाऊक ? - रात्री बारा वाजतां पाय धुवून कृष्णंभटजी हातात राखेची चिमूट घेऊन देवापुटें असले. अध्या तासानं त्यानी तो अगारा खूच्या हाती रखमाबाईच्या कगळाला लावला. पहाटें पहाटे मायलेकरांना थोडीशी झोप लागली. सकाळी उठल्या- बरोजर रघ कांहीं बोलता कगडे करून तयार झाला. आणि त्यान दारांतनं बाहेर पडतांना डॉक्टरला घेऊन येतां ? एवढंच बडलांना सागितलं

संध्याकाळी डोक्टरानी टोबयफाइडचं निदान पक्कं करून इजेकान दिलं घनं त्याच पाबळी आणखी एक फरी करून औषधं आणि मोसंबी आणली जाता-येताच्या दोन खेपात मिळून चाळीस मैलांची सायकलची रपेट होऊन रघूला दमल्यासारखं मुळीच वाटलं नाहीं. रात्री मात्र दोन घास पोटांत जातांच तो मरगळून पडला.

चार दिवस डॉक्टरी औषधांचे सगळे सोहाळे झाले. त्यात कृष्णंभटजींनीं कांदीं लक्ष घातलं नाहीं. आणि होय-नको काहींच बोलले नाहींत. औषधाच्या भाटलीबरोधर मोसबी-मनुका अवितल्यावर त्यांनी 'चूपचाप गरगरा डोळे

॑वबणाची मासोळी ५७ फिरवले आणि खूच्या माघारी ' श्रीमंती चोचले आले ?, “* खर्च बाढला ? -असले रखमाबाईला ऐकूं जातील असे शब्द पुटपुटूं लागले.

इनामदारांच्या अडुथांत गेल्यावर बापूच्या आईनं रखमाधाईची चौकशी केली तव्हा “' आतां चिरंजीव आलेत, कर्ते झालेत, सगळं काही करताहेत, आम्ही खेडवळ ठरलोंय्‌ ? असं कांही तरी तिरसटपणें सांगितल्याचे रघूला पुढे खूप दिवसांनी कमळीकडून समजलं.

--पण त्या वेळीं चार-सहा दिवस ओष्ध घेऊनसुद्धा रखमाबाईच्या दुखण्याचा काहीं मागला काटा दिसेना. एकवीस दिवसाची मुदत वाढून बेचाळीस दिवसावर जाते कीं काय अशी इंका येऊं लागली. रखमाबाई अगदीं निपचीत पडून होती. खूच्या तोडचं पाणी पळालं. त्यान आपला हेका गुंडाळून वडलांना कळवळून विचारलं, दादा, आतां कसं करायचे १--- अजून आडेचा ताप उतरत नाहीं --??) कृष्णंभटांनीं त्याला उत्तर दिलं नाहीं. पण पायांतला जाडा काढला आणि अडुघांत जायचा बेत रद्द केला. त्यांच्या ब्योलण्यात नसली तरी वागण्यात सहज दिसेल अशी चलबिचल झाली. दुसऱ्या दिवशीं सकाळीं त्यानी स्वतःच पूजेची सारी तयारी करून देवाला अभिब्रेक केला. संध्याकाळपर्यंत उतार पडलेला दिसेना, तेव्हां बाहेर गेले अन्‌ परत आले ते कसलीशी पुडी घेऊन - ती पुडी त्यानी रधूला मधांतून -रखमाअइहला चाटवायला सांगितलं.

दोन तासांनी रखमाबाईनं रघूला हांक मारली. आईच्या हांकेनं रघू खुळून चटकन्‌ उठला. आईला घाम आलाय हें कळल्यावर त्याला आणखी बर॑ वाटलं. कृष्णंभटजी शेजारीं येऊन उभे राहिले. खू उत्साहानं घाम पुस लागला. एक -- दोन - तीन करतां करतां पाठीखालच धोतर, पांघरूण, अंगावरचे सारे कपडे चिंतञ्र होऊन गेले. घरांतले होते तेबढे पंचे - धडपे पिळून काढले तरी धाम हटेना. रखमाबाई पुनः चिप्प पडल्या. घाम आल्यामुळे झाप लागली असेल असं एकदा वाटलं. पण ताोडावरची कळा चदळूं लागली, रघूला काय होतंय तें समजेना, कृष्णंभटजी घाबरून गेले. 'थामाला खळ म्हणून पडेना, रात्रींच्या बेळीं जायचं तरी कुठं !

अखेरी भटजींनी शांबांतला टाणाटोणा वैद्यकी करणारा कासार आणि पूची आहू यांना घेऊन यायला खूला पिटाळला; आणि तिथंच पाट घेऊन

५८ लवणाची मासोळी

ब. ळळआलत्ाआाळ्ा्आाज्ञा ञाा्ला्कर्का्का्क्ा्गाका्ळात्रा् छक्का आ्शाशाश्रा्कीशा्शाग्ाा्शा चा शा का का का 98 भाक

माळेचे मणी ओोटूं लागले. कासाराशी झालेल्या बोलण्यावरनं रघूला कळल की, ' घाम येण्यासाठी ? म्हणून एक खास पुडी गांवातला शिकलगार देतो याची माहिती मिळवून भटजीर्नी ती पुडी रखमाबाईला घाम येण्यासार्ठी दिली होती आणि तिचा परिणाम असा विपरीत झाला होता. बापूच्या आईनं अखेरीचा उपाय म्हणून रखमाबाईंच्या डोळ्यात अंजन घाठून पाहिलं आणि प्ळीनं दांतखीळ उघडून सूतशोखराची मात्रा चोळता येईल तितकी जिभेला चोळली. त्या वेदनेने रखमाबाईच्या तोंडून आवाज निघाला--

त्यानं साऱ्याना बरं वाटलं.

-णत्यानेतर रखमाबाईला शुद्ध आली नाहीं, पहाटेच्या सुमाराला भिंतीला टकून बसल्या बसल्या कळत रघूचा डोळा लागला होता. त्याला काही विचित्र स्वन पडायला सुरुवात झाली. सानेमास्तराशीं तो वाद करीत होता, विचित्र बिषय होता - काय होता ते रघूच्या ध्यानात आलं नार्ही -- त्यांत आपली आई कराला आठी गलका कोण करतंय १? - कुणीतरी त्याच्या खांद्याला धरून हळूंच हलवलं -- जागा झाल्यावर निमूटपणे सद्ऱ्याच्या बाहीला डोळे पुसून तो ' पुढच्या तयारींत ' सामील झाला--

७.

५६ आज जेवणं झाल्यावर गणपतीच्या बार्गेत फिरायला जायची आठवणः आहे ना £ ? कमळीनं स्वयंपाकघराच्या दाराशी उभ राहून म्हटलं

: अं ? काय मला कांही म्हणालीस ??

£ छान | दुसरं कुणी आहे तरी का घरात ?

: बापू अन्‌ आत्याबाई कुठं गेढींत १--

५: त्याचासुद्धा पत्ता नाही का? बापू गेलाय शिकवणीला चार वाजतांच' अन्‌ आत्या उपास सोडायच्या आधी दुेवदरांन करून यायला गेली आहे---??

“६ अरेच्या | माझ्या ध्यानांतच आलं नाहीं.

: कसं येईल १--स्कालर लोक ना |! आतापासून आपलं युनिव्हर्सिटीला कळवून ठवलं पाहिजे -साऱ्या बल्षिसांची अन्‌ स्कोलटररिपाची पुरचुंडी बांधून ठेवायला -- म्हणजे मागाहून त्या बरिचारीची धादल व्हायला नको. ?? कमळीनं रघूची खूप थट्टा करण्याचा प्रयत्न केटा. पण खरं म्हणजे ती मनांतठी भीति. लपवायला पहात होती. आईच्या मृत्यूपासून रघूच्या मूळच्या गंभीर आणि. आंखडलेल्या वृत्तीत एका तऱ्हेच्या गूटतेची भर पडली हाती, तो काणाशींच घडसा बोलायचा नाही, एखादा नाद धेऊन बसला म्हणजे त्याला बाकी कशाची झुद्ध राहायची नाही. वास्तविक * आई वेगळं पोरं? म्हणून आत्या- बाईंसुद्धां त्याच्याकड पूर्वीहतक्‍्या करडेपणानं पहायच्या नाहींत. बापू परीक्षेला बसल्यामुळं त्याचा जोडीदार झाला होता अन्‌ सहाजिकच त्यालाही रघूची अभ्यासांत थोडीफार मदत होत होती. कमळीची मूळची माया सतराव्या वषांच्या मुग्धतेनं माहरत होती -पण हे सारं कांही. आपल्या वक्षेब्राहेस्चं आहे अशी रघूची वागणूक होत होती. जणं आईच्या मृत्यूने त्याचे आपल्या

६० लवणाची मासोळी गांबाशीं असलेले सारे पाश तोडले होते. वरवर सारं पहिल्यासारखं चाललेलं दिसत होतं तरी ते तसं नाही याची निश्चित जाणीब कमळीला होती; आणि तिलाच ती आता विशेष करून टांचीत होती---

कमळीच्या त्या थट्टेबर रघू नुसता पोकळ हसला होता. त्याला आपण काही| उत्तर देलं पाहिजे असं वाटलं नाही कीं त्या थट्टेत गुदगुदल्याही झाल्या नाहींत - तेवढ्यांत आत्याबाई आल्या म्हणून तो विषय आपोआप संपला 'एवढंच, जेवण झाल्यावर कमळीनं आत्याला सहजी म्हणून विचारलं, --

“६ आत्या, आज सोमवार आहे तेव्हा आम्ही बागेत जाऊन येऊं काय !??

“८ सी येणार नाहीं हं कमळे. उगीच मला गोवूं नकोस---?”' बापून आत्याबाई बोलायच्या आत सागून टाकलं --

“६ तुळा काणी ये म्हटलंय संबयच आहे मधें नाक खुपसायची--- कमळीन टोमणा मारला---

: मग विचारलंस कशाला आत्याला आम्ही जाऊं का म्हणून

“८ पण आम्ही म्हणजे मी अन्‌ तूं असं कोणी सागितलं तुला ---??

५६: अस्सं - आज जोडीने बार्गत जाऊन नवस बोलायचा आहे वाटतं-- तरीच आज माझी अडचण झाली --?

:: बाप्या - तुझ्या जिभेला काहीं हाड £ - जातीय आपली पोरगी देवाला -रघूच्या सोबतीने तर--?' आत्याञनाईनी बापूला चापला.

“: आता आम्ही बाइट झालोय. यंदा ती दोघं पास झालीं अन्‌ मी आपला परीक्षेला बसलो नाहीं ना---?!

त्याला लोकानी काय करावे ?

बापू्न आणखी कांही बोलायच्या आंत कमळी घरांतून आहेर पडली -अन्‌ रघूलाही मग बाहेर पडावंच लागलं. गावाच्या बाहेर पडेपर्यंत माररे वळून पाहता कमळी पुढं चालली होती, अन्‌ रघू जेवण अंगावर आल्या- सारखा रेंगाळत हळूहळू चालला होता. ओढ्याच्या पुलावर गेल्यावर कमळी हुरश करीत कड्यावर बसली. रघू तिथं येऊन पोचला तरी तिनं उठायची कांहीं हालचाल केली नार्ही.

लवणाची मासोळी क.

“६ ब्राग अजून दीड मैल आहे आणि तिथनं परत घरीं यायचं आहे-- याची आठवण आहे ना ?? खूनं उभ्याउभ्या विचारलं.

“६ घण मी म्हणते दीड मैल जा आणि पुनः तितकंच परतून या. ?? एवढा व्याप हवा कशाला

: ब्रागंत जायचा भेत माझा नव्ह्ता--”

:£६ मृग माझा होता तो माझ्या मनासारखाच होऊं दे कीं. बागेचं आपलं निमित्त होतं फिरायला जायला मिळावं म्हणून. इथंच बसू या थोडा वेळ अन्‌ मग जाऊं परत ---?

छान ! म्हणजे माझी चागलीच होईल - आधीं जापूनं काडी लावून दिलीच आहे, ---?

५६६ पण सांगतंय कोण घरांत--१ ?

“६ वा |! आत्याबाइईनीं प्रसाद आणायला पेसे दिळे आहेत ना. अन्‌ मी म्हणता. एवढं खोटं कशासार्ठी

त्यात काय झालं - म्हणच आहे ना ऑल इज फेअर---?”

ते काही मळा कळत नाहीं. तुला यायचं नसलं तर थांब इथंच. मी येता ताडू ताड जाऊन --?

५: त्याच्यापेक्षा मी बरोबर नको असं सरळ सांगितलंस तर---?”

“६ असं कर्धी मी म्हटलंय ! तुझ्याच मनांत यायचं दिसत नाही--?”

हो, पुनः खापर माझ्यावरच. चालवा आतांपासून हुकमत --?'

£ तूं काय म्हणतीस तें मला कळत नाहीं --- ?

“६ कळेल कशाला ? वेड घेऊन पेडगांवला गेल्यावर --?

५६: आता मात्र तुझ्या या उखाण्यापुढ हद्द झाली ! म्हणणे तरी काय तुझं

£: सराळं रामायण ऐकलं तरी रामाची सीता कोण हें आहेच--??

कमळीशी बाद करण्यात अथे नाही असे समजून रघू चाळू लागला. कमळीही त्याच्या बरोबरीनं चाळू लागली, परतून निघेपर्यंत दोबंहो कांही बोलली नाहींत. पुलाजवळ आल्यावर कमळी रडकुंडीच्या सुरांत म्हणाली; “६ माझं चुकलं का ! रागवायच नाही इं--?”?

द्र लवणाची मासोळी

हुं तूं काय चालवलयंस अलीकडं माझ्याशी बोलतांना अधांत्री हृर्वेत बोलल्यासारखी काय बोलतेस - तुझ्या मनांत तरी काय आहे ! कमल -- तुझ्या बोलण्यानं मला गुदमरल्यासारखं होत--'

“६ याच्यापेक्षा उघड मला कसं अन्‌ किती सागतां येईल - पण मला वाटलं--??

रघू अधिकच ग्रदमरला. त्याला कमळीचे म्हणणं कळलं नव्हतं म्हणून नव्हे तर तिला स्पष्ट बोलायला सागून आपली सुटका करून घेता येईल असं चाटत होत ते साघलं नाही म्हणून. आता हा वाढता कुंटपणा नको या विचाराने त्यानं निराळा मार्ग स्वीकारला आणि तो कमळीकडं रोखून पहात तिला म्हणाला ---

८६६ कमल, मला तुझ आश्चये वाटतं. शाळेतला अभ्यास करीत आनंदात दिवस काढायचे सोडून तूं असले विचार डोक्यांत का आणावेस £ तुला आठवतं ? - बापूनं आपल्या वहीत यमू बापटचं चित्र काढलं ती गमत ? मला दाखवताना तूं किती सरळ आणि शुद्ध होतीस ! तो सरळपणा आणि मोकळेपणा सोडून तूंही असल्या फदांत पडशीळ असं मला वाटलं नव्हतं. या वयांत लय्ला-प्रेमाचे विचार, हे चाळे कशाला करायला हवेत तूं सुद्धां अशी बापूसारखी पोखरून जाशील अशी कल्पना तरी आली असती का कुणाला १? ??

“: हीच ना माझी किंमत मी सुद्धा बापूसारखी पोखरून गेलेली ठरले ना ! बापूनं यमू बापटचं चित्र काढलं तेव्हा तो केवढा होता अन्‌ आता मी केवढी आहें ? पण मीच वेडी, पोखरलेली --- ?? कमळीने आपलं रड कस- बस आवरून धरल होत.

रागाऊं नकोस कमल. तुला पोखरलेली म्हटल ते लागटपर्णे - तुला दुखवाव म्हणून नाहीं, तो शब्द तूं मनावर घेऊ नकोस. पण तू माझा विचार करीत नाहींस - तुमच्या घरीं मी आश्रित म्हणून राहिलो आहे. माझ्याबद्दल नसती शका कोणाच्या मनांत आली तरी माझी स्थिति काय होईल ! भिस्तरा गुंडाळून रस्त्यावर उघडं पडावं लागेल, वर अपवाद येतील ते वेगळेच. आधींच बापूची नजर उणे पहायला टपलेठी असते - हें काय तुला ठाऊक नारह्दी £ ?

लवणाची मासोळी ६३

:€ पण - पण, आतांच कोण याची जाहिरात करतंय १? - नुसतं आपण दोघंच असताना मनसुद्धा मोकळं करायचं नाही का ??

“६ तेबडं सुद्धां मळा झेपणार नाहीं कमल - सुदैवानं तुला माझ्या स्थितीचा अनुभव नाही - तं तुला कळत नाही हृंच चागलं -- ?

“क्‍क्य्यानेतर दोघंही काही बोलतां घर्री परतळीं कमळीशीं बोलताना रघूने असहायता आणि भीति याचा उच्चार केळा हाता -तो खोटा नव्हता, त्याच्या स्वभावातच, व्यवहारी जगाला हवा असतो तितका, कामा- पुरतासुद्धा खोटेपणा नव्हता. किंबहुना आजच्या कमळीच्या बोलण्यानं त्याचं त्यालाच एक सत्य कळून चुकलं, उद्या लयन होइनासं झालं तर तुमची कमळी द्या म्हणतील.!? अश्या अर्थाच्या आल्याबाईच्या प्रहारानं तिरामेरी आलेला रघू आपण कमळीशीं लय़ करण्याच्या योग्यतचे ठरू अशी जिहृ एकेकाळी बाळगून होता, त्या वेळीं फक्त आपल' अपमान करणारा इनामदार मंडळी त्याला दिसत होती. जेव्हा जेव्हा तो प्रसंग त्याला आठवायचा तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्यांपुढं कांही चित्रे तरळायला लागायची. या साऱ्याच चित्राचा एक विशेष असा होता कीं त्यांत त्याला कमळी आपली बायको झाळी असून आपण मोठ्या ऐट्बाजपर्णे संसार करता आहांत अस त्याला दिसायचं. पण या साऱ्याची सुरुवात कुठ अन॒ कशी होते याचा मात्र मागमूस नसायचा, पहिलीं पानं फाटून गेलेल्या कादंबरीसारखी ही हकीकत त्याला सखद वाटायची !

आजच्या प्रसंगाने त्याला नवी जाणीव झाली ती सुरवातीच्या मागमूस नसलेल्या भागाबद्दल ! हा विचार आपण कधींच कसा केला नाहीं याचे त्याला आश्चर्य वाटलं. या वर्षात कमळीनं त्याची नेहमी येक्षा अधिक कळकळीनं चौकशी चालवली होती, त्याची प्रत्येक गरज ती आर्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती; याची जाणीव खूला नव्हती असं नाहीं. पण त्यानं या साऱ्याचा एकच अर्थ केला होता. गतवर्षीपर्यत आपण नुसते आश्रित होता; यंदा आईवेगळं पोर ही आपल्या स्थितींत भर पडली म्हणून - म्हगून हें सारं होतंय. आगि या अनाथ संगोपनाच्या सहानुभूतीनं तो थोडाफार आठुरला होता. कमळीच्या कळकळीचा अर्ध आपण केला त्याहून वेगळा आहे हँ कळल्यावर मात्र त्याची

दड लवणाची मासोळी

“आ. आरा करा करा आ. आ. ७४७३ अध. ७७ & “4 आहे म्हा का हा को. ७. 2१ कक ह्या आळ ५७ 90 का हक आऊ हक का &७ ॥% ७० ७७ की हा अ) ळा कक

स्थिति विचित्र झाली. व्यवहारतः निंग फुटल तर त्यांचं सारं खापर आपल्या माथी फुटेल ही अस्फुट असलेली भीति आज कमळीशी बोलतांना सहजी व्यक्त झाली --

तत्त्वतः त्याने स्वत.ला प्रेमाच्या 'चाळ्या'पासून अलिप्त ठेवलं होतं. त्याला कांही विदोष प्रयत्न करावा लागला अस नाही. अबूच्या नांबानं झालेल्या थट्टे- पासून त्याच्या मनांत या विषयाची एक तऱ्हेनं अढी बसलेलीच होती. दरिव- पुरांत आल्यावर अभ्यासाच्या चाकोरींत स्वतःला जुपून घेतल्यावर त्याला मोकळा वेळ फारसा मिळतच नव्हता. अभ्यामान आपल्याला कांही तरी मोठ प्राप्त करून घ्यायचं आहे अशी एक समजून मनाशी बाळगून तो एकमार्गी रहाणीनं रहात होता.

कमळीबद्दळ किंवा स्त्रीबद्दल त्याच्या मनात विचारच येऊं नयेत अशी विकृति त्याच्यात नव्हती. पण त्या विचारात स्त्रीप्रेमापेक्षां स्वतःच्या स्थितीची उन्नति हा भागच आधिक प्रभावी ठरायचा. कमळीसंबंर्धींची जुनी जिह॒ आठवली तरी तिचं वळण बदललेलं होतं. त्याला कमळी हवीशी वाटली तरी ती तिच्या स्वतःच्या इच्छेखातर नव्हे. बापू-आत्याबाई या इनामदारीच्या अकोतल्या मंडळींनी त्याला कमळीबद्दळ विचारलं असतं तर -- पण पांच बर्धे इनामदाराच्या घरांत राहून त्याला एवढं कळून चुकलं कीं त्या आढ्या- खालीं राहूनसुद्धा बापूची आई अन्‌ कमळी ही दोन नुसती मुकी जनावरं आहेत - आपल्या ढळढळीत दारिद्री भटकीपेक्षां त्यांची मिळमिळीत इनाम- दारी जास्त भयानक आहे. अश्या स्थितीत कमळीने मन मोकळं करणं याला काय अर्थ होता £ - तिच्या त्या विचित्र स्थितीत रघूला कमळीबद्दल सहानु- भूति, करुणा वाटायची पण तिथ्याबद्दलची जिह्य वितळून जायची | ---

नाहीं म्हटलं तरी त्या दिवर्शीच्या कमळीच्या बोलण्याने रघूला पंचांत टाकलं होतं. आपल्यासारखीच पिचून जाणारी व्यक्ति म्हणून, तिच्या गोडव्यानं, तिच्या आईपासून चालत आलेल्या मायेच्या वृत्तीनं, रघूचे मन कमळीकडं ओढ घ्यायचं. कशाला उगीच भट-इनामदार, गरीब-श्रीमंत यांच्या बांध्यांत पडावं, आपल्यापुरतं जेवढं जुळेल तेवढं करून टाकावं असा एक विचार यायचा. पण दुसरीकडे बापूचं टोचून बोलणं, कांतिलालची

लवणाची मासोळी ६५ हशा झक भाळ हक बहा कड आड झिड व्या “७ का आढ, झा ७७ 5 ळा ७» 08 89 &७ &७ 6७ धळ अ5 90. 5 5 गरळ अ? अक हक वह कक ७७ हक शि झग कयी स्कॉलरारीप, असल्या गोष्टी आठवल्या कीं त्याला वाटायचं आपण ऐके माणूस-कुठल्या झाडाचा पाला. कुठंही कसाही झडून गेला, पायदळीं तुडवला तरी त्याची काय चिंता आहे. कशाला स्वतःला नुसतं एक व्याक्ति म्हणून महृत्त्व द्यायचं-जेवायचं अन जगायचं काम काय जनावरं करीत नाहीत--- ? त्यांत कसलं स्वारस्य आहे £ -- माणुसकीने आपल्या स्थितीची जाणीव ठेंवूज़ तिच्यांतून वर येण्याची घडपड केली तरच आपल्या श्िक्षणाला,. हुशारीला कांहीं मोल येईल. अक्या तऱ्हेनं पेंचांत पडल्यावर रघू हतत्रुद्ध होऊन जायचा. हें की ते, याचा [नकाल त्याला करतां यायचा नाही अन्‌ मग त्यातून सुटका करून घध्यायसारठीं - पण याला तो सुटका करून घेणं म्हणायचा मात्र नाही -- चाळू घडीचं आपलं काम फक्त अभ्यास करून रहायचं अशी समजूत करून घ्यायचा--

>< >< ><

फक्त अभ्यास करीत रहायचं असं रघूनं ठरवलं तरी तें त्याला जमण्या- सारखं नव्हतं. भट़िकच्या वर्गोत आल्यानंतर रिप॒ व्हून॒ विकलप्रमाणं अभ्यास या चीजेची जाणीव होऊन खडबडून जागे होणारे बापूसारखे अनेक विद्यार्थी असतात. त्यांच्या भाषेत बारा तास, चौदा तास अक्षी अभ्यासाची मोजदाद सुरू होते. जाग्रणाचा मोसम म्हणतात तो चाळू होतो -- पण रघूला या सग- ळ्याचा पत्ता असण्याचं कारण नव्हतं. वर्गात होणाऱ्या अभ्यासाला वेळच्या वेळी जुजजी उजळणीची जोड' देऊन त्याचं काम भागत असे. त्यामुळ घरची “लफडी? विसरण्यासाठी अभ्यासांत डुबून जायच असा बेत केला तरी तो पार पडत नव्हता.

रिक्राम्या बेळेचा उपयोग कसा करायचा याच्या चिंतेत असतांना र्घूला लहानपणची लवणानंद स्वामीची एक गाष्ट आठवली. लहानद्या जखमे- पासून कुठल्याही मोठ्या आजारापर्येत साऱ्या आधिव्याधीवर मिठाचा उपाय सुचवणाऱ्या त्या स्वामीबद्दल रघूला लहानपणीं मोठं कोतुक वाटलं होतं. असा एखादा सर्वकप्र उपाय आपल्यालाही सांपडला तर - त्याच त्यालाच इसूं आलं - जरथमेवर मिठाचा उपाय सुचवणारे स्वामी आणि जखमेधर मीठ चोळणं ही म्हण सचवणारा व्यवहार -- यांत आपल्याला सामान्यांच्या व्यवहारा-

ल. मा...५

६६ लबणाची मासाळी

वरच विश्वास ठेवला पाहिजे सांगायला नको होते. पुढे कालेजांत असतांना वासुदेवराव पटबर्धनांच्या वेडे व्हा ? या शब्दप्रयोगाची माहिती झाल्याबर त्याला आपल्या सामान्याच्या निर्णयाचंही असंच हसू आलं होतं - पण या वेळी आपल्याजवळ अशी काही तरी जडीबुटी असावी असा मोह व्हायचा.

-ण"्पण रघ विचाराच्या आहारी फ'र दिवस गेला नाहीं. मनात कांही खळबळ झाली की दूरबर फिरून यायचे हा त्याचा बिनपैशांचा उपाय ठरलेला होता तो आपोआप लाज लाब फिरायला जाऊं लागला -- फिरण्यात चांगळे दोन अडीच तास मोडायचे अन शिवाय पाय मेंडाळून दमून आलें म्हणजे रात्री निवात झाप लागायची. त्याच्या या फिरण्याच्या वेडाची : आख्या 'च होऊन वसली. बापूनं सुरळातीला त्याला “' काय पेन्शनरा- सारखा फिरायला जातोस ?' म्हणून चिडवले आणि त्याचा परिणाम होत नाहीसं पाहिल्यावर बापूच्या थट्टेळा नेहमीचं बळणं लागलं ---“' फिरायला जाऊन हली डोळ्याचा व्यायाम घेतोस वाटतं या वाक्याच्या भरील तो डोळे मिचकावीत कमळीला म्हणाला, “' बघा बहिणाबाई, असा बाहेरच्या ब्यायाम ध्यायची संवय झाली म्हणजे लाजचं पाहून त्याला ' दूर दृष्टि ? येईल अन्‌ जवळचं दिसनासं होइल - बाकी आमच्या दृष्टाने त॑ काहीं वाईट माही म्हणा - पण तुमचा आपला नवस तो---?

आपल्या फिरण्याचाही असा अनर्थकारक संबंध जोडतां येतो याची रघूला गंमत वाटली. त्यानं बापूला उत्तर द्यायचंच सोडल आणि आपला क्रम चालू ठेवला. त्याच्या कार्नी आलं होतं की एका कालेजचे प्रिन्सिशळ गावांतून काळेजला चार मैल रोज चालत जात असत. तेवढंच डोक्यात घेऊन त्यानं रोज चालत जायचा सराव करायचा असं ठरवलं. संध्याकाळचा त्याचा मोचा माठ्या रस्त्याकडे वळला. तरोबर कोणी नसलं तरी वाटेंत एखादा ओळखीचा विद्यार्थी भेटून त्याच्या मिडेखातर अलीकडे थाबायला लागायचा प्रसंग एक-दोनदा आल्यावर त्याने मुख्य रस्ता सोडून दिला अन्‌ तो आडवाटेनं शेतातून चालत जाऊं लागला. दररोज तो चार मैलाचा टप्पा गाठून मागं परतायचा

तसं पाहिलं तर माठ्रिकच्या वगोत जायच्या आधीपासूनच रघूच्या डोक्यांत कुलिजजे विचार येऊं लागल होते. मटद्रिकपर्यतचं शिक्षण खेडेगांवच्य़ा मुलालाच

ललघणाची मासोळी ६७ काय पण मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धां मालाचा टप्या वाटत असला तरी शहरच्या बाताबरणांत त्याला कांही किंमत उरत नाही हं रघूला कळून चुकडे होते. खेड्यांतल्या मुलानं सहर्जी व्ह. फा. ची परीक्षा द्यावी तितक्‍याच सहूज- पणें शहरांत मंट्रिकची परीक्षा होऊन जाते. तिला काहीं महत्व उरत नाहीं. खेड्यांत मुलाला ही परीक्षा पदरात पडायला उचलून खर्च करावा लागतो, त्याची फेसाटी उडते; हा विचार नोकरीच्या किंवा लायकीच्या क्षेत्रात बसत नाहीं. म्हणून हा जादा वाटणारा भुर्देड हिशेबांत घेणं अबघड वाटलं तरी कटु सत्य म्हणून पचवलं पाहिजे याची जाणीव रघूला झाली होती. त्यामुळंच मट्रिक झाल्यावर आपण शतकृत्य करणार या पाच वषीपूर्वीच्या स्वम्तांतून जागा होऊन तो खडतर वस्तुस्थितीला तोड देण्याच्या तयारीत होता. काहीं झालं तरी मंट्रिकपाशीं थांबता पुढं जाण्याची हिंमत बांधायची या विचारानं तो मनाशी आखणी करीत होता पण “' हे कसं जुळगार हा प्रश्नच त्याच्यार पुढ सारखा उभा रहायचा.

: कसं जुळणार हा प्रश्न मनांत बागवीत रघू परत फिरायचा तेव्हां मात्र तो खरोखरी स्वझाळू व्हायला लागायचा, कोणातरी मोठ्या माणसाशी ओळख होईल, त्याच्याकडून आपल्या हुशारीमुळें आपण होऊन मार्गदर्शन होईल. मदत करा ? म्हूणायची बेळ आपल्यावर यायचीच नाही. मात्र कसं घडल याची चिकेत्सा करतां रघू समाधानानं घरांत पाऊल टाकायचा.

प्रिलिमिनरी परीक्षा झाल्यावर तो या स्वप्तांतून जागा झाला. आपले बडील परीक्षेच्या फीसाठीं एक रकमेन बीस रुपये नुसत्या पत्रावर पाठवतील असं त्याला वाटेना. म्हणून परीक्षेनंतरच्या रिकाम्या आठवड्यात तो आपल्या गाबी आला. आई गेल्यापासून त्याला स्वतःचं घरसुद्धां परकंच वाटूं लागल होत. तसं वाटायला खघूच्या वाटणीच्या आलेली त्याच्या वडलांची करडी चागणूक आणि आईच्या आजारातली त्याची आरंभींची भबेपवांई हीच केवळ कारणीभूत नव्हती. गांवातले शिष्ट लोक खूच्प़ा कानी जाईल अशा बेताने, त्याच्याबद्दल सहानुभूति दाखवीत कुजबुजत असत---“' कृष्णंभटजी भाकरीची सोय व्हावी म्हणून मुलगी मिळाली तर दुसरं लयन करणार आहेत. चार-पांचर्शे रूपये द्यायची तयारीसद्धां आहे त्याची ?' आणखी वर मायेची पांखर घालण्याच्या मिषानं भर घाळीत--- “' आतां हा रू आलाय लज्लाला - चांगला

दट लबणाची मासोळी शिकला सवरलेला मुलगा -- त्याला हुंडा देऊन मुली येतील - पण ते सोडून या पन्नाशीच्या घरात आलेल्या म्हाताऱ्यानं--?? रघूनं ही सारी कुजबूज मनावर घेतली नव्हती, बडलांची अश्यी माया त्याला कर्धी लागलीच नव्हती की दुसरं लगन केलं तर ती दुरावेल अशी धास्ती पडाबी. पण त्याला आतां ही कुजबूज आठवी ती अगदीं वेगळ्या संदभात - खरोखरच वडलाच्या मनात लय़ाबिभ्ासा्ठी चार-पाचर्दा रुपये खर्चायचे असले तर आपल्या फीचे पेसे ते सहजासहजी द्यायचे नाहींत. नुसत्या पत्रावर तर मुळींच पाठवायचे नाहींत म्हणून तो तातडीनं गांवी आला.

रघू घरी आला त्यावेळीं कृष्णंभटजी कसली तरी पोथी बाचीत घरांतच बसले होते. जाकी आता त्यात कारही विशेष नव्हतं. घरात भटजी अन्‌ खूचा धाकटा भाऊ -- बाळ होता. रघूच्या आईन तो इंग्रजी शाळेंत शिकायला गेल्यावर या बाळाला जन्म दिलेला, त्याच्या जन्माबरोबरच आईला दुखणं लागलेलं--- पण तिनं ते कुणालाही मरपर्येत कळूं दिलं नाहीं बाळ तर जन्मतः रोगा. त्याच्या खस्ता काढण्यात कृष्णभटजींना घर सोडतांच येत नव्हतं. कर्धीकर्धी त्राग्यानं ते म्हणायचे देखील -- नसती पीडा कुर्णी सागितली होती £ - एकदा संपूनही जात नाहीं |! ? पण असं म्हटलं तरी भटजी बाळची होईल तितकी काळजी घ्यायचे. त्याला जवळ झोपवूनच ते पोथी वाचीत असले होते,

परीक्षेला जवळ जवळ दोन महिने अवकाश असतांना रघू असा अचानक आलेला पाहून भटर्जीच्या काळजांत चरकले. मुकाट्यानं पोथी मिटून त्यांनी आपल्या हातानं - आयुष्यात पहिल्यादाच - रघूला चहा करून दिला. तेबढ होईपर्यंत भटजींच्या मनांत अनेक दांका आल्या होत्या. आई गेल्यापासून रघूर्ची हाड दिसायला लागलींच होती. एनवेळीं प्रकति बिघडून परीक्षेचा फाम मिळत नाहीं म्हणून तर हा परत आला नाहीं ना ? आणि याच्याही पुढची भयानक इंका म्हणजे यानं आई गेल्यावर अभ्यासच टाकला नाहीं ना? मागच्या वर्षी थातुरमातुर करून वर चढला असेल पण यंदा भाडं फुटून गेलं असेळ का त्याला एकदम गांगरून टाकायला नको म्हणून भटजींनी अगर्दी सोम्यपर्णे विचारलं---

असा एकाएकी कां आल'स ? पत्रत्रित्र पाठवतां ! तूं माटरिक व्हायला

.लवणाची मासोळी ६९ कजर्‍यकयाकास््लुव्िसस्सवत्सतत्सससस.्‌गनिख्क्खप्रार 11111. 1 1111 111111 1र्‍11111_11ृ11111_1ृ_11र्‍र्‍1र्‍1र्‍ 0.10, पाहिजे. कशाची काळजी करूं नकोस. यंदां अभ्यास झाला नसला तरी मनाला ळावून घेऊ नकोस--?

“६ तसं नाही दादा ---?

:६ तू कांहीं लपवू नकोस. मी पंचांगात पाहिलंय; आपला साडसाती आहे सध्या. येईल त्याला पाठ दिलो पाहिजे, तुझ्यावर तर आतां सारं कांहीं आहे ___ 32)

रघूला त॑ बोलणं समजेना. त्यानं एकदम सागून टाकलं फोरमचे पैसे न्यायला आलाय मा. मधे एकदा घरी यावंसं वाटलं -- ”?

“५ ये की. - पण तुला फाम मिळाला ना? *

:: अजून मिळाला नाही. पण त्यात काय आहे. पहिला नाहीं तर दुसरा नभर येईल माझा. निकाल लागल्याबरोबर पैसे भरायला हवेत मग वेळ मिळायचा नाही म्हणून आर्धा आला --?

बरं झाले आलास ते. अलीकडे बाळ तुझी आठवण काढतो ---?

आणि दुसऱ्या दिवशी रघूनं मीत भोत फॉर्मसाठीं बीस रुपये मागितले तेव्हा भटजींनी त्याच्या हातावर पंचवीस रुपय ठेवळ “' आतां ऐन परी- क्षेच्या वेळी तब्येतीचे हाल करून घेऊं नकोस. दूघबिध घेत जा. त्या घरांत तुला काम पडत असलं तर या दोन महिन्यापुरता वेगळो खाली घेऊन रहा अन्‌ खानावळोंत जेवून अभ्यास कर. मा. पैसे पाठवीन. *' खूचे डोळे 'पाणावले. त्याला कळेना आपण कुणाशी बोलता. आहोंत. चटकन्‌ तोंड फिखून त्यानं नाक पुसण्याचं निमित्त कलं अन्‌ मग तो अडखळत म्हणाला,

तिथं काहीं त्रास नाहीं. खानावळींतल्या जेवणानंच प्रकृति बिघडेल एखादवेळी. चागलं चाललंय माझं, आणि त्यानी आतां इतकी पाच बघ केलंय तर उगीच दोन महिन्यासाठी त्यांना अनू आपल्याला अपवाद कशाला तुम्ही काही काळजी करू नका दादा.

परत जातांना रघू एका निराळ्या जगांत बावरत होता. वडलांच्या अचानक सहानुभूतीनं त्याला अस्मान ठेंगणे केलं होतं. कॉलेजांत कसं जायचं ही दोका आतां त्यानं डोक्यांतून काढून टाकळी. आपण कालेजांत जाणारच. फक्त कोणत्या हाच प्रश्न उरलाय. अशा आनंदांत गुरफटून तो शिवपूरच्या इद्दींत शिरला.

७० लवणाची मासोळी! १८७५५५७ ५७ ७99 “5 55 4७% &5 8. अड 95 “5 ७5 7 झा. 88 5 95 ७0 ७0 0 ७७ ७७ 85 ७5 ॥७ 35 88) 08 अह झड गक आह धाड अठ भा ७७ 15 डर क्क

परीक्षा संपल्यावर तो आठवणीनं कांहींजणांना भेटला. त्यांत अर्थातच सानमास्तर होते, त्यानी स्वभावाप्रमाणं रघूची थट्टा केली.

:: आतां कसली तक्रार आहे ? गाणिताचे पेपर दीडशे मार्काचेच काँ असतात ? संबंध मार्क मिळवायला आणखी पेपर हवे होते £

:£६ आतां तक्रार नाहीं कसलीसुद्धां---

:: मग ? सो व्हाट ! आता शाळा संपठी. शाळेतल्या मास्तराकडे का आलास ? नाऊ गो टु प्रोफसर्स. पुढं जाव; रंगाळतोस कां

:६ पुण पुढे कुठं जायचं १? मी गरीब आहे---??

“६ हातू रड्या ! नो गरीब - तुला कोण थाबवणार आहे ? चल नी इथनं. पुनः इथ परत येऊं नकोस. *

इथं परत येऊं नकोस म्हणून सांगताय सर - पण कुठं जाऊ तं मात्र सांगत नाहीं---

५६ ती कोपऱ्यांतली काठी इकडं आण अघूं ??

£ कशाला ? मळा मार द्यायला ??

“: तुझी काय भीति आहे का मला ? पण मार कशाला द्यायचा ?-- तुझ्या हातातच देतो ती काठी - अजून तुला आधार हवासा वाटतोय. कुठं जायचं ते दुसऱ्यांनी सागायला हवंय - अन्‌ म्हणे स्कॉठर पहिल्या नेबरचा ] नो गुड्‌-नो गुड. ?

--त्या वेळेला तिथल्या काळेजांत उणीपुरी तीनशों मुलं होती. एवदथाशा' लहान कॉलेजांत आपल्या स्कालरनं जावं असं सान्याना वाटत नव्हतं. पण त्यांच्या सांगण्याची तऱ्हा निराळी होती. '' अरे आपल्या हायस्कूलनं या कॉलेजच्या क्रिकेट टीमला मारा दिला. तिथं तूं जाणार ! अन्‌ किती दिवस गणिताचा विद्यार्थी तूं. तुला तर सायन्सकडेच जायला हवं. मग दोन वर्षोरनी जायचं ते आतांच कां जात नाहींस ? पुण्याला तुला भरपूर स्कॉलरशिप मिळेल. नवं वातावरण आढळेल. इथं वासरांत लंगडी गाय ठरतोयस. तिथं दंड थोपटावे लागतील, जा. पुनः येऊं नकोस इथं-- ?

आणि पुनः परत यायचं नाही. अश्या इव्यासाने त्यानं पाच वषीपूर्वी ज्या' उत्साहान शिवपुरात प्रवेश केला होता त्याच उत्साहानं बाहेर पाऊल टाकलं.

>< >< ><

लवणाची मासोळी ७१ ७७ ॥४'॥0) 80 की करी आळा ७७% करि कॅहली की भांआ्रा कॉ या का ७5 80 48 ता अ) का ५७ ॥8 कर का किड विक किड हळ "क्क "हळ वळ कक किक हळ कळ कळ

जुळैची पंघरा तारीख उल्टून गेली तसा रघू अधिकाधिक अस्वस्थ होऊं लागला. अजून स्कॉलरशिपचा निकाल बोडोबर लागला नव्हता. त्यानं धीट- पणानं ऑफिसांत चौकशी केली तेव्हां तिथल्या अपरिचित कारकुनानं जो्डांवर लागेल तेव्हां पहा ? असं त्याला पूर्वीच बजावलं होतं. घरून कृष्णंभटजी चे दोन-तीन पत्रं येऊन पडली हाती. अजून निकाल लागला नार्ही हाच मजकूर त्यांना पुनः पुनः कळवतांना रघूच्या जिवावर येत होत. कृष्णंभटजींची काळजी एक तऱ्हेची होती; रघूची दुसऱ्या तऱ्हेची होती. शिवपुरांत राहिलास तर थोड्या खर्चात कसं तरी करता येईल. मी निमतील तितके पैसे पाठवीन? असं कृष्णेभटजींच म्हणणं होते तर पुण्यात जास्त सवळत मिळून सोय होईल ? असं सागून रघूनं ठरल्याप्रमाण आपला पुण्याला जायचा बेत तडीला नेला होता.

पुण्यांत पाऊळ '1/ 74'बून रघूला पावलोपावली मयसभची अन्‌ ल॑केतल्या सोन्याच्या विटाची आठवण होत होती पुण्याला तोस तर उतर- णार कुठं, रहायची सोय काय हे प्रश्न बडलानीं विचारले तेव्हा रघूला उगीचच अडचणी टाकणारे वाटले होते. स्टेशनवर उतरून कालजच्या जवळ झाल्यावर त्याची जागेसाठी भ्रमती सुरू झाली. त्यावेळेला रिक आसपास पाच पंचवीस बगले तरी केवळ विद्याश्यासाठीं खोल्या भाड्यान देणारे असे होते पण त्यांतून हिंडतां हिंडता तीस रुपये - चाळास रुपये टम ही भाड्याची भाषा ऐकून रघूची छाती दडपली होती. याच पावली परतून शिवपूरला जावं असंसुद्धा त्याच्या मनात आलं. अखेरी त्याला एक ओळखीचा चेहरा दिसला. आपल्याकडे निरखून पहाणारा हा गबाळा मुलगा कण म्हणून त्रे तरुणही खोलीच्या दाराशी थबकला; अन्‌ तो थावलेला बघून रघूने धाडस केलं--'“' तुम्ही सांगलीचे ना हो? ?

६६ हो |! काय पाहिजे तुम्हांला ? इथं नवीन आलाय का? ??

हो. आतांच येताय; खोली हुडकायची आहे. पण आता टागेवाला थांबायला तयार नाही. थोडा वेळ माझ सामान ठेवूं का तुमच्या खोलींत?

६६ ठेवा ना. इथं खोल्यांना तोटा नार्ही. हवं तर आता खोडी मिळेल तुम्हांला याच जंगल्यांत--

७२ लवणाची मासोळी

धळ ७७ ७७०७0 काळा 0्आळ्ग्आ्ग्ा््गागाा्भागाभाकाल्ा भावा्याचाचाशाकात्रात &1॥&ा.या.ा,॥॥शककक तशा खोल्या पाहिल्यात मीं. पण माझं थोडं वेगळं आहे --- ६६ आहे. ठेवा तुमचं सामान इथ--

स्वोलींत सामान ठेवून, तिथेच चहा घेतां घेतां त्यांसी एकमेकांची ओळख करून घेतली. आपल्या केंद्रातून पहिल्या आलेला जोशी तो हाच हें कळल्यावर चेंदू बापटला गंमत वाटली. “' मग तुम्हो आमच्या शाळेचेच विद्यार्थी तर ! हवं तितके दिवस इथे रहा - तुमच्याजद्दळ पुष्कळ ऐकलंय मी---?

रघूला मात्र मोठ्या रस्त्याला फिरायला जातांना कधी मर्धी दिसणाऱ्या तरुणाच नांव चंदू बापट आहे यापेक्षा अधिक सुगावा लागला नाहीं. त्याला आपल्याबद्दल पुष्कळ ऐकायला कुठून मिळालं हे तर मुळींच समजलं ना चंदूचे बोलणं थट्रेबारी न्यावं म्हणून ता म्हणाला, पुण्या जाटिरात लवकर होते अस म्हणतात; पण स्टेशनवर उतरताच ती होईल असं वाटलं

ही जाहिरात पुण्यातली नाही. शिवपुरांतळीच आहे. अन्‌ तिचं श्रेय माझ्या बहिणीला आहे. ?

पण माझी तर तिथल्या एकाही मुलीशी आळख नाही --- ”'

तुम्ही खाटं बोलताय असं मी पाहिल्या भेटींतच तरी म्हणत नाहीं पण मला वाटत, तम्हाला यम वायट निदान नावानं तरी ठाऊक आहे. *?

“६ त्या तर आमच्या वगातच होत्या गेल्या वर्धी--

मग झालं तर. तिनंच तुमच्याविषप्री आमच्या घरात सागितलं होतं. तुम्ही अडचणींतनं सुद्दा कसा वर नंघर राखीत होतात हे आमच्या इथे सगळ्यांना टाऊक आहे--- मला मात्र तुमची कांहींच माहिती नव्हती. केवळ रस्त्याबर पाहिलेलं--- एवढथाशा घाग्यानं मी तुम्हाला त्रास देतो. आहे. पण तुम्ही एकटेच आहांत इथं ??

*“ मग ! अहो, आता माहिती झाल्यावर तरी सरळ विचारा कीं -- यमू शिवपुरातच कालेजात जाणार आहे - तिला काय करायचं इथं येऊन ?

छवगाची मासोळी ७३ तसं नव्हे - मी म्हणणार होतां खोलींत तुम्ही एकटेच आहांत काय एवढी भाडी आहेत इथं - माझ्यासारख्याची पंचाईतच ---!?

“६ ह्या बंगल्यांतल्या खोल्या त्यांतल्या त्यांत स्वस्त आहेत. जिमखान्याच्या बाजूला गेलं म्हणजे बारा-बारा, पंधघरा-पंधरा रुपये दरमहा घेतात खोलीला. तुम्ही इथे अडचण मानूं नका. मला भाडं देणारा जोडीदार घेतलाच पाहिजे असं नार्ही. तुम्हांला वाटलं तर इथंच रहा. तुमच्या अभ्पासाला अडचण होणार नसली तर माझी कांहीच हृरकत नाहीं--

“: निदान दुसरी सोय होईपर्यंत तरी इथे रहातो. स्कॉलरशिप मिळाली की माझ्या वाटणीचं भाडंसुद्धा देईन. तसाच नाहीं रहाणार मी--?

तृ काय तुम्हाला हवं ते करा, स्कॉलरारिप मिळेपर्यंत आणखी काही हवं नका झालं तर संकोच मानतां सागत चला ---?

तेव्हांपासून रघू , चंदू बापटाच्या खोलींत रहात होता. विद्यार्थ्यीच्या खोलीचे म्हणून जे नियम होते त्यामुळं रथूला हातानं स्वय्रेंपाक करण्याचा ञेत सोडून द्यावा लागला. काय करायचं याची पिता बापटनं दोघांचा ड्रा चाळू करून साड'वली होती. खूला महिनाभर मुकाट्यानं रहावं लागळ अजून स्काठरशिपचा निकालसुद्धा नाहीं. खोलीचं भाडं सोडलं तरी निदान खालेल्या अन्नाचे पैसे द्यायला हवेत हो रुखरुख त्याला टोचीत होती. अन्‌ चैदू बापट त्याबद्दल एक अक्षराने त्रोळत नव्हता म्हणून रघूची रुखरुख बाढली होती अन्‌ स्कालरशिपचा निकाल बोडावर लागत नव्हता.

>< >< ><

रघूच्या आवडीचा विष्रय़ गणित. बायनॉमियळू थिअरम आणि नाइन पॉइट सर्केळ यासारख्या रुक्ष आणि अडचणीच्या वाटणाऱ्या भागांशी तो मोठ्या हुरूपानं समरसून जायचा. बुद्धीचे कडे-कंगोरे घासून काढायला गगितासारखा विषय नाहीं म्हणून त्यात रमण्यातला आनंद घेण्याची त्याला मौज, वाटायची. अत्यांच्या ' प्रेमवीर ' सिनेमांतली विनोदी समीकरणं याहूनसुद्धा त्याचा गणितावरचा लोम ढळला नाही. अशा स्थितीत त्याचं

लक्ष काव्या-वाडयययाकडे वळलं त॑ निराळ्याच कारणानं. शाळेत असतांना

७४ लवणांची मासोळी

बा ॥७ ७५ ७5 99 ७8 98 5 भा 48 55 0४ ७8 ॥॥ ७0 ७७ ७7 ७७ ७६ ॥॥ ७७ आआआ) अ) 90 ७) ७७ 89 5) 1590 भा हड कळशडाकरिवी

इंग्रजी आणि शास्त्राखेरोज बाकीच्या सगळ्या विषयांचा मराठींतनं अभ्यास करतांना त्याची एक पद्धत बसून गेली होती. सारेच विषय इंप्रजींतून करण्याची पाळी आल्यावर ती पद्धत निरुपय्रोगी ठरली, त्यांतल्या त्गात इंग्रजी आणि संस्कृत या विषयांनीं त्याचं डोकं फोडलं. सहामाहीत इंग्रजींत कसेबसे पासापुरते आणि संस्कृतात स्कालरला लाजिरवाणे वाटणारे पन्नास टक्के मार्क पाहिल्यावर रघूला हादरा बसल. संस्कृतच्या इंग्रजीकरणाला तर कांही घरबंधच नव्हता. ' मदिराक्षी ' आणि ' रंमोरु ' सारखी स्त्रीचं रमणीय वर्णन करणारी विशेषण इंग्रजी भाषांतरांत वाइन आईड वन्‌ अण्ड प्लन्टेन्‌ थाईड टू ?? असल्या हास्यास्पद दाब्दप्रयोगांनीं व्यक्‍त केल्याशिवाय त्या शब्दाचा अथे कळला असा परीक्षकाला पुरावा मिळत नार्ही. हा शोध वाडय़याचं अगदीं जुजबी प्रेम असलेल्याळासद्धा हैराण करणारा होता. पण तो पचवल्याशिबाय गति नव्हती. इंग्रजीची सामग्री कालेजच्या मानाने कमी पडणारी होती. तिची भरपाई करण्यासाठीं एफ्‌. वायूच्या दुसऱ्या सहामादी- पासून नियमितपणे रघू काळेजच्या लायबरींत जाऊं लागला,

सवसाधारणपणं इंग्रजीचं शान वाढावे म्हणून रघूनं अवातर वाचन करायला सुरवात केली. कानन डायलपासून सुरवात करून दरराज कमीत कमी शभर ते दीडशे पानं वाचायचीच अश्या हव्यासानं तो रेटून बसूं लागला. कानन्‌ डायलची गोडी लवकरच संपली. तरी वाचनाचं क्षेत्र कादंअऱ्यांचच राहिलं - डिकन्सच्या ' टेळ आफ टू सटीज्‌ ' ची संक्षित आवृत्ति खूनं माद्रिकच्या वेळीं रोपेड रीडिंगच टेक्स्ट म्हणून वाचली होती. त्या धोरणान त्यान डिकन्सला हात घातला, पिकविकच्या गंमतीनं त्याची डिकन्सची गोडी वाढली. पण त्याला खरं वेड लावलं तें डेव्हिड कापरफील्डनं. लहानपणी सावत्रपणाच्या चरकांत सापडलेली, पावाच्या तुकड्यासाठीं बणवण हिंडाब लागणारी, कोवळ्या वयांत कारखान्यात राबणारी डिकन्सच्या कादंबऱ्यांतली अनाथ मुलं - त्याच तं जीवनचित्रण वाचून रघूला लाज वाटली. आपण गरीब, हालांत दिवस काढणारे असं स्वतःला म्हणतो, पण यांच्या पासंगाला तरी आपले दाल पुरतील का ? स्वतंत्र देशांतल्या मुलांचीसद्धां अश्शी स्थिति असू शकते तर - की पारतंत्र्यानं आपल्याला इतकं परावलंबी करूय ठेवलंय या पराव- लंबनांत एवदीशी खोट पडली कीं आपल्याला अन्याय - अन्याय म्हणून

लवणाची मासोळी ७५ भुई घोपटावी लागते ? पांच वर्षे इनामदारांच्या कुटुंबांत आणि आतां चेदू बापटाच्या खोलींत राहून आपल्याला जो विषाद वाटतो त्याला कांहीं कारण आहे का? इतक्या सह्दजपणें आपली जी भलीबुरी सोय होत आली आहे तिला गरिजींतले हाळ म्हणणं हं कितीसं योग्य ठरेल आपला ब्राह्मणी पिंडच आयतोबाचा आणि सखास्थ्याचा आहे म्हणून तर दी आपल्या मनाची उलाघाल होत नाहीं असा विचार करायला लागलं कीं रघूळा सुचेनासं होई आणि हा विचारच नको म्हणून तो आणखी खूप वाचायला लागे. पण वाचन सुरू झालं कीं असे विचार मनांत आल्यदीबाय रहात ना म्हणून त्यानं त्राग्यानं डिकन्स मधेच टाकून दिला !

गाल्सवर्दीच्या आधुनिक कार्दबऱ्याचं आक्षण रघूला का वाटलं कोणास ठाऊक ? कदाचित्‌ * फासाइट सागा ? च्या प्रचंडपणांत त्याचं मूळ असू ठाकेळ. मॅन ओफ प्रॉपर्टी वाचतांना रघू रागानं हिरवानिळा झाला. त्यातला तो आकषक म्हातारा, त्याची करुणापूर्ति सून आयरिन्‌ यासारख्या रमणीय चित्रांचं भानच त्याला राहिलं नाही. कादंबरीच्या नावाशी एकरूप झालेला सोम्स तेवढा रघूच्या मनावर ठसळा. श्रीमंतीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट आपली करूं पहाणारा, तिच्यावर आपला हक्क प्रस्थापित करणारा सोम्स म्हणजे रघूला आपल्या परिवय्रातला खेडेगांवी इनामदार वाट्ला, हीं मग्रूर माणसं - पेशाशिवाय काही ओळखणारी माणसं, याना माणसं तरी' का म्हणायचं सोम्सच्या जीवनाचं वर्गन वाचल्यावर रघूला वाटल संस्कृत कवि भोळे तरी म्हटले पाहिजेत किंबा लाचार तरी म्हटले पाहिजेत. ठांगारचेष्टा करून सवरून नंतर मात्र दाकुतलेलळा ओळखणारा दुष्यन्त -- महाभारतकारानं त्याचं केलं तंच वर्णन खर - काळिदासानं उगीच त्याच्यावर दुवीसाच्य़ा शापाचे पांघरूण घातलं. कथा-कादंमर्‍्यांच्या जगातनं रघू नकळत प्रत्यक्षात आला आणि त्याला अचानक आपल्या जंगल्याची एक. आख्यायिका आठवली. त्या बंगल्यांत हली एक एकाक्ष इसम माळ्याचं अन्‌ विद्यार्थ्याच्या हरकाम्याचं काम करीत होता तो कुणालाही एवढ्या तेवढ्यावरून टाकून बोलायचा अन्‌ त्याच्या बोलण्याचं पाठूपद असायचं “' कां लई माज आलाया पैक्याचा ? त्या पालुपदाच्या बुडाशी ती आख्यायिका होती. या एकाक्षाच्या आधी एक जाई बंगल्यातलीं काम करीत असे. तिथं रहाणाच्या'

७६ ळवणाची मासोळी अह ७७ शद धा भाऊ ७0 भा. 08 ७8 ७8. /03. 69 3६ 000 0) झह छा ग्रा धड ७७ ७६ अश यो. हत डा ०५३ हड झा धाड. 38 ७७ धा 0७ ५5 वड. ७७.५७ भकला_ अ7त्रकडी संचाविश्ी उलटून एक-दोन मुलाचे बाप झालेल्या बाप्या विद्यार्थ्यांना कुर्णी सागितलं - निदान ते तसे म्हणत होत म्हणे - की या बंगल्यांतून बायका कामं धरतात तीं अवांतर ? कमाई करायसाठी. त्या माहितीने या उपाशी बाप्यातला उपाशी पुरुष जागा झाला आणि त्यानी त्या जाईला रात्रींची भांडी सकाळीं बिघडतात तेव्हा ती रात्रींच्या रात्री घासून टाक म्हणून सांगितलं आणि नंतर थोड्याच दिवसानी पन्नाशी उलटलेली ती बाई या बाप्यांच्या खोलींतून शंख करीत बाहेर आली. त्यावेळीं एका हातानं तिच्या हातात नोटा देत दुसऱ्या हातानं तिचं तोंड बंद करण्याचाही प्रयोग झाला. अन्‌ तेव्हां- पासून हा उमंट एकाक्ष माळी बंगल्यातळ काम पाहूं लागला. साम्स आपल्या बायकोवर अत्याचार करतो ही हकीकत वाचताना रघूला आठवली ती या म्हाताऱ्या माळगीची हकीगत. पण हे चित्र फार थोडा वेळ टिकल झ्या रनामदारी वातावरणाशी आपण याची सागड घातळी हाता ते बातावरण कां विसरावं याची त्याला खंत वाटली. आयरिनूचं दुसऱ्यावर प्रेम होतं म्हणून सोम्सच्या वागणुकीला अत्याचार म्हणायचं ? वर्षानुवध इनामदारांच्या घरची बाज अढवणारी बपूचा आई तरी काय़ वेगळी होती ? साऱ्या जन्मात नबऱ्या- शिवाय दुसऱ्या पुरुषाचा बारा लागलेली ती बाई -- तिचा त्थिति आयरिन- पक्षादी करुणास्पद नव्हती का? आणि ही सारी ईश्वरी कृपा म्हणून अंग झाडून मोकळे होगारे अप्या इनामदार -- सोम्सच्या कड'वटपणापेक्षा हा इनामदारी गुळचटपगा अधिक भयानक होता. बापूची आई भरल्या कुंकवानं जगत हाती ती मरण येत नाहीं म्हणून, यापेक्षा जिवंत मरण म्हणतात तें वेगळं काय असू शकगार ? प्रत्येक मतुष्यच स्त्रीला अशी ' संपत्ती *ची बाज समजत नाहीं का ? असल्या विचाराचे तुबळ सुरूं झाल की रघूला वाटायचं कुठून झक मारली आणि या कादअऱ्याच्या नादाला लागलां.

अशी अवस्था झाली तरी रघूच्या वाचनाचा परिणाम व्हायचा तोच झाला. अतिवाचनानं डोळे दुखवू. लागळे आणि त्या दुखऱ्या डोळ्यांनीच इंटरच्य़ा सहामाहीचे पेपर कसेअसे लिहून तो घरी परत आला. इंग्रजी 'सुधारण्यासाठीं म्हणून जो नाद त्यानं लावून घेतला त्यानं त्याच्या नेमलेल्या अभ्यासाचं खोजरं केलं होतं. सट्टींत बाकीचे विद्यार्थी जादा अभ्यासाला म्हणून पुण्यांत राहिले असतांना, रघूळा मात्र मागं पडलेला अभ्यास भरून

लवणाची मासोळी ७७ काढावयाचा विचारसुद्धा बाजूला टाकून, डाक्‍्टरी सल्ल्याप्रमाणं सक्तीची विश्रांति घेण भाग पडलं होतं. त्याच्या येण्यान कृष्णंभटजींना आश्चवये तर वाटलंच; पण ते थोडेसे खट्ट्टही झाले

>९ >< ><

आश्चिनाचा दुसरा पंधरवडा म्हणजे भटजीना गदींचा असायचा. पाहू मागाहून; करूं सबडीनं म्हणून मार्ग टाकलेले पक्ष घाईन उरकण्याची या वेळीं रीघ लागलेली असायची, पण रघू आल्यावर आठवडा झाला तरीं भटजीच्या- कडे कोणी आलं नाही. त्याचा सारा वेळ घरात बाळाचं करण्यात आणि जुन्या पोथ्या वाचण्यांत जायचा. इनामदाराचा अड्डा बंद झाला होता. कृष्णं- भटजी संध्याकाळच्या वेळी बाहेर पडलेच तर कृष्णेवर संध्या उरकून येण्या- पुरते बाहेर रहायचे. रघूश्शी बोलताना ते कांही संबध नसताना '' तूं पुण्याला गेलास तंच बरं झाले ? असं म्हणाले, पण आपल्या बदललेल्या स्थितीविषरयीं त्यानी अक्षर उच्चारलं नाहीं. रघूलाही विचारण्याचे धाडस झालं नाही. जनी स्थिति राहिली नसली तरी एखादवेळी “' तुझा बाप गेला नाहीं अजून घरची काळजी करायला २? हे शब्द ऐकायला मिळतील अशी खूला भीति होती. किरकिऱ्या बाळानं मात्र एकदा खघूला सांगितलं होतं, “' दादा भांडले; खूप खूप मोठ भांडले. ?” पण कुणार्शी ते त्याला सागतां आलं नाही. इनामदाराचा जापू एक दिवस अंगावरनं गेला तरी त्याने रघूकड पाहिलंच नाहीं अशा दंगानं पुढं चालायला सुरवात केली,

हळूहळू दिवाळी आली तशी भटजींची उलाघाल वाढली. रोजचा भात उकडायचं किंबा भाकरी भाजायचं काम अंगवळणी पडलं असल तरी सणाला काय करायचं ते त्यांना समजेना, रघूच्या दुखऱ्या डोळ्यामुळं त्यानं चुलीपार्शी जाण्याचा प्रश्नच नव्हता. बाळाचा इट्ट पुरवण्यासाठी त्याला चार आण्यांची दारू आणन दिली तर त्याचा दिवाळीच्या फराळासाठी इद्ट चाळू झाला ५६ दिवाळीच्या मुहूर्तानं सारं बिसरून जाऊं. तुम्ही फराळाला इकडं या ?”? असा निरोप इनामदारांच्या अन्‌ मास्तरांच्या घरून भटजींना पोचला होता. पण त्यांचा पीळ कायम होता. बाळाचा हट्ट आवरण्याच्या पढीकडे तो जाऊं लागला तेव्हां भटजींनी आपल्या ठेवणींतळा एक रुपया काढून खघूला

49्ट लबणाची मासोळी सांगितलं, “' बाहेर जाऊन त्याला कारही तरी खायला घेऊन ये ? बाळानंही आपला हृट्ट पुढं चालबला, “' मला बिकट - मुरंभी नकोत - दिवाळीचं हवंय. *' “' आण जा त्य़ाला काय हब ते - पण निदानी ब्राह्मणांच्या 'हाटेलांतलं तरी आण ?? भटजींनी हतबुद्धपर्णे रघूला सांगितले. ते हाटेलांतले चिवडा लाडू भटजींच्या घरात आले. आणि मुलाच्या हृट्टाखातर भटडीर्मी आपलं तोंडसुद्धा विटाळलं

-र्‍र्‍त्यानंतर मात्र त्यार्नी र्वक घेऊन तीन दिवस कडक उपास केला. शेकराला महारुद्र केला हाटेलचं खाण्यांत जे काही पाप घडलं असेल तें धुवून निघावे म्हणून करायचे तेवढे सोपस्कार केले. हा सारा प्रकार पाहून खघूनं धाडस करून विचारलं, गांबात काय जिनसल्यं ??

अरे चालायचंच ! त्यात काय विरोष आहे तूं कशाला लक्ष घालतोस

“६ घरवा बापू अंगावरनं गेला तरी बोलला नाहीं - इतकं कायर झालंय £ ?

व्हायच काय ? तो तरी इनामदाराचाच पोरगा ना. वाडा आहे. सार घर पोकळ झालं तरी अजून मिजास उतरत नाही -- ?

“६ आपल्याला त्याच्या इनामदारीशीं अन्‌ पोकळपणाशी काय करायचं आहे ?

५६ कांहीं नाही. - आतां त्याच्याशीच काय पण साऱ्या ब्राह्मण आळीरशी आपल्याला कांही कततंब्य नाहीं. ??

“५ मला अजून समजत नाही. बाळ म्हणत होता. तुमचं माठ भांडण झालं. कुणाशी अन्‌ कशासाठी £ *' खघूच्या मनांत वेगळीच शेका आली. कमळीने किंबा बापूनं काहीं घोटाळा करून आपल्या नावाशी तर चिकटवून दिला नसेल, अन्‌ त्यांत इनामदारांना अप्रमान वाटला असेल. खाल्ल्या घरचे वासे मोजल्याबद्दल त्यांसी भटजींना बोळ लाबला असेल अन्‌ वडलांनी तिरीमिरीनं इनामदारांच्या पोकळपणाचा फुगा चार माणसांत फोडला असेल. -आपणच का या साऱ्याच कारण |

-“णारघूचा अंदाज सपशेल चुकला होता. त्याची बुद्धिमत्ता कितीही तीत्र

लबणाची मासोळी ७९ असली तरी एका गोष्टींत त्याला कर्थीच अंदाज बाधता आला नाहीं ते म्हणजे स्वतःचे महत्त्व किंबा गौणपणा, एखादी बिपरीत गोष्ट घइलेली दिसली की त्याला शका य्रायची, हें. आपल्यामुळे तर झालं नाहीं ना ! स्वत.च्या

हत्वाच्या बाबतीत त्याचा अंदाज असा चालायचा तर एखादी विशेष नावाजण्यासारखी गोष्ट घडली कीं तिच्यात आपला कांही संजंध असणं शक्‍य नाही हें त्याच ठरलेलं मत असायचं. मॅट्रिकच्या वेळींच ' हायस्कूल चा विद्यार्थी पहिळा आला एवढे कळाल्यावर त्याच्या डोळ्यापुढे नांबे आली होतीं, ती गोखले आणि भावे या आपल्या प्रतिस्पध्यीची. रघू जोशी सुद्धा 'पहिळा येऊं शकेल वर्तमानपत्रांत वाचल्यावरही त्याला लवकर पटल नव्हतं - एवढच काय पण आपलें अंदाज चुकतात हे कळल्यावरही चुकीच्या अंदाजांनीं गोंधळून जायचं हा त्याचा धमच झाला होता.

कृष्णंभटजीरनी सागितल्यावर त्याची खात्री पटली. साऱ्या ब्राह्मणआळीर्शी भटजानी आपण होऊन असहकार पुकारला होता; आणि तोंही एका वेळेवर आणललं जेवण सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण्याची पाळी आली होती अश्या वेळी, काळेजात शिकायला राहिला तरी खून भटजच्याकडून पूर्वीच्या पाच रुपयापेक्षा अधिक मदतीची अपेक्षा केली नव्हती. पण त्याच्याच मनानं घेतलं; वेळ-वखत आहे, कमी अधिक पैश्याची गरज लागेल, दुसरा मुल्गाही वाटेल त्याक्षणी डाक्टग्ला आमंत्रण देणारा ! त्यासाठीं पैसा हवा, म्हणून त्यानी एकच गाष्ट केली, साऱ्या ब्राह्मषमञाळीकडे आपल्या बाकीची मागणी केली.

---त्याच्या या मागणीत लाचारी, उणेपणा किंवा काही विपरीत नव्हूर्त. इनामदारापासून महारा-पोरापर्यंत भटजीरनीं कुणाकडेही धमकृत्य केलं तरी ते त्याबद्दल जेवढी कर्मीत कमी असेल तेवढीच दक्षिगा सागीत. पण गेल्या पांच-सहा वर्षोत अस व्हायला लागलं होतं की ही कर्मीत कमी दक्षिणा सुद्धां भटजीच्या पदरात पडेनाशी झाली. त्यांनीं विचारलच तर “' देऊन टाकू एकदम वर्ष अखेरी गुऱ्हाळावर; रोख पेसा दिसतोय कुठं ! अस कांहीं तरी उत्तर मिळू लागल. रखमाबाई जित्रत होती तोंबर विरोधीभक्तीनं म्हणा, घरचं पहावं लागत नव्हतं म्हणून म्हणा कीं तशी मोठीशी गरजच पडली

८० लबणाची मासोळी नव्हती म्हणून म्हणा, भटडजार्नी या बाबतींत अवाक्षर उच्चारलं नव्हतं. पण रघूच्या शिक्षणासाठी पे-पैची काळजी करावीशी वाटूं लागली अन्‌ मग मटजीरनी साऱ्या ब्राह्मण आळीची सभा घेऊन आपल्या बाकीची गाष्ट काढली.

““ मागली जाकी ? भटजी, तुम्ही अगदी कच्छ्या - मारवाड्याची भाषा बोलायला लागलात कीं - तुम्ही काय धमाचा असा विक्रा करता मास्तरांनी आपलं ज्ञान उपयोगांत आणलं.

जाऊं द्या हो ? इनामदारांनीं सारवासारव करीत म्हटल, '' भटजी, नड असली तर पांच-पचवीस रुपये मागा. तुमचा रघू पुण्याला राहिलाय ते आम्हाला ठाऊक आहे - पण ही असली भाषा वापरून गुरुमुख विटाळूं नका. ??

: ते काय म्हणून ? ? असं म्हणत भटजीनीं आपल्या चोपडींतून नाव- निशीवार बाकीचे आंकडे वाचायलाच सुरवात केळी. प्रत्यकाची अब्रू अशी वेशीवर आल्यामुळं तोंडं उतरली तरी एका भटाचा हा उमटपणा सहन करायला जमलेले हरळींच्या मुळीचे घनी तयार नव्हते बोलणं वाढत गेलं तसं भटजींनी निक्षून सांगितलं “' मागची सारी बाकी चुकती झाल्याशिवाय कुणाच्याही घरांत धर्मकृत्याला पाय टाकणार नाहीं. ?” त्याचं रहातं घर एका ब्राह्मणाचं होतं ते सुद्धा सोडून ते विठोबाच्या देवळांतल्या झोरीत बिऱ्हाड घेऊन राहिले.

आपल्या वडलांच्या स्वाभिमानाचा आणि हिठोत्री वृत्तीचा अभिमान घरावा की, क्षक भांडण काढून उगीच गांवच्या ब्राह्मणा्शी वाकडे होऊं नका असं त्याना सांगावं, हें रघूला उमगेना. कारही तरी विचारायला पाहिजे म्हणून तो म्हणाला, “' पण दादा, इतक्या पायरीला यायला अशी बाकी तरी किती निघाली ?

£ थोडी नाहीं - झाली चुकून वखूल तर तुला कुणाकडं तोड वेंगडता सारे शिक्षण पुरं करतां येईल. हाडाची काडं नाही करावी लागणार, चांगली नऊशे रुपये बाकी आहे पंश्रा घरांची मिळून - अन्‌ तीसुद्धा वरचेवर ' पुढ बघू ? असं म्हणायला लागले तेव्हां मी टिपून ठेवायला लागला तिथपासूनची . आधीची सारी शालीच आहे कृष्णार्पण 1---?

लवणाची मासोळी ८१

: नऊशे रुपय £ चांगला सावकारीसारखा आकडा दिसतोयू्‌ कीं --?

त्याला मी काय करू ? मी काय सावकारी केटीय्‌ की व्याज आकारल्य या अप्पा इनामदाराकडंच चारशे रुपये नक्त आहेत. त्या आत्याबाईंची ब्रतं केलीं त्याचा पैसा दिला नाही सारे श्राद्षपक्ष उधार - अनंताच्या पूजेला तासभर उद्लीर झाला तर ठणाणा करतो; पण ताम्हनात कर्धी ताबडा पेसा ठेवीत नाहीं. न्हाव्या-भमटापासनं याची उघारी. आपल्या इनामदारीचा तोरा मात्र मिरवायला हवा---??

“६ पुण निदान त्याची तरी बाकी काढायला नको होती दादा. नाहीं म्हटलं तरी पाच वषे त्याच्या घरी राहिलांय मी-ाऱ?'

हो -- अन्‌ मीसुद्धा जेवलो ढोन वषे ते विसरला नाहीं मी - अन्नाची हरामी करायइतका माजला नाही मी रघू -- ?

“८ मृग असं कसं केटंत-- ??

हू तूं विचारतोस त्या आत्याबाईंच्या दाताखाली पांच वर्ष काढल्यावर ती नसताना इथला नमुना काय होता तो मी पाहिला आहे. घरच्या अड- चणीत इनामदारानं जेवायला बोलावलं म्हणून मी जाऊं लागलां तेंच चुकले--- लाब राहून जो चागुलपणा होता तो गमावला. घरच्या हरकामाचा गडी करून टाकला त्याने मला. रानात मळणीकडे जा, वाण्याकडचच सामान आणा, म्हशीच्या धारा काढा - काय वाटेल ती काम करून घेतलीं माझ्याकडनं. त्या कामाचा हिशेब घरला असता एक गडी दोन वेळचं जेवून वरखर्चाला पगार घेतल्याशेवाय राहिला नसता. पण ते काढायच नाहीं - कां तर “गुरुजी ' ' उपाध्ये ) हीं नावं गोड लागतात म्हणून, पन्नाशी उलटल्यावर इथं माझी ही अवस्था तर तिकडे तर काय तुला अन्नाच्या एकेका कणासाठी नाचचलं असेल. पण ती कार्म अन्‌ ती जवणं - आपल्या भटकीच्या बाहेरची म्हणून विसरून जायचं एवढंच ! त्याचा उच्चारच करायचा नाहीं.?

“८ घण ते तरी उच्चार करणारच ना ?

८८ अजून राहिलेत असं तुला बाटलं काय £ अत्याबाईंनं त्याचं करायचं तेवढं रामायण केलं - तूं पुण्याला हविकायला गेलास म्हणून माझे हात आमाळाला लागलेत म्हणण्याप्यत मजल गेठी.?*

ल. मा...६

८२ ळवणाची मासाळी

6 त्याचा याच्याशी काय संबरंधघ--?

खर दुखणं तंच आहे रघू - तूं मट्रिक होऊन थांबला नाहींस. कुठं नापास होतां पुढं निघालास, भटाचा मुलगा असूनसुद्धा. अन्‌ हे इनामदार जमीनदार - याचीं मुलं शिकवण्या ठेवून, बिऱ्हाडं करून, कज काढून ऐटीत

हून सुद्धां कशींबशीं दोन वर्षात एकेक यत्ता वर चढतात. त्यामुळे तर सारा जळफळाट अन्‌ झाला बाकीशी त्यांचा संबध जोडला. ' आमच्यावर भटकीच्या बराक्या काढून आता काय पोराला विलायतेला पाठवणार आहे वाटतं. अदी मुक्‍ताफळं उधळली .??

: कसली कुचकीं मन आहेत इथली. भट आणि ग्रहूस्थ, देशस्थ आगि कोकणस्थ - साघे ब्राह्मण म्हणून मिरवणंसुद्धा आजच्या काळांत शोभत नाहीं तिथ हे असले बारकावे डोक्यात घेऊन बसतात. पायाखालचं दिसत नाही. !!

५: घायाखालचे दिसायला नजर खालीं असावी लागते स्घू -याचे डोळे फिरतात आभाळात. पायाखाली आहेच बापजाद्यांनीं मिळवून ठेवलेली हरळीची मुळी ! याना काय कारण चिंता करायचं ??

५६ त्यांच्या चिंतेशी. आपल्याला काय करायचंय म्हणा ! पण आतां तुम्ही कसं करणार दादा ? ही सारी घर सुटल्यावर---

५६ नाहीं तर याच्या उधारीवर माझं चालणार आहे थोडच गावची जोसकी आहे. शेतकरी अडाणी पण तो आठवणीनं नव्याचं शेर मापटं आणून देतो. पंचागात नुसता पेरणी मळणाचा बरा दिवस पाहिला तर त्याबद्दल तो पैसा सुपारी द्यायला विसरत नाही, मला कांही कमी पडायच नाहीं. तुझं शिक्षण सपेपर्यंत दोन-तीन वर्षे कशींही निभवून नेईन मी. तूं मात्र इकडची कांही काळजी करू नकोस---

> ><

कृप्णेभटजींनी रघूळा इकडची काहीं काळजी करूं नकोस म्हणून सांगितलं होतं तरी पुण्याला आल्यावर त्याच्या डोळ्यापुढं देवळाच्या ओरींतलळं आपलं घरकुल उभं राहिलं. जिद्दीनं मिळेल त्या पशा-पावशेरावर एकभुक्त राहून जगणारे वडील, कशाचीच जाणीब नसली तरी आजारान हैराग झालला बाळ

ळबणाची मासोळी ८३ ><“आपल्या शिक्षणावर बांधलेल्या त्यांच्या आश्या - त्या दडपणानं प्रत्रच्या दबलेला दुञळा रघू वास्तविक खचचूनच जायचा. पण त्यानं हिंमत बाघली. आपल्या दुखऱ्या डोळ्याची पर्बा करतां मोठ्या उमेदी बाळगल्या. सारी हयात इनामदारांच्या अड्ड्याबर घालवलेल्या आपल्या वडलांच्या स्वभावांतल्या जाणवलेल्या पालटानं, त्याच्या जिद्दीनं, स्वाभिमानानं, पिळानं रघूला अवसान चढलं, त्या भरांत डाक्‍टराच्या सल्ला त्यानं धुडकावून दिला-- ?

महिनाभर रघून नेटानं नेमलेल्या पुस्तकाचा अभ्यास केला, अबातर वाचन बंद केलं. डोळ्यापुढं अक्षर नाचली तरी आपोआप झाप लागेपर्यंत वाचत रहायचं हा त्याचा क्रम होऊन बसला. झांपता झोंपता पुस्तक हातातनं गळून पडायचं. मिटलेल्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहायच्या हा प्रकार पाहून बापटानं त्याला एक-दोनदां त्याच्या दुखऱ्या डोळ्यांची आठवण करून दिली. पण खूने त्याकडे लक्ष दिलं नाही. व्हायचा तोच परिणाम झाला. डोळे दिवसा चुरचुरायळा लागले. बापटानं त्याच्या हातातलं पुस्तक फेकून त्याला दवाखान्यात नेला. चष्मा घेतला पाहिजे हें तर आलंच; पण निदान महिनाभर तरी बाचन पूर्णपणे बद॒ ठेवलं पाहिजे असं डोक्टरानीं निक्षून सागितलं. बापटानं त्याना रघूचा हट्टीपणा सागितला. त्यानीं सरळ डोळ्यात अँट्रोपिन घाळून रघूला परत पाठवला आणि दररोज तोच प्रयोग करण्यासाठी बापटाजवळ ट्थूब देऊन ठेवली.

रघूचा पराभव झाला. वाचन बंद झाल्यावर विचारानं त्याचं डोकं भणभणूं लागलं, बापट बिचारा सीनियरला होता तरी वेळात वेळ काटून त्याला तासभर इंटरचीं पुस्तकं वाचून दाखवू लागला. या कोवळ्या मुलाच्या मनावर परिणाम होऊं नये म्हणून कुणाची पर्वा करणारा पाडरंग सावत- सुद्धा मधून मधून त्याच्याशीं इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला.

या सहानुभूतीनं रघू जास्तीच हळवा झाला. बापटाचा पुष्कळसा वेळ प्रॅक्टिकटूमुळ कॉलेजात जायचा, पण सावत मात्र ऐन मोसमातसुद्धा रघूजबळ हवा तितका वेळ बसायला तयार असे. खघूनं विचारायच्या आधींच त्यानं सांगून टाकलं “' माझ्या टर्म्स मागच्याच वर्षी भरलेल्या आहेत. मला कॉलेजांत गेळंच पाहिजे असं नाहीं, ?? रघू नको नको म्हणत असतांना सुद्ध]

टडं लवणाची मासोळी त्यानं रघूळा आपल्या रतिबातलं दूध मायला सुरुवात केली, त्याची स्थिति गरिबीची आहे हें रघूला ठाऊक होतं. त्यामुळं तो जास्तच बुचकळ्यात पडला. पाडूरंग सावत रघूचं समाधान करण्यासाठी त्याला सांगूं लागला ---

जोशी -- तुम्ही आता काळजी करायचं सोडून द्या. काळजी करून का आता काहीं होणार आहे ? शक्‍तीचा अपव्यय करून एकदा डोळे निघडवून घेतलत एवढ्यावरनं राहाणे व्हा -- ?

:: घण मी तरी काय करूं ? इंग्रजी कच्चं पडलं - स्लालराशीप जायची भीति वाटली, त्यामुळे जास्त वाचन कराव लागलं. याला तुम्ही वबडेपणा म्हणाल काय ??

“८ अगदी आद्ध वेडेपणा - ? पांडुरंग सांबताचा तूळचा पिड उसळला. “६: जास्त वाचन केलेत अन्‌ त्याचा परिणाम काय झाला तो तुम्हीच पहा ना! तुम्हीं ताकर्दाच्या बाहेर श्रम करायला नको होत. ?

:: घग मीं काय करायला हव होतं १---आता असा पंगु होऊन पडलों आहे तव्हां मी चुकळों असं प्रत्येकजण म्हणणारच - पण माझं काय चुकलं आणि काय बरोबर झाल असत हें मात्र सागणारं भेटणार नाहीं. ? रघूच्या स्वरात चिडकेपणापेक्षाही असहायता अधिक होती.

पाडुरंग सावंताचा स्वर पुनः बदलला. तो समजावणीच्या सुरात सागू लागला, “' तुम्हाला ज॑ बरोबर वाटलं तेच तुम्ही केलत जोशी. पण तुम्ही स्थोलात दिरला नाहींत - तो तुमचा दोष नाही, तुमच्या ब्राह्मणी पिडाचा दोष आहे अस म्हटलं तर तुम्हाला कट्टू वाटेळ, हा सावंत अखेर जातीवर आला असं सुद्धा तुम्ही उघड नाही तरी मनात म्हणाल, पण मी सांगता तेंच खरं आहे. उदहरणानं सांगायचं तर मी म्हणेन तुम्हा ब्राह्मणांना नुसतं जमिनीवर डोलणारं पीक आणि त्याचं मोजमाप ठाऊक असतं, त्यासाठी करावी लागणारी जमिनीची नांगरट - मेहनत - तिच्या पोटात शिरण्याची किमया ठाऊक नसते. *?

: तुमचं उदाहरण अरांबर असेल - पण मी पडलां ब्राह्मण तेव्हा या उदाहरणापंक्षां सरळ मुळांत तुम्हांला काय म्हणायचे आहे तेंच सागा ना ---??

“६ हूंच पहा - मी इतकं सांगितलं तरी माझं उदाहरण कांद्दी तुम्हांला

छब्रणाची मासोळी टप्‌ आवडलेलं दिसत नाहीं जोशी. तुम्हाला हव तं सुद्धां मी सागेन पण कुणास ठाऊक ते तरी तुम्हांला पचेल कीं नार्ही ---??

नाहीं पचलं तर तुम्ही सक्ति थोडीच करणार आहात --

तुमचं बाचनाचं वेड, स्कालरशिप टिकवण्यासाठी इंग्रजी सुधारण्याची घडपड, या साऱ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूं - तुम्ही कर्धी असा विचार केलात का आपलें इंग्रजी कच्चं राहिलंच का सावंतानं क्षणभर रघूकडं पाहिलं - तो गप्प राहून नुसता ऐकत होता त्याला धक्का देण्यासाठीं सावंत 'एकदम म्हणाला--“' जोशी, या साऱ्याच मूळ दारिद्यात ! ??

हृ तुमचं नेहमींचं तत्त्वज्ञान आलं. मला ते अर्थकारण -- राजकारण कांहीं नका. दारिद्याचा आणि इंग्रजी कच्चं राहण्याचा संबंध काय ? ?

संजेध आहे, पण तो कर्धी तुर्म्ही ध्यानांत घेतलाच नाहीं. म्हणून मी म्हणाला तुम्ही खोलांत शिरला नाही. अहो, तुमचं इंग्रजी कच्चं राहिलं, कारण सातवी होईपर्यंत तुमच्या डोक्यात इंग्रजी शिकायचा विचारच आला नसेल. नंतर तुम्ही घाईनं एका वर्षोत तीन यत्ता केल्यात पण आर्धी तीन बघ इंग्रजी शाळेच्या व्राताबरणांत राहून, सावकाशीनं इंग्रजीचा पाया पक्षा करणारे दुसरे अनेक होत त्यांना ती अनुकूलता होती. आणि तुमच्या दारिद्यामुळं तुम्हांला नव्हती - म्हणून हें तुलनेनं जाणवणारं अंतर आतां एकदम उठून दिसायला लागलं. तें भरून काढायसाठी तुम्ही अति श्रम केलेत आणि आणखी संकटात पडलात. म्हणून मी म्हणतो याचं मूळ दारिद्यांत आहे हें विसरून तुम्ही नसती वरवरची इग्रजीपुरती मलमपट्टी करायला निघालात हें प्चुकलं 99

५: समजा, तुमजं म्हणणे खरं मानलं तरी त्यावर उपाय काय ? ?

५६ दारिद्याविरुद्ध झगडायला त'कद्‌ वाढवायच्या ऐवर्जी ती गमावणं हा तरी स्थास नव्हे. तुम्हां-आम्हा गरिबांना जगात रहायचं असलं तर निदानी आपली इारीरप्रकृति धड ठेवल्याशिवाय कांहीही करता येणार नाहीं. तेंच आपलं हक्काचं भाडवल.

५: त्यालाही पैसा लागतो अन्‌ तिथंच सारं नडत. हें ब्हिशस्‌ सर्कल-- बातचक्र आहे. यांतून उपाय निघत नाहीं सावंत - ? खुनं खिनपर्णे

८६ लबणाची मासोळी दतितेनिनेसलमिनननमोर नरयोनोलनडनर कित नादनन अनुमान काढलं. सावंत गप्प राहिला. रघूच्या मनोवृत्तींत त्याला कांहीही सागितलं तरी तो आपल्या मूळपदावर आल्याशिवाय रहायचा नाही हैं सावतानं ओळखलं अन्‌ तेवढ्यापुरतं त॑ बोलणं संपलं. शेबर्टी आपलंच म्हणणं खरं टरलं याचं वाटायचं तेवढं समाधान मात्र रघूला लाभलं.

जानेबारीच्या सुरुवातीला डोळ्याना चष्मा लावून रघून जुजबी वाचन सरू केलं, पण जुजत्नी म्हटलं तरी परीक्षेची ताराख समोर दिसत असताना रघू- सारख्याकडून व्हायचा तितका अतिरक होत राहिलाच. ब्रापटने त्याला एक- दोनदा सांगून पाहिलं. पण तो याच्यापेक्षां अधिक कांहीं करण्याच्या वृत्तींतला नव्हता. पांडुरंग सावंतानं मात्र आपला स्वतःचा खास उपाय योजला. त्यानं रघूर्ची पुस्तकच उचळून आपल्या टूंकेत कुलपांत ठेवून दिली रघू अगदींच अजीजीला आला तेव्हा त्यानं रघूची थट्टा करायला सरुवात केली---

“६: असं रडू रडूं काय करतांय जोशीबुबा ! यंदाची परीक्षा तुम्हाला लाभत नाही असं समजा कां.

८“: समजून वषे काहीं भरून येत नाहीं. *!

हात्याच्या ! एका वर्षासाठी इतकी मुळमुळशाई। ! राव तुम्हांला आता मातर या सावंताची शिकवणीच धरायला पाहिजे. ”?

“६ ती कशाची ! ??

कशाची ? तुम्हांला काय एक म्हणून शिकवून भागणार आहे. गप बसा राव - तुम्हाला ठाऊक आहे इंटर सायन्स होऊन मला चार वर्षे झालीत. पण अजून माझी एस्‌. ई. चालली आहे. तुमच्यासारखं हळहळत बसलो. असता तर मागच्या वर्षींच इंजिनेयर झालो नाही म्हणून रडून रडून माझे डोळ फुटले असते--?)

“६ तुम्हाला असेल तकी सवड'--- ?

“६: बा जोशीबुवा |! माझी नव्यानं ओळख झाल्यासारखं बोलतांय्‌ कीं 1' मी तर खानदेशांतला मोठा कपाशीचा जमीनदारच पडलोय की -नाहीं का? दिसेल तें रिवार आमचंच. फकस्त आमच्या आई-वडलाला त्या शिवारांतः रोजानं काम करावं लागतं, एवढंच | अन्‌ त्यांनीं मला बँकेत खातं उघडून. दिलंय्‌ - पण तिथे चेक बटत नाहींत त्यांतच सारं नडल्य ! ?

लबणाची मासोळी ८७ ५“: खरंच का सावंत तुमचे आई-वडील शेतभजूर आहेत मग तुमचं चालतं तरी कसं £१ सावंतानं कडवट विनोदानं सांगितलेल्या हकी- कतीनं रघू स्वतःला विसरळा, आपल्या तात्या चाभाराहून फारश्या वेगळ्या स्थितीत नसलेल्य़ा, पण आरामात रहाणाऱ्या सांवतानं त्याला खंचलं.

“६ चालतं कसं ? असं वळणावर या की. चालवायचं ठरवलं म्हणजे सगळं चालतं. उगीच नाहीं तुमच्या कालेजातल्या पाटलाचं कॅनव्हसिंग केलं मागच्या वर्षी, दोन महिने त्याच्या नांवावर छुबातलं जेवण सटल--- ??

घण तवढ्यानं काय भागणार १? ??

“: तेवढ्यानं ? चार महिन्याच्या दुधाचे पैसे निघाले. पण तो आपला एक भाग झाला. मंट्रिक झाल्याबरोबर श्रीमंताची मुलगी सागून आली. साऱ्या शिक्षणाचा खर्च करायच्या अटीवर मुलगी बघता लय़ करून टाकलं. अन्‌ शिक्षण संपेपर्यंत त्यांनी आपली लेक संभाळली पाहिजे दं पण त्यांना सागितलं.?

“६ ते तुमच्या समाजात शक्‍य असेल. प्रत्येकाचं अस जमणार आहे थोडंच ! तुम्ही नश्ाबबान्‌ आहांत त्या वाबजतींत.

“: इतकी घाई नको जोशीबुवा. मी नशिबाला पुरून उरलोय. मागच्या सालीं नापास झाल्यावर सासरा म्हणायला लागला आम्हीं पाच वर्षे खच केला - आमची जत्राबदारी संपली ! पण सासरा वकील असला तरी मी त्याचा जावई होऊन राहिलेला. मी सांगितलं रिक्षण संपायची अट आहे. ती पुरी झाली तर ठीक. नाहींतर माझं मी बघून घेईन. पण मंग तुमच्या मुलीचा मी कोणी नळे. *

“: पण असं करणं बरं का ? त्या मुलीचा काय अपराच ?

तृ मळा ठाऊक नार्ही. लय़ाच्या आधी कुठं मी तिचं रंगरूप बघितले होतं तर आता अपराध बघायला जाऊं जोशीबुवा, जगात अडचणीत पडलेली माणसं खूप असतात. त्या साऱ्यांच्या अडचणींतनं आपण वाट काढू असला मीपणा कशाला हवाय सासऱ्याचं भाडण झालं अन्‌ माझा त्या घराशी संबंध उरला नाहीं, *?

मग आता यंदा काय करताय *

'। युंदा करायचं काब १? नशिबवान आहे ना मी |! नशिबाला वळबायचं

८८ लबणाची मासोळी काम माझं, आमच्या मराठासमाजाच्या एक-दोन संस्था आहेत त्यांच्याकडे बिळे लावले. चार दान, रावसहेभ-रावबहादूर होऊन बसलेले लठ्ठ पगाराच अधिकारी गाठले, अन्‌ प्रत्येकाला सांगितलं तुमच्याकडून मिळेल तेवदीच मदत ? - असे बक्कळ दोन बघ पुरतील इतके पेसे काढले. त्याच्यावर चाळू आहे आमचं नशीब, ?

५६६ घण अशी मदत मागण्यात तरी लाचारीच नाहो का? ?

£६ ळाचारी - गारबाला लाचारी नसते उगीच काहीं तरी वेडगळ कल्पनांनी डोकं बिघडवून घेऊं नका. त्यात फायदा तर काहीं नाहींच अन्‌ यांत हो कसली लाचारी ? ह्या संस्था, हे रावसाहेब, रावबहादूर ह्यांनी तरी पैसा आणला कुठनं £ यांच्या घरी कारही पैशांची झाड नाहींत. तुमच्या - आमच्यापार्शी नाही तो पैसा याच्याजवळ जमून किडत पडलेला आहे. त्यांनीं तरी घाम थोडाच गाळलायू्‌ कुठंतरी वशिल्यानं नोकरा मिळवून किंवा कंत्राट साधून यानी आयता मिळबलेला पैसा. आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आयता मिळवायचा. पैसा सांठवायचा जिनका त्याना हक्क तितकाच तो त्याच्याकडून काढायचा आपला हक्क. हक्कात कसली लाचारी "?

८८६

छेः ! मला हृ काहीच समजत नाहीं.

“£: समजत नार्ही म्हणून तर तुमचे असे हाल होतात. गरित्री आहे म्हणुन असं कुद्रून, आंखडून भागत नाहीं जोशी. तुमच्यासारखा राहिला असतो तर यावेळपर्येत मी हास्पिटलांतच काय पण आंकारेश्वरावरसुद्धां पॉचला असता. पण मी ठरवून टाकलंय. सारा खटाटोप करायचा आपल्या सुखा- साठी; तर ते मिळायला आधी प्रकृति घड ठेवली पाहजे. म्हणून दोरभर दूध घेता. रोज मी. तुमच्यासारखा विचार करीत रहायचं म्हणजे अनेक मध्यमवर्गीय कुटंबांनासुद्धां दररोज दोरभराचा रतीब परवडत नाही म्हणून हळहळायचं. पण माझ्या इळहळण्यानं ना त्यांना दूध मिळणार ना माझा प्रकृति सुधारणार, म्हणून पैसे आहेत तंवर व्यवस्थित रहायचं अन्‌ ते संपले कीं मिळवायच्या - म्हणजे श्रीमंत कूळ गांठायच्या-उद्योगाला लागायच. असे राहिल्य़ादिवाय निभाव लागत नाहीं जोशीबुवा--

लबणाची मासोळी ८९ निमाव लागत नाहीं याचा तर मी अनुभवच घेतो आहे पण तुमच्या पद्धतीनं वागायला सुद्धां मनाचा तयारी असायला पाहिजे. ?

“: असायला पाहिजे! ती करावी लागते तुमच्या सारख्यांना. तुम्हा पांटर- पेशांत आणि आमच्यात फरक आहे तो हाच जोशीबुवा. तुम्हाला वेळेला जेवायला कमी पडलं तरी डबा वाढवायला तुम्ही काही बापटाला सागणार नाहीं. कां ? तर तो वेळच्या वळी पैसे भागवतो आणि तुम्ही स्कॉलरशिप आल्यावर आपल्या बाटणीचे पैसे देता म्हणन १? असं का? तुम्हा पादरपशांची ही सवयच आहे. पोटांत आग पडली तरी बाहेरून मजवानीच जवण झाल्याचा आव आणायचा. आमच्यांतले शाण्णव कुळीचे, गोबरा पाळायसार्ठी उजाडा- यच्या आंत पाणी भरतात त्यातलाच प्रकार |! तुम्हाला वाटत यानं दर्जा रहातो. सहाजिक आहे. म्हणा - अन्नाच्या घासासाठी घाम गाळून तो मिळवलाय कधी तुर्म्ही दरिद्री म्हणता पण वेळेला खुर्य-दोरी हातात घेऊन शोतात जायचो कर्धी ताकद झालीय तुमची तुमच दास्यि आह तें आयतं खाण्यात आहे. खऱ्या उपाशी पोटी निस्मंग व्हायची वेळ कशी येते सी तुम्ही पाहिलेलीच नाहीं - पहायची रग नाहीं तुमच्यात--” ?

या वर्षांबानं रघू थिजून गेळा. डिकन्सच्या कादंबऱ्या वाचून वाटलेली हळहळ त्याला आठवली. त्या पुस्तकाहून हें जिवंत जिणे कायर बगळे होत आपल्या रेजारचे हृ दृशय आपण अजून पाहिलेल नाही. याची त्याला खंत वाटली तो थोडाफार शरमूनच म्हणाला, '' सावंत - खरं आहे तुम्ही म्हणतां ते. अशी अवस्था सुदैवान म्हणा माझ्या कीं दु्दैवान म्हणा, टप्प्याच्या पली- कड'ची आहे. पण तुम्ही हे सगळं पाहिलं आहे, अनुभवलं आहे. तुम्ही काय कराल - काय करणार आहांत या दारिद्यावर तोडगा १--'

मरो - मी तोडगा करणार ?? सावंत खो खो हसू लागला. ८६ जोशीबुवा, बोलतांनासुद्दा तुमच्या तोडी ' तोडगा ' येतो. पण या गोष्टीवर देवा तोडगे नसतात. उपाय असतात - निदान आहेत असं म्हणतात. पण मो त्या वाटेला जाणारा महापुरुष किंबा द्रष्टा पुढारी नाहीं. माझी कुवत मळा ठाऊक आहे - माझ्यापुरतं मी ठरवून टाकलय. तिसऱ्या वर्गीत पास होऊन पदवी पदरांत पडली कीं माझी वाट मोकळी झाली, त्यानंतर चांगली

९० लवणाची मासोळी बाळ शा ७5 छा त्या ॥ळ का अका ल्या ७७ अक करक अत [का [जा ७७0) हक आड अळा का कका अक के आक धळ धक छा कळे, लक मळते

नोकरी मिळवून, आजपर्यंतचे सारं विसरून जायचे एवढंच माझे काम-- तितकीच माझी ताकद.”

निदान तेवढं तरी तुम्हांठा शक्य आहे. आधी इंजिनियरला नोकरी चटकन्‌ मिळते अन्‌ त्यातून तुम्हांला जातीचा फायदाही मिळेल, ?

: माझ्या जातीचा भाव आतां तुम्हांला आठवतोय जोशी. पण त्याच्या- बरोबर दवही ध्यानांत टेबा कीं भर बाराच्या खानदेशी उन्हात अजून माझे आई-बाप कारड्या चटणी-भाकरीसाठी राबतात तेही माझ्या जातीचे आहेत म्हणूनच पांढरपेशे असते तर कर्मीत कमी मधुकरी मागून, नाहीं तर मिक्षुकी करून राहिले असते. त्याच्या या कष्टाचा फायदा मला मिळेल असं कर्थी तुम्हांला वाटेळ का मी त्याना या सगळ्या आठवणी विसरायला लावणार आहे. त्यासाठी मळा मिळेळ ती ऐशी-नव्वद रुपयांची नोकरी पत्करून भागणार नाही. निदान दोन-अडीचदोची तरी मिळवली पाहिजे. तेवढ्या- करता आतांपर्यंत पाहिली तशीं आणखीन दहा-वीस रावन्हादूर-दिवाण- बहाटूरांचीं घरं पाहीन -- वशिले लावीन. पण मला हव तं मिळबल्याशेवाय रहाणार नाही.

£ मिळवाल बुवा - अगदीं राक्य आहे. ? एवढच रघू म्हणाला. सावतानं सहर्जी बोलताना केलेला मिक्षुकाचा उल्लेख खोलवर जाऊन त्याला झांबला होता. तो सुन्न झाला. सावंताळा चमत्कारिक वाटलं. तो पुनः म्हणाला.

“६ माझ पुराण नुसतं ऐकून * तथास्तु ? म्हणायसाठी नाहीं सांगितलं मी जोशी. तुमच्यासाठी दोतं तं सारं. तुम्ही आपल्या मानापमानाच्या भलत्या कल्पना सोडून द्या. कतेंच्याच्या भलत्याच स्वम्तांत रगू नका. बरे दिवस आल्यावर स्वप्न रंगवायला हवी तितकी सवड मिळल. त्या वेळी आठवण राहिली तर खुद्याल स्व रंगवा. पण ही वेळ आपल्या पायाला चटके असण्याची आहे. या वेळीं पायापुरती वहाण शोधली पाहिजे--?

म्हृणजे मीं काय करावे अस तुमच म्हणणं *

“६ तुमचे डोळे अजून चागले जरे झाले नाहींत. उगाच माझ्याकडची पुस्तकं मागून ते जास्त बिघडवून घेऊ नका. आता. जानेबारी महिनासुद्धा संपत आलाय. तेव्हां येदां इंटर व्हायचा नाद सोडून द्या - गांबाला जाऊन

लवणाची मासोळी ९१ मो नळ नळा जमला रवव नमन शकि डव निनिनोनननत निक कललीनहादमारी मात डोलान लीत आराम करा. डोळे आणि प्रकृति सुधारा. आणि पुढच्या वर्षी नव्या दमानं अभ्यासाला लागा. ?!

हें सारं ऐकून घेतल्यावर रघू तेवढ्यापुरता उठून आपल्या खोलींत आला. सावताच म्हणणं त्यावेळेपुरतं कितीही पटलं तरी एकदम उठून गावाला जायचा त्याला धीर होईना. परीक्षा संपायच्या आधी आपण गावीं गेलेलं बडलाना खपणार नाहीं त्यानं ओळखलं. रिकामं बसून वेळ काढायचा, त्यापेक्षा निदान्‌ दुसरा वर्ग मिळवायचा रुखुटुकू प्रयत्न तरी करावा म्हणून त्यानं शिकस्त केली.

मोठ्या आडोनं तो परीक्षेला गेला, साने मास्तरांच्या आवडत्या सायन्सच्या विद्याथ्यांचा मनोभंग आदल्या वर्षांच झाला होता. स्कालररिपच्या गरजेनं त्याला आर्टसकडे वळवलं होतं. बी. ए. ला गणित घेऊं असं स्वतःचं समाधान त्या वेळी त्यानं केलं होतं. गणित हा हातचा विषय म्हणून त्यानं इंग्रजी-संस्कृत- वर भर दिला. दोन पेपर लिहून आल्यावर त्यानं सारी रात्र डोळ्याना विश्रांति दिली, दुसऱ्या दिवशीं भूमितीचा पेपर हाती पडताच त्याच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. घन-त्रिकोणाच्या आडव्या उभ्या रंघा काढताना त्याचा हात थरथरला. सुन्नपण त्यानं प्रश्षपात्रिककडे पहायला सुरुवात केली.

दुसऱ्या दिवशी एम्‌. एस्‌. एम्‌. च्या डचाव डचाव करणाऱ्या गाडीनं रघूचे ओझं पुनश्च सातारा जिल्ह्यांत आणून टाकलं. पुणे साडताना एकाही माणसाशी तो धडपणे बोलला नव्हता. त्यानं घरच्या पत्त्यावर पत्र पाठवाव म्हणून बापटानं त्याला पुनः पुनः सागितलं, पण रघू त्याला नुसत 'हो? सुद्धां म्हणाला नाही.

>< >< >< ्ं

सुट्टांचे टोन महिने रघूनं डोळे दुखण्याच्या सबञीवर घरांत चसून काढले, सकाळी दोन तास आणि संध्याकाळीं अधघा-पाऊण तास कृष्णेच्या डोहात डुंबून डोळ्याना थंडावा आणायचा म्हणून लेबढा वेळ तो बाहेर काढीत असे. बाकीच्या बळांत किरकिऱ्या बाळाशी खेळावं, त्याळा इसापत्रीति किंवा रामायण-महाभारतांतल्या गोष्टी सांगाब्यात, फारच झालं तर जुना पत्त्यांचा जोड काढून वेळखाऊ पेशन्सचा डाव मांडावा आणि कुणीक्रडून एक

२९२ लवणांची मासोळी दिवसाची विश्रांति पदरांत पडली असे समाधान मानाव, असा क्रम चालला होता. खेडगावच्या टीचभर जगांत देखील काय चाललंय याची दखल त्यानं बेतली नाही.

जून महिना उजाडला तशी कृष्णंभटर्जीची गडबड सुरू झाली. खू, तू आतां पुढे काय करणार ? पुण्याला रहायची साय होईला का? किती पैसे लागतील ? ?' अशा चौकशा करायला त्यांसी सुरुवात केली. रघूनं इतक्यातच काय गडबड आहे? हूं ठरवलेलं उत्तर दिल, त्याच्या कोशांतनं : पुर्ण ? हा शब्दच निघून गेला होता. बंगल्यांतल्या एका खोलींत दोन वर्षे अलिप्तपणे राहून आणि त्यापेक्षां त्या रहाण्याचा पारिणाम अनुभवून तो थंड झाला होता. हजारा विद्यार्थ्याच्या गर्दीत तो कुणाचाही जिव्हाळा कमावू शकला नव्हता. पाण्यात पोहून कोरडे रहाण्याचा हा प्रयोग आपल्याला मानवणारा नाहीं आणि त्याहिपक्षां परवडणारा नाही त्याचं मत पक्कं झालं होतं. वघ्राची हजिरी भरून झालीच आहे, तर आतां कशाला खचात आणि दगदर्गात पडा ! या वृत्तीनं त्यानं ' पुढचा ? विचार करायचंच सोडून दिलं होतं.

पण खघूनं विचार करायचे सोडलं असलं तरी त्याव्याबद्दलवा विचार इतर पुषकळजग करीत होते. पुण्याच्या अलिप्त जीवनाशी अगर्दी कगरेषत विरोध करणारी चौकसखोरी, खेडेगावांत हमेशा आढळतेच. त्यातून भटजींचं घर तर बापाचा पीळ आणि लेकाची हुघारी य़ा दोहींमुळे डोळ्यावर आलेलं. “' आतां भटाच पोर घरात राहिलं ?? इथपासून ते *' स्वतंत्र राहून मजा करण्यात दिवस घालबळे असतील अन्‌ आतां डोळ्य़ाच्या आजाराचं निमित्त सागून मारज्रासारच चालवली आहे '' इथपर्यंतची वेगवेगळी मतं इनाम- दाराच्या अडुत्रात नित्य नव्या जोमान तयार होऊन ठेबलीं जायचो. ती भटजींना तर ऐकायला मिळायरचींच पण त्यांतून रघूही सुटला नव्हूता. खू नदीत डुंबत असतां एक दिवस इनामदाराचा भाग्या गडी पाण्यावर आणलेल्या आपल्या म्हसराना म्हणून म्हणूं लागला, हीं मसरं बसून असून किस्ती असक्याल पान्यांत ? पान्यातलं मसरू कबातरी भाईर याचेच. उगी पान्यांत ठिवून घा शेर दूद देतया म्हणून कशाला सांगावं ! आपली ती शेराची कासंडी खंगळून ठेवावी.?? रघूला त्या वेळीं या आगापीछा नसलेल्या

लवणाची मासोळी ९्रे बोलण्याची गंमत वाटी आणि म्हणूनच तें त्याच्या लक्षात राहिलं. आपल्याशी त्याचा बादरायण संबंध असेल अकद्षीसुद्धा दोका आली नाहीं. पण भटजींनी कॉलेज उघडायच्या वेळीं त्याला निक्षून सागितलं, “' तूं वाटेल तें कर, पण आता गावात राहूं नकोस. नसता अभ्यास करायचा असला तरा कुठे शहरात जाऊन कर. तूं इथे राहिलास तर तुझं डिभ्षण संपलं. भटाचं नाक खाढीं झालं म्हणन मला गावातले लोक बेजार करतील. आताच मी जिकीरीला आलाय - ?

:: बर; जाईन मी लबकरच. पण आधी माझे डोळे तरी पुरते बर होऊ द्यात, ? एवढ बोळून रघू गप्प बरसला. इतके दिवस घरात बसून तरी भागत होत. आता घरात सारखा डोळ्यापुढ दिसळा तर वडील पुनः तोच विषय केव्हा काढतील याचा नेम नाही म्हणून रघू गुपचूप काखोटीला एक पुस्तक मारून फिरायच्या निमित्तानं लाब कुठल्या तरी शेतात जाऊन बसू लागला. पेरण्याच्या तयारीत असलेल्या लांकाच्या हालचाली निरखून पहाण्यात त्यानं वेळ घालवायला सुरुवात केळी. मृग सपला तरी अजून पावसान तोंड पाडलं नव्हतं. ऊन तावत होतं. जितकं रान तापेळ तितका पाऊस लवकर सुरू होइल अद्या आदोनं दोतकरी त्या भर उन्हात मेहनतीचा नेट करायचे. अंगातन घामाच्या धारा वहात असताना नागराचं तास धरून मागन संथपणे चालणाऱ्या त्या खऱ्याखुऱ्या भूदेवाना पाहिलं कीं खूला पाडुरंग सावताचं बोलणे वरचेवर आठवायचं; मनात खूपशी खळबळ व्हायची आणि मग त्यानं तोंड फिरवून 'वेणीसंहारा?चं पुस्तक उघडायच.

कर्ण-अश्वत्थाम्याचं भांडण वाचायला रघूने सुरुबात केली, जुन्या क्रमिक पुस्तकात त्यानं त्या उताऱ्याचं परझुरामतात्यानी केळेळ भाषातर वाचलं होतं. त्या वेळीं उलगडलेला अर्थ आता साकार होऊन नाचू लागला. “' दूत असेन किंबा दूतपुत्र असेन ?? म्हणणारा कण आणि हूं पहा, जानवं तोडून ब्राह्मण्य फेकून दिलं ? म्हणणारा अश्वत्थामा - दोघांच्याही बोलण्यातली धार रघूच्या काळज्ञाला कापून जायला लागली. पुप्कळदा त्याला कर्णाच्या जार्गी पांडुरंग सावंत आणि अश्वत्थाम्याच्या ज्ञागी स्वतःहून वेगळा असलेला रघू जोशी दिसला, पण त्या वेगळ्या दिसण्यानंच त्याला विषण्ण केलं. रघूला असं होणं जमेल का ! जानवं तोडून ब्राह्मण्य तुटलं असं आज कोणी - निदान

लवणाची मासोळी ज्यांचा संबध पोचतो ते, मानणं शक्‍य आहे का पांडुरंग सांवताबरोबरचा रघू लस व्हायचा. असलेल्या खघूच्या जोडीला ताया चांभार यायचा. त्यानं मागल्या वर्षा मंद्रिकची परीक्षा पास झाल्यावर ' सत्कार ' देऊन, आतां मुंबईला पोस्टांत नोकरी करायला जातों म्हणून सांगितलेलं आठवायच. मिळालेल्या अपयशापार्शी आजला पूर्णविराम द्यावा अशी इच्छा प्रबल झाली. इतक्या उद्योरा केसरीत आलेल्या आडगांवच्या शाळेतल्या ' वँटिड !च्या एक- दोन जाहिराती पाहून रघूनं आपल्याकडून गुपचूप अजेही करून टाकले.

त्याच्या या नसत्या उद्योगाचा मटजींना सगावा लागला; आणि त्यांनी आपला जुना रुद्रावतार रथरूला दाखवला तेव्हां तो थक्क झाला. आपलं हे करणं भटर्जींनाच काय गावांतसद्धां कुगाला कळेळ अशी त्याला होका आली नव्हती. पण इंग्रजी पत्ता लिहिलेली पाकिटं ही. खेडेगांबच्या पोस्टांत सहजी आढळणारी चीज नव्हती. त्यामुळं पोस्टाचा चाजे असलेल्या मास्तरार्नी ती पाकिटं पाहिली तेव्हा बाजूळा ठेवून दिली आणि आपल्या हस्तकौशल्यानं तीं उघडून वंडूकडून मजकूर समजून घेतल्यावर दुसऱ्या दिवशीं रवाना केली. त्यानतर सहाजिकच अडुघांत चचा. झाली. “' भटाचं पोर कॉलेजांत गुण उधळून आलंय नक्कीच, आता सारं संपलं, लागलंय अज खरडायला--- ?? या चर्चचा वास भटजींना लागला होता.

बडलाच्या रागावण्यापेक्षां त्यांना झालेला ताप रघूला अधिक जाणवला, आपण वडलाना अपकार मात्र करू शकल! म्हणून स्वतःवरच संतापून तो भरकटत दूरवर गेळा. कुटं चाललाय याला त्याचे भान नव्हतं. पण इतक्या लांब आपल्याला ओळखणारं कुणी भेटणार नाही, कुगीही आपल्याला हृटकणार नाहीं असं समजून तो तंद्रीत चालला होता.

: रघुनाथ? या अपरिचित हांकेनं तो थबकला.

थोड्या अंतरावर, विहिरीच्या धावेवर उभा राहिलेला पैलवानी थाटाचा एक ग्रहस्थ हाकेबरोंजरच हात हालवून रघूळा बोलवीत होता. जवळ गेल्यावर सुद्धा रघूनं त्याला ओळखलं नाहीं. कां ! “ईं निरखून बगतुयास १? अन्‌ असा बावरलास गा कशापाई £ - दयेरांत राहून पार वळख इसरलास वाटं ? ,पेलवानानं रघूवर सखत्ती केली अन्‌ खसकन त्याच्या दंडाला धरून आपल्या-

छवणाची मासोळी ९५ जवळ बसवलं. त्याने सांगितल्यावर रघूला कळलं की आपला लहानपणाचा भैतर रंग्या - आतां रंगराव पैलवान होऊन आपल्या शेजारीं बसला आहे.

“६ काय मर्दा - इक्ता कसा रं गावाला इसारलास आनू ही काच क्रशाला लावलीयास डोळ्याला म्हाताऱ्यावानी त्वाड आखडू नगस. साग सारं भधैेजवार. ध्ये, पान घ्ये अदुगर. आन्‌ मग साग दमानं --?

“: मरी पान खात नाहीं पैलवान---?

छळू ! मला साग]ुयास ! पान खात न्हाहूस तर काय पाडरी बिडी बडतुस व्हय ! मजीपार्शी विडी-भिडी गवसायची नाय. होव तर चिलीम दोन--

नाही नाही. मी ओढत नाही काही. *

“. तुला झालया तरी काय रघुनाथ १? पान खायाचं न्हाई, तंबाकू बडायची न्हाई - मग तू करतुस तरी काय अजून काय शाळेतलं प्वारच र्‍्हाईलास जनू ! मजीपार्शी न्हाइ चालायचा असला नाजूक नखरा. पान तरो खायाच 'पायजेस तू--- ?

रघूनं चाचरत चाचरत अखेरीला पान घेतल, अन्‌ त्याचा अगदीं नाजुक नरम बायकी विडा करून तोंडांत घातला.

“: काय पान खातुयास त्येका १? बायात्रापड्या लावत्यात तसा मच्या बोटानं एवडासा चुना काय लावलास - इक्ता कसा नाजूक तूं १”?

:£६ मुळा संवय नाही पैलवान -- ?

:£: आता कवा हुयाची -- म्हातारा झाल्यावर ! बरं, त्ये ऱ्हाऊं दे, लई दिसांनीं मिळालायास तर बोल तरी सार. झालं न्हवं का आता शिकून सारं यास - फ्यास ? आता कामाला कुठं जाणार हैस १”?

अजून शिक्षण संपलं नाहीं हृ खूनं सागितल्यावर रंगरावानं त्याच्या पाटीवर चांगलीच थाप मारली. अन्‌ मग खघूला कळलं कां रंगरावानं आता मास्तराचा मळा कला होता; त्याच्या घरातून रघूचं शिक्षण संपल्याची बातमी रंगरावाला लागली होती. आता तो कुठं तरी नोकरी धरील हॅ सुद्धा कळलं होतं. रघूनं त्याला समजावून सागितल्यावर त्यान आपलं भाअडं मन उघडं केलं, म्या म्हटलं रघूचं शिकायच झालं. ब्येस झालं. आता चागली

९६ लवणाची मासाळी चाकरी लागल; बान लर्ईच कष्ट काढलं. त्येला वाईच इसावा मिळल रघूकडनं. झकास बंड लावून लगीन थ्री हुईल, आन्‌ मग कवा तरी जुना मैतर म्हनून आपल्य" गाववाल्याकड सिनिमा - जत्रा बगाया जायाला 'गावल मला. तूं कुटंब ग्येळास तरी कुस्त्यांचा फड असला कामा ततं याचाच, पर तूं ह्ये आक्रीच सागतुयास--“

घेळवान, तुम्ही करताय माम्तराचा मळा. त्याचं चामच कसं आहे तें काय तुम्हांला ठाऊक नार्ही. ? तम्ही त्याचं म्ट्ण॥ खर धरायचं नव्हतं --

त्य॑ ठाव हुत मला, पर म्या म्हटल त्यच्यात कशाला खाट असतया मला न्हाइ उमागला त्येचा बरामनी तिदा---?

: नाही उमगला तंच बरं. पण तुमचं टीक चाललंय ना पैलवान ? ?

५६६ आमचे कःय नागर गस्यांचं ? आामच कान वाकड करनार हाय १९ याक वावार सुटल तर दुसर करायच. मागच्या सालचा मालक म्हनाला, 'रग्या तुज्या पेलळवानकीन पिकाची अब्दा हुतीया ? म्या त्या वक्‍तीच ताडावर सांगितलं - हावं नर उब्या पिकाची खोती घ्या त्रसल्या भेठकीला, पर माजी पेलवानकी काडायचं काम न्हाई ! *

५: हच चागळं पैलवान अंगात ताकद आहे तंवर कुणाचं “* अरे ? म्हणून घ्यायचं कारण पडत नाही तम्हाल

“६ वा मदा ! तूं योक बामन भटलास मळा चांगला म्हननारा, न्हाइ तर सारी ' टग्या ? म्हनत्यात. पर तूं रं असा का ? तुला काडू तरी झाल्यावानी आज सारं बोलतुयास ? आरं - तुरं करायचं सोडून ह्ये कुटं शिकलास ? का द्येगात ऱ्हाऊन गावाला परका झालायास *?

: तसं नाही पैलवान. पण कारही झालं तरी आज तुम्ही आपल्या पायावर उभं राहून संसार चालवताय्‌ - मी मात्र अजून दुसऱ्यावर अवलंबून आहे.” “६: छळ | मी पायावर हुबा ऱ्हाता अन्‌ तू काय डोक्यावर ? काईंच्या ब्राईच बोळतुयात. आरं आमची घाब बाढापावतर. आम्हीं कंदी म्होरं बगितलंच न्हाइ. तूं तर मर्दो शिकून म्होरं निगालास. गावचा योक गडी . अन्‌ ह्या रुग्याचा मैतर फुड चालल म्हून मी मिशीवर पीळ भरून ताठपनी

लवणाची मासोळी ९७ सांगतुया साऱ्यास्नी - अन्‌ तूंच असा कान का पाडतुयास कशापाई रं ह्य चागलं न्हव रघुनाथ, *

रंगराबाच्या बोलण्यांत अज्ञान आणि अमिमान यांचं विचित्र मिश्रण रघूला दिसलं. आपला मित्र शिकून मोठा होतोय एवढीच बाज त्याच्या अभिमानाला पुरेशी होती. तो काय शिकतोय, कसा शिकतोय्‌ याचा गंध त्याळा नध्हता अन्‌ त्याची जरूरही नव्हती. तेवढ्यावरच तो रघूची कुठलीही अडचण किंवा सबब महत्त्वाची मानायळा तयार नव्हता. त्याच्या वृत्तीत खडेगांवच्या निरागसपणाच। एक पेळू रघूला दिसला. रंगरावाच्या निरागसपणांत, कृष्ण- भटजींच्या निषोणीच्या सांगण्यात आणि टवाळखोर गांवगाड्याच्या चर्चेत - सववत्र साधारण एकच भाग होता. तो म्हणजे खेडेगांवातला मुलगा दिकायला बाहेर पडला म्हणजे चांगली चाकरी लागायसाठी हवं तेवदं शिकायचा अन्‌ मग चाकरी लागून * मोठा ? झाला म्हणजे कधीतरी सणा- सुदीला गांवांत दिसायचा, असं झालं कीं त्यानं गांवाचे, घराचं नाव काढलं ! त्यात थोडासाही फरक पडला तर पोरगं शहरात राहून वाया गेलं !

म्हणूनच रघूला फार दिवस आपल्या गांवांत रहाता आलं नार्ही. जुले महिन्यांत शरिवपुरला जायचा त्याचा बेत पक्का झाला. आणि त्या वेळीं त्याला आठवलं कीं, बापटानं आपल्याला पत्र पाठवायला पुनः पुनः बजावलं होतं. आजपर्यंत एका शब्दानं त्यानं आपल्या डोळ्याबद्दळ किंवा पुढच्या कार्यक्रमा- बद्दल चंदूला कळवलं नव्हतं. आता तीन महिने होऊन गेल्यावर अचानक गरजेच्या वेळीं त्याला लिहिळ तर तो. काय म्हूणेळ ? दोन वर्षे त्याच्या सहवासांत राहून, त्याच्या मदतीचा घ्यायचा तितका फायदा घेतल्याबर त्याला साधं तीन पेशाचं कार्डही आपण टाकलं नाहीं याबद्दल तो काय म्हणत असेल

पण जितक्या सहनपणें हे विचार मनांत आले तितक्याच सहजपणे रघूनं ते काढून टाकले. तो श्रीमंतांचा मुलगा. त्याला कह्ाला आपली आठवण होते आहे ? आपण गरजू म्हणून लिहिणार आहोत. पांडुरंग सावंतान त्याला एकदा सांगितलं होतं. 'तुमचा कंपॉनियन बापट चांगला श्रीमंत दिसतो -- त्याच्याकडून मिळेल ती मदत खुशाल ध्या. तुम्हांला क्ासच्यासारख्या श्रीमंत ल, मा...

र्ट लवणाची मासोळी वतत काता तहात ताया ताता कलक मुली सांगून आल्या नाहीत तरी निदान श्रीमंत मित्र तरी आहेत - आप- ल्याला कर्तव्य आहे श्रीमंतीशी - ? रघूनं चटकन्‌ चंदू बापटाला पत्र लि आपण येंत असल्याचं कळवून टाकलं. त्याचं उत्तर आल नाही तरी त्यानं पर्वा केली नाहीं. समक्ष गाठ पडल तेव्हा पहाता येईल म्हणन निघायची तयारी केटी, भटजींनी हातावर ठेवलेल्या नोटा किती आहेत हे संद्ठा पहातां त्यान त्या खिश्यात कोबल्या.

>< > >< चार दिवस सकाळ-संध्याकाळ निरनिराळ्या खानावळांतल्या अन्नाची

चब घण्यांचा प्रयोग खून केला आणि खानावळीतळ॑ अन्न हें आपल्यासाठी नाही अस ठरवून टाकलं. मेन-रोडच्या एका वाड्यातली स्वाळी धेऊन त्यानं जुजबी सामान जमवळं आणि स्वावलबनाची कास घरून स्वतःच मनपसंत जेवण वनवून टाकण्याचं नक्की केळ. यंदा वेळ भरपूर आहे - उगीच कल्ाला खानावळीची भर करायपी असं समाधान त्याने मानलं. खर म्हणजे सुग्वबस्तु माणसाच्या वृत्तीनं दुसरे काहींही कश करतां रहाण्याची अजून त्याची तयारीच झाली नव्हती ---

कॉलेजात जायची काहीही आवद्यकता नव्ह्ती, तरी निदान वगोत अभ्यास कुठवर आलेत ते पाहून याव म्हणन त्याने काळेजवर एक चक्कर टाकली. तास चाळू होते. आपोआप त्याची पावलं जिमखान्याच्या दइमारतीकड वळली. थाडा बेळ वर्तमानपत्राची चाळवाचाळव करण्यात त्यानं मन रमवलं,. परकपणाच्या जागिवेनं तो चुळबुळत होता. आपण इथं का, अद्यी कोणी चौकशी तर करणार नाहींना, या डांकेनं तो मधून मधून चोहीकडे पहात होता. आणि त्याच वेळीं कोणी तरी ओळखीचे भेटून बोलायला मिळेल अशी आशा त्याला वाटत होती. असाच तो इकडे तिक्रडे पहाताना करमच्या टेबलापाशी बसलेल्या तीन मुलांचे लक्ष त्याच्याकडे गेल. ती मुळं जणूं त्याचं वाचन संपायची बाटच पहात होती “' काय मिस्टर, येगार काय १? एक जागा रिकामी

येता की. पण माझा खेळ ब्रेताचाच आहे. “६ इथ कोण चेम्पियन्‌ लागून राहिलाय ? या तर खरे--?

छवणाची मासोळी ९९

रघूनं मोकळी खुर्ची पटकावली. त्यांचा खेळे सुरू झाला. सारेच नवथर; त्यामुळं खेळापेक्षा उत्साहच जास्त होता. पण रघूला हवा तसा बेळ चालला होता. मोठ्या म्जंत आठ-नऊ डावात एक गेम कशीबशी संपली. तेवढ्यांत दुसऱ्या तासाची घंटा झाली. गडबडीन ती एफ्‌. वायू. मधली * बाबळटे तासाला निघून गेलीं. अन्‌ सुटलेल्या मुलाचा लोंढा जिमखान्याच्या इमारती- कडे वळल्याचा गोंगाट ऐकूं येऊं लागला. आता नक्कीच कोणीतरी ओळखीचे भेटेल - पण कोण भेटेळ त्याच्याशी काब बोलायचं हें रू आपल्याशीच ठरवीत होता.

तेवढ्यांत करमच्या टेबलळाकडे यायळा निघालेला चार मुळीचा घोळका मधेच थाबून हटक्या आवाजात आपसात कुजवुजूं लागला. त्याची अडचण आओळखून म्हणा की स्वतःच अडचणल्यासारखा होऊन म्हणा, रघू आपल्या खुर्चीबरून उठून दुसरीकडे जायला निघाला.

तुमचं आधी कुगाशी खेळायचे ठरलंय का जोशो १---तसं असलं तर आम्ही बतेमानपत्र वाचता --

नाहीं - तस नाहीं काही. मी उगीचच बसला होता. ”' कशीवर्शी दान वाक्यें बाळून खू वर्तमानपत्राच्या बाजूला पुनः सटकला. त्यान यमू बापटळा ओळ'वबलं होतं तरी तिच्याशी तआ्रोलावं की नाहीं याबद्दल त्याचं काही ठरलं नव्हतं. वतमानपत्राचं निमित्त केळं तरी त्याचं लक्ष करमच्या टेबळलाकडे होतं.

६८ ब्र

रं बाई बापट, तू विचारल्याबरोबर करम मिळाला. नाहींतर आपण आलेल्या दिसला की मुलाच्या खेळाला जोर चढतो -- ?

“६ अग पण तो काय एकटाच खेळणार होता ? *

५६ तें नको सांगूस - पार्टनर येनोय्‌ म्हणून पीसेस्‌ लावण्यात वेळ काढायचा अन्‌ दिसेल त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला - किती वेळ लावलास पार्दनर ? म्हणत हाक मारायची. हूँ जसं कांही तुला ठाऊकच नाही?

घण ह्या मात्र बापटनं विचारल्याबरांबर उठून ग्रेळा - काय ग, 'सुश्या ओळखीचा आहे वाटतं यमे ? ' | १४

१०० लवणाची मासोळी

“६ योंपंत होतीस कीं काय का अगदीं नावाप्रमाणं उषास्वम रंगवीत हातीस £ ??

८६६ ओळख तुझी - अन्‌ स्व मी कशाला रंगवूं ? *

£: मग बिचारलंस कसं ओळखीचा आहे का म्हणून ?१ मी सरळ त्याला जोशी म्हणून नांवानंच हाक मारली होती. ??

£ खरंच का त्याचं नाव जोशी आहे? मला वाटलं कुणाचंही नाव ठाऊक नसल कीं त्याला जोशी ? किंबा ' कुलकर्णी ' म्हणून हांक मारली तर ती बहुदा बरोबर ठरते, म्हणून तूं म्हणाली असशील --- ?

£६ शहाणीच आहेस |! बाकी तूं आलीस परगावासनं; तुला काय ठाऊक म्हणा | तो आमच्या शाळेंतला स्कॉलर होता. अन्‌ दोन वर्षे पुण्याला आमच्या चंदूच्या खोलींतच कभ्पॅनियन्‌ म्हणून रहात होता--

इतकं सगळं सागितलंस - पण तुझी ओळ्ख किती आहे तं कळलं नाहीं अजून, कां कार्ही--

८६ माझी ओळख ? माहिती आहे मला अन्‌ त्यालाही - यालाच ओळख म्हणणार असलीस तर खूप जुनी आहे.

मृग येंदा या कॉलेजांत आलाय वाट्तं पुनः ! कोणत्या वर्गात आहेगतो? ?

“: इतकी माहिती हवी असली तर तुझी तूंच विचार ना. बोल्वूं का त्याला इकडं १? मला काहीं ठाऊक नाहीं. आज तर मा पहाते आहें इथं पहिल्यांदा-- ?

“: मार थापा--- ?

त्याच्या या हलक्या आवाजातल्या गप्पा किती वेळ चालल्या असत्या कोंगास ठाऊक. पण तेवढ्यात एक विद्यार्थी मोठ्यानं म्हणाला “' अहो, तुम्हांला गप्पाच मारायच्या असल्या तर तेबढा बोर्ड मोकळा करूनद्या ना आम्हांला ?? वा | आम्ही अजून खेळायला सुरुवातसुद्धां केली नाहीं -- त्यांचा -खेळ सुरू झाला. तो चिवचिवाट थांबलेला पाहून रघूनं पुनः 'टाइम्स? मध्यें डोकं खुपसून वाचण्याचे ढोंग चाठू केलं.

ल्वणाची मासोळी १०१

मधली सुट्टी संपून तासाच्या ओढीनं जाणारे विद्यार्थी निघून गेल्यावर, जिमखान्यांतल्या भकास शांततेचा कंटाळा येऊन, रखघूनं आतां गांबांत परत जायला निघावं म्हणून टाइम्सला रजा दिली. करमच्या टेबलाजबळ यमू बापट एकटीच बसलेली होती. रघूळा निघालेला पाहून, तीही गडबडीन 'पुस्तक॑ गोळा करून उठळी अन्‌ तसं करताकरताच तिनं बोलायला सुरवात केळी ---

५: हृ हा काय जोशी १? तुमच्यासाठी मी थांबले अन्‌ तुम्ही आपले परस्परच निघालां ?”

“६ मळा वाटलं - तुम्हांला तास नाही म्हणून तुम्ही थांबलाय्‌ ?

“: नाहीं कसा पण आज मारली तासाला बुट्टी ?

माझ्यासाठी काय १? अस विचारायचं खूच्या जिभेवर आलं होतं; 'पण त्यानं प्रत्यक्षात विचारलं, “' कसला तास होता ? ?'

सिव्हिक्सचा. माझ्याजवळ नोटस आहेत मागल्या वर्षांच्या --??

५६ म्हणजे तुम्हीही यंदा इंटरलाच आहात ?

हो, नाही तर काय, माझ्यासाठी बी. ए. ला सिव्हिक्त थांडच नेमणार आहेत ! आमचे काय - एका वषोत इंटर थोडच जमतंय आम्हाला | ?”

रघू चरकला. ही पोरटी मनापासून बोलत आहे कीं आपल्या वमांवर घाव घालायसाठी साळसूदपणे धका देते आहे ? --त्याला कळेना. त्यानं नुसता हुंकार भरला अन्‌ मग कांही तरी विचारायचं म्हणून यमूला विचारलं

चंदू कुठं आहे हलली ! मी त्याला लिहिलं होते - पण त्याचं क!ही उत्तर आलं नाही -

“६ तो केव्हांच पुण्याला गेला, एम्‌, एस्सीच्या टमस्‌ भरायसाठीं. तुमचं पत्र आलं तेव्हां तो इथं नव्हताच - मग उत्तर कसा पाठवगार १? पण फार लवकर पाठवलंत हो पत्र १? इथे होता तंबर तो वाट पहात होता --?”

नाही जमलं आधीं - लिहायला कांही मजकूरच नव्हता. इथं य्रायचं ठरल्यावर आठवणीनं पाठवलं - ??

१०२ लवणाची मासोळी दड लिम वि हह डगि तमो नोन कसनन

पण पत्रात लिहिलं तसे आमच्याकडे आलां कां नाहीत ? मी वाचलं होतं तुमचं पत्र. बाटलं तुम्ही उतरायळाच याल --?

“६ पण चंदूचं पत्न आलं नाहीं. तेव्हां तो इथं नसेल - मग कशाला उगीचच - म्हणन नाहीं आला, झालं ??

महूणजे चंदू नसला तर आम्ही सगळे ' उगीचच ? होय ? चांग- ल॑च म्हणायचं ! ??

: तसं नाहीं हो- ?” पण याच्यापुढ काय सांगायचं ते सुचून खून विषय बदलला, “' पण आता तुम्हाला तास नाहीं ना १-- मग इथं कशाला नसायचं त्यापेक्षां चालतच जाऊंया। ना गावात. बोलत बोलत चालताना काटी तेवढं वाटायचं नाही

£६ इतक्‍या लांबवर तुम्ही चालणार ?

:६ त्यांत काय आहे ? अगदींच मेणाची बाहुली नाहीं मी. फार तर आज संध्याकाळच्या फिरण्याला चाट.

आणि तीं दोघं जिमखान्यांतून बाहेर पडलीं. कॉलेजच्या फाटकातून बाहेर पडेपर्येत काहीच बोलता अंतर ठेवून दोघही चालत होर्ती. रस्त्याला लागल्यावर वाट पाहून यमूनंच सुरुवात केली.

चंदूनं सांगितलं तुमच्याबद्दळ सगळं. आतां डोळे पुरते बरे झालेत ना ? यंदासुद्धां थोडा बेताने अभ्यास करा - नाहीतर करून ठवाल काहा तरी घांटाळा

“८ छु: | यंदा घोटाळा-बिटाळा काहीं नाही. येंदारची पुस्तकं सुद्धा अजून पाहिली नाहींत. ?' रघून सफाईनं थाप मारटी.

6 हें दुसऱ्या कुणाला सागा. मागच्या वर्षी पुस्तकं दडवून ठेवल्यावर तुम्हीं काय काय केलंत तं सगळं चंदूनं सांगितलंय ?

८६ मागच्या वर्षीचे मागच्या वर्षी खतम्‌. पण्याबरोजरच तें सगळं मुळा- मुठेंत सोडून दिलं. यंदा मीं फार मोठा घडा घेतलाय. कोणचीं पुस्तकं नेम- ठींत तेसुद्धा अजून ठाऊक नाही. मला. कुणाला तरी विचाराव म्हणून कॉलेजवर आलों होतो.

लढवणाची मासोळी १०३

खोटं बोलायची अन्‌ थापा मारायची संवय नसली म्हणजे हे अस होते. ?? म्हणून यमू मनापासून हसली. “' अहो, पुस्तकांच्या याद्या गावा- तल्या पुस्तकांच्या दुकानांतसद्धा पहायला मिळतात. त्यासाठी चार मेल लांब कालेजवर खेप टाकावी लागत नाहीं. ?

“: घण दुकानात नुसत्या याद्या मिळतील अभ्यास किती झालेत, प्रोफेसर कशावर भर देताहेत, याचाही सुगावा असलेला बरं असतं. ?

“: पण तसुद्धां बंगल्यावर आला असतात तर कळलं नसतं का ? इथं : कुणी तरी ? भेटेल अद्यी कल्पना करायची. पण चंदूची ओळख, माझा भाऊ म्हणून काढल्यावरसुद्धा बंगल्यावर यायचे नाही - मी खूप रागावणार आहे तुमच्यावर, ?

८“ ळान ! मळा थापा मारायला येत नाहीत असं मघाशी उगीचच म्हणालात. पण ते आतां तुमच्या बावरतीनं मात्र खरं झालंय. रागावणारी माणसं आधी सांगून रागावतात हं मी प्रथमच ऐकतोय आज आणि इथं सुद्धा ' कुणीतरी भेटायचं त्या तुम्हीच भेटलात की--?'

“: घरं बरं ! पुरे झाली संपादणी, आता मात्र बगल्यावर आलं पाहिजे-

“८: आता म्हणजे कर्धी मी तर आजच बंगल्यावर येणार होता. !?

“६ ठाऊक आहे मला - इतक्या दिवसात आलात तसेच ना? ?

“८ अहो मळा इथं येऊन पुरते आठ टिवससुंद्धा झाले नाहीत.

“< शावात आल्यावर आमच्याकड यायला तेवढे दिवस पुरत नाहींत वाटतं ? - आज सत्रब चालायची नार्ही. ?)

५८ सज कुठली १? मी तर आजच येणार म्हणून तुम्हांला सांगितलं. आता थोडे का दिवस झालेत कॉलेज सुरू होऊन. निदान एकदां पुस्तकं तरी पाहिलीं पाहिजेत - ?

म्हणजे तुम्ही येणार आपल्या पुस्तकांच्या कामासाठी; असंच ना ? पण--

त॑ आपलं निमित्त दो. तुमच्या बंगल्यावर काय काम आहे म्ह्णून कुणी विचारलं तर सागायला तरी काहीं हवंना !

१०४ लवणाची मासोळी

विचारणार कोण ? आतां माझ्या बरांबरच चला -- पण पुस्तका- बिस्तकांना हात लावायचा नाही. फारतर लाबून दाखवीन. नाहीतर तिथंच माझ्या खोलीची लायब्ररी करून वाचीत बसाल - ?/

ती भीतीच नको मुळीं - मी तू) तरी अभ्यास असा फारसा करणार नाहीं. तुमच्यासारख्याच्या नोट्सबर भागवणार आहें. ?

“बवा! वा! ---आमच्यासारख्यांच्या नोट्स ! एकलं कुर्णी तर चांगलीच होईल माझी ! पण असं थट्टेवारी नेऊन चालणार नाहीं. यंदा मला नोट्स दिल्या पाहिजेत अन्‌ दुसऱ्या टमला माझ्या डिफिकल्टीज पण सोडवल्या पाहिजेत - चंदू इथ नसला तरी मी काहीं ' उगीचच ? आपला हक्क सोडणार नाही.

रघू यावर काहीं तरी उत्तर देणार हाता. बोलत बोलत तीं दोघ गावापाशी आठी होती. तेवढ्यात कॉलेज सट्टून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याच्या सायकली जवळ आल्याचा आवाज आला. रघूला ओळखणारे एक-दाधे नुसतेच £ आहे वुव्वा ! ? म्हणून सटकले. करमच्या खेळातलं त्रिकूट आले त्यासी मार्ग वळून पहायचा सपाटा लावला, आणखी कोंगी म्हणालं, “' झाज गाडीचा पास विसरला वार्त - अरेर, पाय दुखायला लागळे असतील ? सायकलींची माळ सपता संपता एकजण म्हणाला, “' अश्या वेळेला तेवढी आमची सायकल नेमकी पंक्चर व्हायची नाही.

£ काय आहेत तरी रत्नं |! '? यमू तिटकाऱ्याने म्हणाली. रघू काहीच बोलता नुसतं थोडासा हसला. रस्त फुरायची वेळ आल्यावर रघूर्ची पावल आपोआप गावातल्या आपल्या खोलीच्या दिशेने वळली तेव्हां यमू म्हणाली, :: आमचा बंगला त्या बाजूला नाही हंसुद्धां विसरलांत काय ?

अरा - माझं लक्षच नव्हतं.?? म्हणत तो तिच्या बंगल्याकडे वळला.

> >< ><

त्या दिवर्शी रात्री यमूनं दिलेल्या ' मर्चेट आफ व्हेनिस "ची जाडजूड प्रत बाचायळा उधडल्यावर रघून एका दमात सगळाच्या सगळा पहिला अंक वाचून सपवला धावत्या वाचनात नाटकाचा आशय पुरेसा समजणार नाही ही कल्पना असूनही त्यानं ठिपण्या-अनुबादांच्या भागाकडे वळायच नाहीं

लवणाची मासोळी १०५ असं ठरवलं होतं. अंक पुरा झाल्यावर ' आज एवढा श्रीगणेशा पुरे ' म्हणून त्यानं मजकुराचा भाग उलटून टाकला. मागपुढं पानं उलटायचा उगीच चाळा चालवला. सुरुवातीच्या कोऱ्या पानावर कोरून उजबीकडे कलत्या बायकी अक्षरांत काढलेलं ' यमुना बापट हं नाव निरखून पहाण्यात चार-पाच मिनिटं घालवली, अक्षराच्या वळणाचा आणि स्वभावाचा संग्रंध असतो असं एक मत त्यानं ऐकलं होतं. त्या मताची आठवण यपमूच्या अक्षराचं वळण न्याहाळताना व्हावी याची रघूला गंमत वाटली, बहुतेक साऱ्या मुलींची अक्षरं उजबीकडे कलती असतात म्हणजे त्याचे स्वभावही एकसारखेच असतात का ? आणि तेही अक्षराच्या वळणाप्रमाण उजबीकडे कलते - पण उजबीकडे म्हणजे कुशीकडे ? -- राजकारणातल्या डाव्या-उजव्याचा उच्चार त्या काळात व्हायळा ळागळा नव्हता. निदान प्रमुखपणे तरी मुळीच नव्हता. -- मग काय उजवीकडे म्हणय रगरूपातल्या उजवीकडे ? पण ही रंगरूपाची चिकित्सा तर बायक्राउक्षा पुरुषाच्या स्वमावा्शी अधिक जोडली जाणारी. उजवीकडे हें नक्कीच. हो; आयल्या बोलण्यात मसुळीचा, ब्रायकताचा विपय आला की वयन वाढणं, स्थळ पहाणं आणि लय़ होणे याशिवाय चर्चाच होऊं दकत नाही - आणि हिदुकल्पनेप्रमाणे स्त्रियांच्या उजव्या बाजूला नवऱ्याच -- पुरुपाचं स्थान असतं तेव्हा बायकराचा कल नेहमी उजवीकड - छेः ! काय वेडगळ कल्पना आहे ! रघूनं एकदम ते नावाचं पान झाकून चारपांच पानं उलटली. शोक्सप्रियरचा म्हटला जाणारा लाव्र केसाचा फोटो पहायला त्यानं सरुवात केली

फोटो - दोक्सपियरचा फोटो - यपुना बापटच्या पु तकातळा फोटो की यमू बापटचा फोटो आणि पुस्तकातला - वहीतला फोटो, यमू आपटच्या बहींतला फोटो ऊर्फ * नूरजहान ? किंवा मस्तानी - पाठीमागच्या बाकावर बसायची घडयड - ' आयू लव्ह य्रू मिस्‌, गिव्ह मी किस्‌ ? - इव्दा ! माझा रुमाल पडला की बाकावर - अघ लेका कुणाला सागता वाचून झाल्यावर रुमालानं पुसल - बाकावरचा खडूचा रग पुसला पण गालावर चढला - कोलिजात गेल्यावर ' शाळू * भरला बरं का - ' काय आहेत तरी रत्नं ) - मी कारही उगीचच आपला हक्क सोडणार नाही - ठण ठण ठण ..

रघूनं राजवाड्यांतले बाराचे टोले ऐकले - कसली वाक्य अन्‌ चित्रं यांत

१०६ ढवणाची मासोळी आपण गुरफटलो होता - झोंप लागली तरी केव्हा -- मग बाराचे टोले कसे ऐकायला आले ? अजून आपण कह्यात तरी गुरफटलोय्‌. असं म्हणत रघूनं सहजा चादर झटकडो अनू कूस बदलली.

साहेब - टूध. ”” रघू खडबडून जागा झाला. दूध इतक्या लवकर कसं आलं ? का उठायलाच इतका उद्यार झाला ? डोळे चोळीत चोळीत त्यानं दार उघडलं. आठाचीं झक्क उन्हं बाहेर पसरली होती. घाईंधार्डनं दूध घेऊन, रघूनं सकाळच्या उद्योगाला सुरुवात केली.

त्या दिवशी खूच सारं तंत्र बिघडलं. तो रहात होता त्या भागांत पहाटे पांचाला नळ येऊन उजडायच्या आत जात असे. बाहेरची सारी ऐट सांभाळतां स!भाळता रघूनं एक खाजगी वेळापत्रक ठरवून ठेवलं होते, पहाटेच्या वेळी, कुणाचीही वर्दळ नसताना, शातपणं आपल्या स्वयंपाक- दहयाण्याची भाडी घासून टाकायची अन्‌ कपडे धुऊन अंघोळ उरकायची. सकाळ-दुपारच्या अभ्यासाच्या घेठकींत दहा वाजता वेळ काढून स्वयुंपाक उरकायचा आणि संध्याकाळीं खूप लबकर बाहेर पडून भटकायचं. हा क्रम आज त्याला सोडायला हवा होता. कालच्या संब्रंध दिवसाच्या भांड्यांची रास पडली होती -- म्हणजे हाती तेवढी भाडी गुतून पडलीं होती. अघोळ राहून गेलेलो; रात्रीच्या अवेळीं झोंपनं डोळे तारवटलेले. अश्या स्थिनींत त्यानं कशीब्ली सकाळच्या चहाची व्यवस्था पार पाडळी, आता जवणाचे काव करावे याची विवंचना करीत तो आळसावून वळकटीला टेकून आढ्याकडे' स्वस्थ पहात राहिला.

पावसाची उघडीप होती तरी कृप्णेला येऊन गेलेल्या पुरामुळे नदीला भरपूर पाणी होत. रघूनं कपडे गोळा करून नदीची वाट धरली. खूय दिवसासी दाहरात त्यानं खेडेगावच्या रहाणीचा माग पत्करला. नदीवर गेल्यावर आरामात तासभर पोहून, लाब भेलमर खाठीं जाऊन, चांगला दमून ता खोळीवर परत आला. पोहून आल्यावर त्याचा आळस निघाला. मेंदू काम करायला लागला. चहाचा आणखी एक डोस मारून त्यानं कपडे केले अन्‌ बाहेर पाऊल टाकलं.

पण त्याला फार लाब जावं लागलंच नाही. राजवाड्यासमोरच्या चौकांत सायकलींना वाट देण्यासाठी तो उभा असतांना, सायकलवरनं कातिलाल

लवणाची मासोळी १०७ येत असलेला त्याळा दिसला, त्यानं कात्या ? म्हणून खूप जोरानं हाक मारली, सायकल थांबवून कांतिलाल चहूकडे पाहूं लागला. तेवढ्यात खून त्याला गाठलं अन्‌ जोरात त्याच्या पाठीवर धाप मारली.

“६ अरे - अरे कोण जोली का? ??

“: होय मीच, काव्या. माझ भूत नव्हे कारही .?

पाठींत थाप मारलीस म्हणून लवकर ओळखलं. नाहींतर खूप बदल- लायस तूं, मी आपला बघतच राहिला असतो. इथं मला कात्या म्हणणारा कोण उपटला म्हणून, ?

“६ का? नांवबिव बढललं आहेस काय - तस असलं तर सागून ठेव.?”

:: जाव बदलायला मी काय पोरगी आहे ?

तुझ्या बोलण्यात पोरयी आली तेव्हा तूं पोरगी नसून कात्याच आहेच याची शुका नको ??

:: चल |! माझी उगीच बदनामी करू नकास. मला हली कुगीच 'कांत्या? म्हणत नाहीं म्हणून आश्चर्य वाटल.

८६ मृग काय म्हणतात रे तुला - रोमिओ ?

माफ कर |! आता हं नवं नाव पाडं नकोस. आधीच सारेजण शेठ ? म्हणून टिंगळ करताहेत. त्यात भर नको अन्‌ तूं रे कधी आलास ? करतोस काय काळेजात नांवबिव घालणार आहेस का नाही

:: कांत्या, लेका, अश्शी कोरडी चौकशी करून सायकलवर टाग मारायचा' विचार असला तर तं काही जमायचं नाही, आधीच तुळा सागून ठेवता. इतक्‍या दिवसानी भेटलोयू आपण ---?

अरे पण मला तासाला उद्यीर होतोय जोशी पहिला तास ढॉजिकचा असतां, त्यातच मी--??

५: कळलं कळलं ! लॉाजिकमध्य माल आंजझव्हेशन करतांना गचकलास असंच ना ! म्हणजे काय मागच्या वषी जूनियर इंटर संपवून यंदा तूं सीनियरला आहेस. मग कसली रे घाई तासाची ??

५६: आतां तूंच म्हणालास ना सीनियर आहे - तास चुकवून कस चालेल !??

हूं मळा सागतोस £ मागल्या वर्षीच्या नोट्स असतांना लाजिकती' मातब्बरी सांगूं नकोस ?१

९०ट लबणाची मासोळी

अर पण तास चुकवून करायचं तरी काय ?

“६ असा वळणावर ये - पण लेका, काय करायचं ते इथं रस्त्यावर उभं राहून सागायचं होय ! चल कुठं तरी भटाचं-उडप्याचं चागलं हाटेल असेल तिथं घेऊन चल. इतक्या दिवसानंतरची भेट चांगली चमचमीत ' सेलेब्रेट करूं अन्‌ मग सावकाश गप्पा मारीत ठरवूं काय करायचं ते --?

ही काय वेळ का काय हॉटेलात जायचो जोशी. माझं जेवण झालंय घरांत. सेलेबेट काय पुनः करता येईल. ?

“६ पुनः मी कर्धी नका म्हणतोय. पण आता सोडणार नाहीं. तुला खायचं नसलं तर मी खाता ते बघत बस - पण आजचा दिवस आहे तो तुला चुकवू देणार नाही. आता उगीच सजबी सागू नकोस. ?' असं म्हणत खघूनं त्याच्या सायकलीला हात घातला.

कात्यानं कुरकुरत खूला उडप्याच्या हाटेलांत नेल. तिथें आरामात पाव-मिसळ, मसाला-घावन, काफी याच्यावर यथेच्छ ताव मारून ढकर दिला. कात्याला आग्रहकरून पाणी ग्लास घ्यायला लावला. ब्रापूच्या बातमी- पत्राने खूचे 'असं? झाल्याचं कात्यालठा आर्थीच समजलं होतं - त्यातला चाह्यात्‌ भाग काहून टाकून खूनं पुढल्या कार्यक्रमाची अगर्दी जुजत्री माहिती कात्याला दिली.

५: मग यंदा आपली जोडी पुनः जमली की जोशा - आपण दोघं मिळून सुनः अभ्यास करू या. मागल्यासारखा . भाटू-रुसू मात्र नकोस हं. ?

6 छट ! भाडायलळा काय आपण शाळू पोरं राहिलोय्‌ थोडेच, ?

६: संग त्या बराप्याशा का अजून भाडण ? ??

६: माझं कुठं त्याच्याशीं माडण आहे तो माझ्याशी बोलायला देखील तयार नादीं. गावातल्या मोठ्या माणसांच्या भानगडीत आपण लक्ष घालायचं नाही. असं ठरवून वागायला त्याची तयारी अतली तर मी कधींच नाही म्हणणार नाही --

सांगूं का मी त्याला तते

ते मग बघू पण तू कॉलेजात नांब केव्हा घालगार £

“६ पुण अभ्यास तरी बरोबर करायचा ना £

लवणाची मासोळी १०९

:: करूं ्या की ! तुझी खोली बो्डिंगातठीच ना ? येईन मी तिथे-- ?

अं हुं - मीं बोर्डिग सोडलंय आतां. कोलिजच्या होस्टेलांत राहतो. जवायला गांवांत येतो. खोलीवर यायचं तर आत्ताच चल कीं माझ्या सायकलवरनं---

ठेका, एका सायकलवरनं दोघांनीं जायचं म्हणजे चांगलीच मिरवणूक बघतील की सगळीजणं--- ?

“६ आतां कोण जघतयं ? गर्दीची वेळ तर निघून गेली. ?

त्या दिवर्शी रघूनं पुनः कालेजची वारी केली. कातिलालच्या खालींत गेल्यावर दाघंही तिथें दमून पडले थोडा वेळ ““ आज सगळेच तास बुडणार बहुतेक ?! कांतिलळालनं रघूकडे बघून म्हटलं. “' मग त्यांत काय झाले तुला निमित्तच हवं असेल; रघूनं त्याला चिमटा घेतला, अन्‌ तास बुडबणारच असलास तर चल कीं - जिमखान्यांत तरी जाऊन बसूं. करमची एखादी गेम मारूं. म्हणजे तुला तास बुडवल्याची हुरहूर वाटायची नाहीं. ?

“: करम खेळून तास बुडल्याची हुरहूर रे कशी जायची ?

“६ जसा काही तूं मला ठाऊकच नाहींस कात्या. तुला तासाला कशा- साठी जायचं असतं तें मला कळत नाही. होय ? त्याची भरपाई होईल जिमखान्यात मधल्या सुट्टीच्या वेळी. तिथंही दर्शनाची सोय आहेच. मग उगीच रुखरुख कां?

कारही तरी चिकटवूं नकोस माझ्या अंगाला. अन्‌ तूं एवढा सोवळा बामण जोशा, तुला रे काय आभच्या जिमखान्याची माहिती ?

८: काल आलां होतो. अभ्यासाची चौकशी करायला. तेव्हां याच डाळां पाहून घेतलं सगळे. डायरेक्ट आन्झव्हेंदान्‌ ??

५६ म्हणजे माझं निमित्त करून तुलाच जिमखान्यांत जायचं आहे असं सरळ सांग की. अन्‌ कालेजांत नांब घालतांच हे धंदे आतां करायला लागलास होय जोशा

५६ घुंदे करणं हें दोठ लोकांचं काम. त्याच्यासाठी साधे किंबा प्रायश्चित्ताचे मुहूते सांगणं हें माझ्यासारख्या जोशाचं काम-- ?

पण मग - इथं काय उगीचच माद्या मारीत बसायचं

12

११० लवणाची मासोळी

माझया कशाला मारतोस ? पंधरा मिनिटांनी तास सुरू होईल. जा कीं तूं तासाला. मी इथं वाचीत बसतो कार्हीतरी; नाहींतर देतो. ताणून आरामात.

“: काय॒वाचणार आहेस इंग्रजीचे पुस्तक देऊं ? मर्चेटे आफ्‌ व्हेनिस ?

:£६ अ? नको. आता अभ्यासाकडे लक्ष लागणार आहे थोडंच ! मासिक -- बिसिक दे असल तर चाळायला,

ती बघ टेबलावर ' चित्रा ? अन्‌ * फिल्म इंडिया ? पडली आहेत. बैस घेऊन त्याना. त्यातल्या नट्याशी गुलगुळ गोषी करीत. ?

“६ लका, तसली *' प्यारी मोहब्बत ? करायला तुझी शिकवणी ठेवली ळारगेळ कांत्या. पण तूं तर तासाला निघालास.

वाह्यात्‌ झालायस्‌ पुण्यात राहून - उगीच नार्ही त्राप्या सांगत. काय हव तै कर जा.

>< >< ><

बापू इनामदाराच्या खोलीत रात्री नऊच्या सुमाराला कातिळाळ आणि बापू कंटाळवाणे चेहेरे करून बसले होते. पीघातल्या थंडीच्या कडाक्यामुळं त्यासी खोलीचं दार बंद करून टाकलं असलं तरी त्याची नजर दारावरच खिळली होता अन्‌ थोडासाही आवाज आला तरी ते उत्सुकतेन डोळे विस्फकारीत होते. रघूचा अजून पत्ता नव्हता. अन्‌ तो आल्याशिवाय त्याच्या अभ्यासाची त्रैठक सुरू होत नव्हती.

“* ह्या जोशाचा अभ्यासाला उपयोग होईल म्हणून ह्याच्या म्हणण्याप्रमाणं मी होस्टेलात रहायचं सोडून गांवात मुक्काम ठोकला - पण हा बाबा कर्धी म्हणून वेळेवर इथं यायचा नाहीं. अजून दुसरा अंक संपला नाही - अन्‌ नाटक तरी कसलं काढलंय रूक्ष आणि हाणामारीचं - म्हणे वणीसंह्वार. ? कांतिलालनं सुरुवात केली.

: तूं कांही म्हण कांत्या, हा रघ्या पहिल्यापासने जिलंद्र - त्याच्यावर विश्वास म्हणून टाकायची सोय नार्ही. पुण्यासनं आल्यापासून तर फारच पुढं गेलाय, वाटल होतं इंटरळा गचकल्यावर ताळ्यावर येईल. पण नाहीं, भटाचा विश्वास घरण्यांत अथे नाही -- /?

छवबणाची मासोळी १११

“६ हं मात्र कांहींतरी चिकटवतोयस तूं इनामदार - तुझ्या डोक्यातलं अजून तं गावाकडचं भांडण गेलेलं दिसत नाहीं. जोशा मात्र सगळं विसरून वागताय. तूं नाहीं त्या बाबतीत त्याला बोल लावू नकास-- ?

: माझ्या मनात ते कांदीसुद्धां नव्हत. माझं म्हणण एवढंच, कीं हा रव्या सरळ असता तर एकदा मिळून अभ्यास करायचा ठरल्यावर यानं वेळेवर जायला नको का यांचा काही तरी डाव असला पाहिजे, ?

“६ डाव कसला आला आहे ? गेला असेल करें तरी तंद्रींत भरकटत. त्याला यी सवयच आहे अन्‌ परीक्षेची भीति पग नाहीं. ?

: अरे छोड यार ! परीक्षेची भाति नाही. आता त्या बाता सोडा. शाळेंतळी स्कालळरगिरी काळेजात टिकत नाहीं. त्यानंही खाललाय्‌ टप्पू चागलाच मागल्या वर्षी, आता त्याच्या-आपल्यात काही फरक नाहीं.”

“: फरक नाहीं तर तोंड वाकडं करून का बसलायूस १-तूंच साग की संस्कृत त्याच्या एवजी - अन्‌ खोलीत कोंडून कशाला घेतोस त्याच्या - सारखा भटकत रहा की दोन दोन तास, ?

“६ त्यात काय विदोप आहे आपण म्हटलं नव्हतं त्याला, की तुझ्याजवळ सायकल नाहीं तर आम्हीच येऊं हबं तर तुझ्या खोळीवर अभ्यासाला, पण त्याला काही ता तबार झाला नाही. लेकाचा खोलीवर तर कर्धी बोलवीत नाहींच, पण आपण होऊन येऊं म्हटलं तर काहीतरी निमित्त काढून आपणच आमच्याबरोबर चाळू लागतो. त्याच फिरायच वेडसुद्धा पांघरलेलं आहे--- ??

“६ छुटू, त्याची फिरायची संवय तर हायस्कूलपासूनची आहे अन्‌ खोलीला तो काय करणार ? वाड्याच्या मालकानं त्याला कालेजर्ची पोरं गोळा करायची नाहीं अल्ली अटच घातली खोली देतांना. ?

जाऊं दे कांत्या. तूं म्हणतोस तसं कां होईना. आपल्याला काय करायचे आहे त्याच्या बाकीच्या गोष्टींशी - पण हा महाभाग यगार तरी केव्हा - थोडंसं संस्कृत येतंय्‌ म्हणून इंग्लंडच्या बादशहाचा भाव खातोय

५६ इंग्लंडच्या बादशाहाची का रे आठवण झाली तुळा बापू £ खूनं दार उघडून आंत येतां येता विचारलं,

११२ लवणाची मासोळी

“६ या, या महाराज - आत्ता उगबलात होय ! तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही - अगर्दी दांभर वर्षे आयुष्य आहे रघ्य़ा, तुला.

*: बाप्या, असला भयंकर आशीवाद दिलास तर त्याच परिणाम तुल्म अन्‌ कात्याला - दोघानाही भोगावे लागतीळ बर का

: कां रे ? चागलं म्हटल--

'। हो ! तोंडानं म्हणायला काय होतंय लेको तम्हाला, दांभर वर्षाचं आयुष्य: देऊन मोकळे व्हाल तुम्ही. चागला आशीवोद दिला म्हणून वर छाती फुगवून ऐंटीनं मिरवाल - पण तें निस्तरावं लागेल मला. तेव्हा मी रे काय करायचे ??

: कां ? एवढे क्रसले संकट पडलय १?

६: संकट तुम्हा दोट-इनामदारांना काय बाबा ? डांभराच्या आयुष्यात व्यानाचा एकोत्रा मिळवायला हवा होता म्हणाल - पण मी शांभर वर्षे जगायचं म्हणजे तुम्हां दोघानाही मला दत्तक घेऊन सारी इस्टेट नांवावर करून द्यावी लागेल.

: झले बहाद्दर ! आज्लीबीद दिला तर वर इस्टेट नावावर करून मागतोस अगदीं सरळ भटाला दिळी ओसरी अन्‌ - पण जाऊं दे ? रघ्या, लेका उशीर तरी किती करायचा ? का संस्कृत सांगायच म्हणून अगदीं शास्त्री-पंडिताचा भाव खातोस ? घड्याळांत बघ तरी एकदां --

साडेनऊसुद्धा झाले नाहींत अजून !' कुठं झालायू फार उशीर ?

“६ हु आणस्री वर ! आता अभ्यास किती होणार साडेदहा शाले की अर्धी ओळ तशींच सोडून पुस्तक मिट्टून टाकतोस. वगोतले प्राफसरसुद्धा घंटा झाल्यावर वाक्य पुरं केल्याशिवाय तास सोडीत नाहींत कर्धी, पण, तूं मात्र --- ??

५६ झी प्रोफेसर झाल्यावर तसं मुळींच करणार नाही. मग तर झालं १? ??

:। छान ! आज वेळ कां झाला तेवढं मात्र अजून सांगितलं नाहींस - मुद्दा डावठून बेळ काढण्यात आतांच प्रांफेसर ज्ञालायत्‌, पण अशानं अभ्यास कसा व्हायचा महाराज ? ??

“६: होईल रे. तो काय आपल्या आधीं जन्मलाय्‌ थोडाच ? -मागल्या वर्षी तर पुस्तक नेमलं ??

लवणाची मासोळी ११२ वड कव तिल

“: अरे पण गरृहूस्था, तूं हातास तरी कुठं इतका वेळ £

कुठं होतो म्हणजे ? खोलीतच होतां - हरवलो. नव्हता. काही. पण फिरायला गेला होतो तिथे गप्पा मारल्या खूप वेळ, मग घरीं येऊन आमच्या अन्नपूर्णेची आराधना केली अन्‌ हातावर पाणी पडल्याबरोबर इकडे आलो.”

तुझ्याशी ह्या दिवसांत खूप वेळ गप्पा मारणारा एबदा कोण भेटला, महापुरुष £ ?

“६८ महा-पुरुष नव्ह्ता. महा-स्त्री म्हण हवं तर. ??

६६ म्हृणजे आतां ह्याही लफड्यांत पडलास का ? कोण होती रे १? आणि हली तुझे उद्योग तरी काय चाललेत; ?'

:६ घा ! अगर्दी खरोखर दत्तक घेणार असल्यासारखी चौकशी चालवलीसे की. पण करतां काय ? उत्तरं दिलींच पाहिजेत, नाहीं तर चान्स ? जायचा. उद्योग नेहमीप्रमाणं; किरणे, गप्पा मारणे आणि इटरचा अभ्यास करणें. ल्फर्डी नाहीत - अन्‌ गप्पा मारायला भेटली होती ती बापट - अः'मच्या जुन्या कम्पनियनूपी बहीण. ?

५६ बघ्रापट भेटली होती म्हणजे तुला दिवस पालटळा तरी कळायचं नाही विचारण्यात अर्थच नाहीं, इतक्या लवकर आलास कसा असंच विचारलं. पाहिज---??

५६ अगर्दी बरोजर बाप्या. तिच्या संस्कृतच्या दोका तुझ्यापेक्षाही आधिक असतात, त्याला मी काय करूं £ अन्‌ तुमच्यासारखा दररोजचा रतीन नसतो म्हणून गाठ पडली की पिळून काढते ती - पण आज तिथ्यापेक्षांही अननपूर्णनं, वेळ जास्त घेतला, ??

“: या दिवसात तिची रे मिजास कशाला ठेवतोस इतकी नसली वेळेवर जेवायला घालीत तर बदळून टाक---?

“६ तेवढ्यासाठींच महाराज तुम्हाला म्हणता, निदान मुदत-दत्तक तरी घ्या - आमच्या अन्नपूर्णा असाच वेळ लागायचा, दुसरी सोय कांही माझ्या हातनं व्हायची नाहीं.

“: जरा सरळ सांगितलंस तर---?

ल. मा...८

११४ लवणाची मासोळी

५६६: सरळ सांगता. माझी दोगडीची आराधना अन्‌ त्यासाठी करावी लागणारी पहाटेची उस्तवारी, याची सोय केलीत तर लवकर येईन किंबा जास्त वेळ थाबान माझं काय, उलट अरंच होईल.

“: उलट ब्यरंच ! आता सांगतोस होय £ आम्ही समजत होतों तुझी अन्नपूर्णा म्हणजे असेल कुटली तरी खानावळ. आर्धी सागीतळ असतस तर इतके दिवस कयाला फुकट गेले असते. हा इनामदार महागऱ्या गुजराथी खानावळीत पंधरा रुपये भरतो अन्‌ एक पुरी मोडून दान घास भात चिवडून परत येतो. तो सरळ खोलीवर डत्रा मागवील. काय रे?”

“८ मीं कधी नाहीं म्हटल होतं त्याला --

घरं झालं काँ. उद्यापासून माझीही अन्नपूर्णची शागिर्दी बंदू, उगीच बाईचा बडेजाव नको!

“६: हूं सगळं झालं. पण जोशीबुवा आज कारही अभ्यासाला हात लावायचाय्‌ का नाहीं--?

“£ आतां पावणेदहा वाजून गेलेत, आतां कसला अभ्यास होतोय , कांत्या आजचा दिवस भुताला,

महणजे तुलाच ना बाप्या )

५६६: मुला कशाला ? सगळें तुझंच आख्यान चाललं होत आज ख्या, ?

“< मझाडूं नका रे. दोघंही भुतं व्हा. चला आतां, डिस्पर्स--

$६ वा ! बा ! शेठ, आम्हाला एवीतेवी भुत ठरबलंच तुम्ही. तर आतां तुमची सुटका तशी व्हायची नाही. ही. भुते मानगुटीला बसणारी आहेत म्हटलं, अस्सल .सातारा जिल्ह्यातली.

कां रे बाबांनो ! मी काय केलंय तुमचं ! ज्याचं करावं भलं --?

हो हो. हृलवायाच्या घरावर - नव्हे, इनामदाराच्या डब्यावर तुळशी- सत्र ठेवून मोकळा झालास तूं कांत्या; पण मोही कच्च्या गुरूचा चेला नाहीं. तुंलो मोकळा सोडणार नाही आज. ?

अरे पण ही दोघाची दोन बाजूनं दमदाटी कशासाठी ? ?

“* सांगता वाटेनं - मुकाट्यानं चल आमच्याञजरोबर, आज या रव्याची नवी सोय केलीस तूं. तर त्याबद्दल सेलेबेट्‌ करायला नको का? ?

लवणाची मासोळी ११५

“८ आत्तां ! दहावाजायच्या वेळेला ! काय खुळबिळ लागलंय का *

हूं बघ, आम्हांला असं वेडं ठरवून कितीही राजेंद्राचा आव आणलास तरी आतां सुटका नाहीं. मुकाट्याने चल--- ?

ते तिघेही घाईघाईने बाहेर पडले. तेवढ्यांत बापू कपडे करीत असतांना रघूनं त्याला दटावळच. “' बाप्या, तुला स्वेटर अन्‌ वूलनचा कोट दोन्ही कशाला हवेत रे ! एक कांही तरी मळा दे. मीच एकटा तेवढा थंडीनं कुड- कुटे होय.” वाटेतल्या हॉटेलांत कॉफीचा कार्यक्रम उरकून, तोंडांत मसाल्याचं पान भरून घाईघाईनं ते सिनेमाच्या थेटरापार्शी आले. खेळ सुरू व्हायला अर्धे मिनिटसुद्धां बाकी नव्हतं.

मिळाली तीं स्टारची तिकीटं घेऊन, अंधार दाखवणाऱ्या बॅटरीला शिव्या देत त्यांनीं एकदांच्या रिकाम्या खुच्या गांठल्या. ब्रह्मचारी ? बोलपट सुरू होता. बोलपट सुरू होत असतांनाच कोत्यानं अन्‌ रघून जणू एक साथीनं एकमेकाच्या मांडीवर थाप मारली अन्‌ गुणगुणायला सुरुवात केळी, “* यमुना जळिं खेळूं खेळ कन्हय्या - का लाजतां

सिनेमा संपल्यावर तिघेही बोलत बोलत राजवाड्याच्या चौकांत आले. रघूनं कात्याची मागची हकीकत सांगून थट्टा करायला सुरुवात केली, “' बघ दोठ, होस्टेळमध राहिला असतास तर आज घरी जायला निमित्त नसतं मिळालं, आज कसं आपोआप जमलं कीं नाह्ीं--- ?

५६६ माझं ठीक आहे रे. आज हाल आहेत इनामदार लोकांचे, पडेल रात्र- भर तळमळत आपल्या खोलींत. ??

५: कांत्या, अगर्दी फसलास तूं. रघ्याचा बाण फुकट गेला. त्याला वाटलं होतं तुझी थट्टा केली म्हणजे तूं नेमका परत अहेर करशील. पण, उगी हृ रघू बाळ; मळा आठवण आहे हं - आज तूं फिरायला गेला होतास तेव्हां तुला कोण भेटलं होतं त्याची -- ?'

:: अरेच्या | मी विसरला होता. काय जोशी, यमुना जळी--??

अरे चल | पाण्यांत पोहून कोरडं रहायची करामत मला येते हॅ कुठं तुम्हांला ठाऊक आहे---

पार थापा./

११६ लबणाची मासोळी

६६ असं वेडबाकड बोलूं नका सकाळच्या प्रहरी - इंग्रजी पद्धतीन आता नवा दिवस सुरू झालाय्‌ - भारामात झोप काढूं या.?'

“: अच्छा | - बाय, बाय.”

>< >< ><

“६: आज कुणीकडे दिवस उगवला ते॑बघायळा हवं होतं बुवा ! झाली म्हणायची सवड एकदाची आमच्याकडे यायला ? चंदू बापटानं हसत हसत रघूच्या पाठीवर थाप मारळी अन्‌ थोड्या दूरच्या खुर्चीवर बसायला निघाला असताना त्याला आपल्या दोजारी काचावर बसवल ?

“: सवड काय, हवी तितकी असते. जूनियरच्या वर्षोत कसली आली आहे गडबड £ पण म्हटलं तुम्हीच आतां मोठे लोक झालात - आधीं नुसते बंगलेवाले होतात, ते आता गुरुवर्य होऊन कालेजांतल्या मोठेपणाची भर पडली ना? खून उलट आहेर केला.

५८ हू तोडदेखलं बोलायचं सोडून दे आतां. मी रे कशानं मोठा झालां कॉलेजातळा डेमानस्टेटर म्हणजे कोणत्या झाडाचा पाला ! खरं मोठेपण' तुझंच जोशी--- ?”

“वा! वा ! आतां काय पूर्वासारखं नुसतं चंदू राहो पण बापट म्हणन तरी भागणार आहे ! आता सर की लागु झाली तुमची अन्‌ त्यातून हे पुणं नव्हे - इथं स्टाफच्या खालींत बसणारा प्रत्येकजण साहेब---?

५६ ते मळा ठाऊक नाहीं. पण जोशी तूं मात्र कहर केलास यंदां - नाव घातल्या घातल्याच सारी मंडळं अन्‌ असोसिएशन्स सरळ खिश्यांत घातलीस - तूं आतां सेक्रेटरी तरी किती ठिकाणचा झालाहेस अन्‌ आणखी होणार आहेस ?

: त्याच्याबद्दल माझा कांही उद्गार झाला वाटतं तुमच्या स्टाफ्रूममध्ये हो, तेवढ्यावरनं ब्लक्‌ लिस्टात नाव जायला नको, ??

बलक लिस्ट कसलं आलंय रे |! पण आपली चर्चा झाली होती. हा जोशी कोण मधेच उपटला धूमकेतुसारखा प्रत्येक ठिकाणी --- ?

: त्याला मी काय करू ! डिबेटिंगला कुणी उभंच रहात नव्हतं म्हणून नुसतं नांव दिलं अन्‌ फुकटांत निवडून आलां. संस्कृत आनरस घेणारा दुसरा

वणाची मासोळी ११७ महाभाग नव्हता म्हणून संस्कृत असोशिएशन माझ्या गळ्यांत पडली. आणि सगळ्यात कहर झाला तो सातारा संघाचा |!

:£६: आतां साग वाटेल तें बनवून |!

बुनवत नाहीं, खरच सांगतां बापट, सातारा संघाची शिल्लक कुजत पडली आहे फार वर्षे असं प्राफेसरांनी सांगितलं अन ओढून ताणून सात विद्याथ्यीची सभा बोलावली, खरं म्हणजे आमचा इनामदारच संघाचा सेक्रेटरी व्हायचा, पण आर्थी वगाचे प्रतिनिधि घेतले, त्यांत तो अन्‌ इतर पांच गुंतले, शेवटी उरलो मो. एकटा म्हणून सेक्रेटरी झालो -- ?

“: काहीं कां असेना, यंदां तुझे ग्रह जोरात आहेत. मजा आहे झालं. ??

“६: मजा तर आहेच. आपला सावंताशीं झालेला वाद आठवतो १-- त्यातल काहीं अनुभव इथंदी येणार असं वाटायला लागल्य

: का इतक्यांतच तुला कुणा ब्लेझरचं कापड दाखवलं काय!

“६ तिथपर्यंत गती झाली नाहीं अजून. पण एका महिन्यात आलेत ते अनुभवसुद्धां कांही कमी महत्त्वाचे नाहींत, त्यात माझीहि सोय--

५८ अस्सं | म्हणजे तूंही आतां सोवळा राहिला नाहींस तर ! मग त्यांतली मजा कळू दे की-- ??

छान ! तुम्हाला सगळं सांगून टाकलं म्हणजे झालंच, उद्यां त्टाफरूममर्थ्ये तुम्ही लोक माझा उद्धार करा--

तर तर - तूं अगर्दी साखरेची बाहुळीच पडलास ना ! चल, सांग सारं, इथं मी कॉलेजमधला डमन्‌' नाहीं. साधा माणूस आहे चंदू बापट नावाचा-- ?

५६ सांगायला माझं काय ब्रिघडतंय म्हणा. लेखी पुरावा असेल तर ना ! आमच्या डिब्रेटिंगचा पहिला कार्यक्रम झाल्यावर मी चहाचं बिळु मागायला गेला हाटेलच्या भटाकडे, इतक्यांत काय गडबड आहे - उद्यां करूं सवडीनं तुम्हांला हवं तसं.' हळूंच सुपारीची पुढी मला देण्याच्या निमित्तान तो तौड' वाकवून म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी बापूला पाठवला तरी त्यानं जिल दिलं नादीं. मीच पुनः गेलां तेव्हां त्यानं चागलं दुपटीचं बिळ माझ्या जवळ

११८ लवणाची मासोळी दिळ अन्‌ खरा आंकडा किती तेंही सांगून टाकलं. मग “बिल असं कां ' म्हटल्यावर भट म्हणाला, 'लायब्ररीच्या कुलकणीसाहेबांनी सांगितलं तसं बनवलंय. ते म्हणालेत तुम्हांला सांगीन म्हणून--

“: कुलकर्ण्यांनं काय तुला पसैटेज्‌ मागितले कीं काय £ ?

छु | त्याचा आग्रह एवढाच की माझी. जिल इतर सेक्रेंटरींच्यापेक्षा वेगळी झाली तर भट चढेल अन्‌ सेक्रेटरीचीही पंचाईत होईल. त्याने मला चांगलंच पेंचांत टाकलं ?

तृंकसं *

त्या शहाण्यानं लायनरीला म्हणून पुस्तकं घेतलीत त्यांतल्या कमिशनच्या ऐवजीं टेक्स्ट बुक आणलींत; अन्‌ मलाही तीं वापरायला देतोय ना तो हवी तेव्हां-- ?

£ म्हणजे आतां * फाटल आफ्‌ अन्‌ एजल'ची कहाणी सुरू झाली म्हणायची, पण बेतानं पातकं कर रे बाबा, निदान अंगाशी तरी येऊ देऊं नकोस.

: छट्‌ ! मी पातकं बितकं कांहीं करीत नाहीं. तसला भलताच गैरसमज करून घेऊं नका गुरुवये, मी सगळे विषं पचवतोय ---??

£: आणखीन पचवायचीही कांही भानगड आहेच का?

“६ त्यांत भानगड कसली आली आहे ? मागच्या अनुभवानं धडा घेऊन मी भटाचं बिल बाबूनं परस्पर आफिसांत देऊन पैसे भटाला द्यावेत असं सांगून टाकलंय, माझा संतरंधच सहीच्या बाहर ठेवला नार्ही या साऱ्या प्रकरणाशी ,

५६ म्हणजे फुकटांत भटाला दुपटीचा लाभ.

अं हं; तसा भट मोठा प्रामाणिक आहे. त्यानं मला सांगून टाकलंय, जोशी साहेब, गावांतनं वेळीं अवेळी यायला लागतं. तेव्हा दुपारचं जेवण, चहा याची आबाळ करूं नका. आपल्याकडे करीत चला. तुम्हाला सवलत देईन. सालअखेर एकदम बिल द्या.

£ म्हणजे आतां तुझ्या पोटांतच पाप दडलंय म्हण की.

५: म्हूणूनच म्हटलं ना, सगळे विष पचवतो आहे मा. ?

लवणाची मासोळी १'१ ९. घुचव बाबा पुरतं पचव. पण मला आता झुबांत जायचं. आहे आहेर पडणार आहेस का माझ्याबरोबर? *? ६६ मला थांबावं लागेलसं दिसतंय. तुम्हांला तरी काय़ एवढी घाई आहे!”

:: माझी टेनिसची वेळ झाली. ?? बोलतां बोलतां चंदूने कपडे बदलले होते. तुला थाबायचं आहे कशासाठी £-- यमूकडे आला असलास तर इतक्यांत उपयोग नाहीं. ती गांबांतल्या होस्टेलमधल्या मुलींबरोबर सिनेमाला गेली आहे.

*: झरेच्चा | म्हणजे मी उगीचच वाट पहात होतों म्हणायचा दुपारी, कॉलेजांत सांगायचं जमलं नाहीं त्याचा हा पारिणाम. ??

त्यामुळं तरी आमच्याकडे आलास ग्रहंस्था |! बैस हवं तर वाचीत इथंच ती परत यईपर्येत. नाहीं तरी असा काय उद्योग आहे !

£६६ तसच करतो. पण वरच्या खोलीत बसतो. म्हणजे तोपर्यत थोडासा अभ्यास तरी होऊन जाईल. *

चदू निघून गेला आणि रघू सराइताप्रमाणे माडीवर यमूंच्या खोलीत जाऊन बसला. तिच्या पुस्तकांच्या रागेंतळीं सारी पुस्तकं एकवार नुसतीच धुंडाळून मग त्यानं त्यांतळं ' काव्यप्रकाश्या'चं पुस्तक हाती घेतळ अन्‌ खोलीचं दार ढकलून तो तिथल्या आरामखुर्चीबर झग लोटून वाचीत जसला. मधेच एकदा अंधार पडल्याची जाणीव झाल्यावर त्यानं दिवा लावला, पण तेवढ्यात आपल्याला बाचायचा कंटाळा आलाय असं त्याला वाटलं. म्हणून पुनः दिवा बंद करून तो नुसता डाळे मिटून खुर्चीवर पडून राहिला,

चंदूला आपण जिमखाना-प्रकरणातली बहुतक सवे माहिती देऊन टाकली हे बरोबर केळं काँ चूक ? जेवणाच्या प्रकरणात भट मधल्या वेळच्या चहापाण्याच पैसे घेणार नाही म्हणत होता. पण त्याऐवजी आपणच पर्यायानं एक वेळचं जेवण पदरात पडायची सोय केढी - अर्थात्‌ सारं आडवळणानं सुचवीत, निमित्त काढून. पण चुकून भट फुटला किंवा चंदूनं जास्त चौकशी केली तर - तर सगळचं रहस्य उघडकीला यायचं. आणि मग |! पण कशाला उर्गीच उद्यांची पर्वा

१२० ढवणाची मासोळी

:६ आतां कशांळा उद्याची बात - कशाला ? कशाला ११ ?' थोडं -*मोठ्यानंच पण आपल्याशी गुणगुणत धाडकन्‌ खोलीचं दार उघडून यमू आंत आली अन्‌ येतां येतां तिनं गिरकीही घेतली असावी, तिनं बटण दाबून दिवा “लावला त्या वेळीं गिरकीच्या झपाट्यानं ओघळून डाव्या हातावर सावरलेला 'पद्र तसाच अर्धबट स्थितीत होता, दिव्याचं बटण दाबतांना एकदम खुर्ची सरकवल्याचा आवाज झाला त्या आवाजानं किंचित्‌ दचकून यमूनं पदराचा हात छातीशी घट्ट धरळा, दिव्याच्या उजेडात तिन आरामखुर्चीवर डोळे मिटून पडलेला र्रू पाहिला. त्याचा खरोखरीच डोळा लागला आहे £ मग खुर्ची कशी सरकली ? आपली अस्ताव्यस्त स्थिति पाहून, यानं आधीच खोलींत येऊन असण्याची चूक केटी असं वाटून नंतर स्वत ळा सावरून धग्ण्यासाठी डोळे मिटून तर घेतले नाहींत ? ? यमूच्या कारही ध्यानांत येईना. या वेळी रघू आपल्या खोलीतच काय पण बंगल्याच्या आसपास देखील असेल अशी तिची कल्यना नव्हती. अनेक वेळां बोलावून सुद्धा तो आला नव्ह्ता. तसा बोलतांना गोड बोलायचा, पण येण्या-जाण्याच्या बात्रतींत सतरा पिंपळा- वरचा मुंजा झाला होता. त्याला लबकरच आपण चिडवू-डिंवचून ठेवूं अशी समजूत करून घेऊन यमूनं आजच्या कार्यक्रम(त भाग घतला हाता. तो रघू अशा अवस्थंत आणि इतक्या लवकर भेटलेला पाहून ती थोडीफार गडबडली.

:: सिनेमा सुटायला इतका वेळ लागला आज ”? खून त्या चमत्कारिक शांततेचा कसातरी भंग केला.

कां ! माझी उदढट तपासणी करताय्‌ काय ? पण आर्थी मला हे कळूं दे, की मी नसतांना, एकटेच माझ्या खोलींत अंधारांत काय म्हणून बसलात ही काय रीत साठी £ ?? यमूने एकदम बोलता बोलतां आवाजाची पट्टी बदलली,

रघूला कळेना, हा यमूचा कोणता * मूड ? आहे. तो तसाच गप्प राहिला "अन्‌ मघाशी वेगळ काढून ठेवलेलं * काव्यप्रकाशा चं पुस्तक चाळवलं.

“कां हो आतां कां चोरासारखे गप्प उभे राहिलात ? काय बेत होता आज ? आणि हीं माझी पुस्तकंही चाळलींत वाटतं - तीं कश्यासाठी? ? अजूनही यमूच्या आवाजांतला राग खराखुरा आहे कीं नुसता अविर्भाव आहे याचा रखघूळा उलगडा होईना; पण आतां गप्प असून भागणार नव्हूतं--

लछवणाची मासोळी १२१ “६ तुमचे बंधु कशांत जाईपयंत खालीच होता. नंतर मात्र उगीच वेळ कशाला फुकट घालवायचा म्हणून इथं येऊन ' काव्यप्रकाश ' बाचीत बसलो होता. कंटाळा आल्यावर दिवा बंद करून तसाच पडून राहिलो झाले. ?? ८६ म्हणजे काय ? थांब्रायचंच तर दिवाणखान्यांत कां नाही. थाबलात इथं येऊन मी एकदम कपडे बदलणार होतें दिवा लावून पहायची बाद्धि झाली म्हणून बरं

“: घर तर; येता मी आतां. आज तुमचा मूड ? ठीक दिसत नाही. उद्या येईन मी.

कुळाला १? काय काम होतं माझ्याकडे £ ?

“८ आज तुम्हाला सागून कांही उपयोग व्हायचा नाही. उगीच माझे काम वाया जायला नको

“६ नसलं सागायचं तर नका सांगूं, पण असे वेळी वेळी माझ्या खोलीत बसलेलं मळा अन्‌ आमच्या बंगल्यांत कुणालाच खपणार नाही.?

- रघू अधिक बोलता तिथून बाहेर पडला. बाहेर कुठल्या तरी

| वि | दुकानांतल्या मोठ्या घड्याळांत खणकन्‌ एकच ठोका पडलेला पाहून त्याने तिकडे पाहिलं - साडेआठ वाजून गेले होते. पहिल्या अन्‌ दुसऱ्या कोणत्याच खेळाच्या वळाश्ीं जुळणार यमूचं तं येणं आणि नंतरच वागणं याचा विचार मनात येऊन तो चरकला -- आपण कुठल्या मा्गोला लागलां आहोत

' रघूची लहर फिरून त्यानं पुनः तोड बळवलं अन्‌ तो जपूच्या बाजूला निघाला. जवळच त्याला बापू दिसला. त्याने बापूला थाबवलं. “' काय सेक्रेटरी महाराज, यावेळेला इथे कसे ? बापून त्याला खुर्षांत विचारलं. “' तुझ्या- कडच निघालो होतो. आज तब्बेत ठीक नाहीं तेव्हां तुझ्या अन्नदात्याकडे चव पालटायला याव असा विचार केला. खघूनं असं सांगितल्यावर तो अन्‌ बापू गांवांतल्या रस्त्याला लागले. जातां जाता बापूनं त्याला ऐकवले ---

रघ्या, आतां उद्लीर खूप झालाय खानावळीत पांचेपर्येत नवाची वेळ येईल - अन्‌ मग तिथं काय १? भाताची थंड ढेकळच चिवडायला लागायची. त्याच्यापेक्षा दुसरा कांही तरी ब्रेत करूं्या. कुठं जायचं - बोल £ ?

“: माझं काय मला रुचिपालट हूवा - तूं म्हणशील तिथं मी येईन.

१२२ लवणाची मासोळी

“६ ते कळलं रे - पण कुठं जायचं तं ठरवशील की नाहीं १? आज तुला म्हणशील तिथं नेऊन गार करून टाकतो, ??

“€ भलत्याच खुर्षींत आलेले दिसतात इनामदार आज | पण बापू, इथं तूं कितीही उदार झालास तरी करून करून काय करणार ! त्याच खानावळी, तेंच अन्न - सगळीकडे ताकभात | पुण्यासारखी लकी 'ची सोय थोडीच आहे £ - शिवपूर आहे हें बोठून चाळून ! ?'

६६ मला कुठं तुझी ' लकी न्‌ फिकी ' ठाऊक आहे? इथं काय हबंय तें बोल. खानावळीचं नांव काढू नकोस. आतां कुठल्या तरी हॉटेलांत जाऊंया- ?

:६£ चल तर, पोस्टाच्या कोपऱ्यावरच्या नव्या हाटेलांत जाऊन झकास आम्लेट न्‌ पाव तरी खाऊया.

“६ चळ, मजा करायची आहे आज-आजच |! कशाला उद्याची बात ??

“६ ब्राच्या, सिनेमाला जाऊन आलास वाटतं ! लेका, एकटाच गेलास- माझी कांहीं आठवण झाली नाही ना?

अं-अं तुझी कशाला आठवण करायची बाबा आम्हीं - आतां तूच आठवड्यांतनं तीन तीन सिनेमा बघत असशील | कधी खास प्रोग्नाम ठरवलास तर साग मला - होईल का आमची आठवण *

“८ अशी उडवबाउडबी करू नकोस. साग कीं कोणत्या खेळाला गेला होतास ते - !

“६ यांत कसली उडवाउडवी ? - गेलां होतो. चारच्या खेळाला, ”?

£ आजच नेमका चारचा खेळ आठवला ? कां टग्ल बिरलं होत *?

“£ तू काय म्हणतोयस्‌ ते मला कळत नाहीं. ?

“६ ठेका, आज गांबांतलं होस्टेल सिनेमांत होतं म्हणे, म्हणून विचारलं की आजच नेमक कसं ठरवलंस ?!

' तुला वेड लागलंय्‌ रघ्या. गांवांतल्या होस्टेलमधलं 'चिटपाखरूं सुद्धां नव्हतं चारच्या खेळाला | वाटेल त्याला विचार. ?

>< >< >< >

लवणाची मासोळी १२३

चेची छुक 'च॑ आधिकृत नामकरण आणि स्थापना झाली ती गेंदरिंगच्या वेळेला जेवण संपवून निरनिराळीं टोळकी निवान्त जागा शोधून आपापल्या छंदानुसार आराम करायला बसलीं त्यावेळी , पंढरपूरकर जोशी अन्‌ बडवे, बा्शींचा कुलकर्णी, बिळासकर पाटील, रघू अन्‌ इतर दोघं-तिघ यामी तिथं बैठक माडली. ““ आज सगळ्यांना सेक्रेटरीमह्वाराजांनी पट्टया दिल्या पाहूजेत *? बाशींकर कुलकर्णी म्हणाला. मग मागवा की -- नको कुणी म्हटलंय.' खूनं